राज्य शासन शेतकरी आणि वारकऱ्यांच्या पाठिशी राहील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
शिर्डी । सतिश शिंदे राज्य शासन शेतकरी आणि वारकऱ्यांच्या पाठिशी आहे. कर्जमाफी, बोंडअळी अनुदान, इतर पिकांसाठी अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा करण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्याचे धोरण शासनाने घेतले. अडचणीच्या काळात शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. श्री क्षेत्र शनि शिंगणापूर येथे शेतकरी मराठा … Read more