Mumbai News : मुंबईची वाढणार कनेक्टिव्हिटी ; भारतीय रेल्वे जोडणार 250 नवीन उपनगरी सेवा
Mumbai News : मुंबईच्या बाबतीत बोलायचे झाल्यास रेल्वे खूप महत्वाची भूमिका बजावते. लोकल ट्रेन्सचा वापर त्यातही प्रामुख्याने केला जातो. मुंबईची कनेक्टिव्हिटी वाढवण्याकडे रेल्वे प्रशासनाचा कल असून त्याच बाबतचा महत्वपूर्ण निर्णय भारतीय रेल्वे कडून घेण्यात आला आहे. भारतीय रेल्वेने पुढील पाच वर्षांसाठी मुंबईसाठी एक विशेष योजना आखली आहे, ज्यामध्ये 250 नवीन उपनगरी सेवा जोडल्या जाणार आहेत. … Read more