.. म्हणून राहुल गांधींनी मोदी सरकारला करुन दिली ५ महिन्यापूर्वी दिलेल्या ‘त्या’ इशाऱ्याची आठवण

नवी दिल्ली । नोटबंदी, जीएसटी, लॉकडाउनच्या निर्णयांवरून मोदी सरकारवर सातत्यानं टीका करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देशावर ओढवू शकणाऱ्या आर्थिक संकटाविषयी आधीच सरकारला इशारा दिला होता. मार्च २०१७ रोजी राहुल गांधी यांनी येऊ घातलेल्या आर्थिक संकटाविषयी भाष्य केलं होतं. आर्थिक संकटाविषयी सर्तक करणारा व्हिडीओ राहुल गांधी यांनी ट्विट केला आहे. त्याचबरोबर “जीडीपी २४ टक्क्यांनी … Read more

RBI ने सांगितले की महागाई किती वाढेल आणि कधी मिळेल दिलासा!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की, चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) महागाईचा दर उच्च राहू शकेल, परंतु वर्षाच्या उत्तरार्धात तो खाली येईल. येथील चलनविषयक धोरण समितीच्या तीन दिवसीय बैठकीतील निष्कर्ष व निर्णयाची माहिती देताना रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, पुरवठ्याच्या मार्गावर अडचणी आहेत, त्यामुळे सर्व गोष्टींवर … Read more

Moody’s कडून भारताच्या पतमानांकनात घट; तब्बल २२ वर्षांनंतर रेटिंगमध्ये घट

मुंबई । जागतिक रेटिंग एजन्सी मूडीजनं तब्बल 22 वर्षांनंतर भारताच्या पतमानांकनात म्हणजेच रेटिंगमध्ये घट केली आहे. भारताला यापुढं विविध संस्थाच्या माध्यमातून आर्थिक नीती प्रभावीपणे लागू करता येणार नाही शिवाय अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. केंद्राने जाहीर केलेल्या २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेजही पुरेसे नाही. त्यामुळे कमी वृद्धीचा धोका काही काळ राहणार आहे. म्हणूनच मूडीजनं … Read more