महाविद्यालयातील प्रांगणातच तरुणाची निर्घृण हत्या 

murder

  जालना – शहरात एका 20 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. रविवारी सकाळी शहरातील बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयाच्या पटांगणात ही घटना उघडकीस आली आहे. हत्येची ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली असून अनेकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. या प्रकरणी चंदनझीरा पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केली आहे. तौफिक उर्फ राहील खान … Read more

औरंगाबाद जिल्ह्यात दिवसभरात 54 बसेसची फिरली ‘चाके’

st bus

औरंगाबाद – एसटी महामंडळातर्फे काल दिवसभरात 54 एसटी बसच्या 154 फेऱ्या करण्यात आल्या. या बससेवेमुळे तीन हजारांवर प्रवाशांनी प्रवास केला. औरंगाबाद-पुणे मार्गावर 17 शिवशाहीच्या माध्यमातून साडेसहाशे प्रवाशांनी प्रवास केला. 21 चालक आणि 30 वाहक, चार चालक कम वाहक अशा एकूण 55 कर्मचाऱ्यांनी शनिवारी सेवा बजावली. तर महामंडळ प्रशासनाकडून संपकरी कर्मचाऱ्यांवर सुरु असलेल्या कारवाईत काल आणखी … Read more

टीईटी पेपरफुटी प्रकरण – जालन्यात प्राध्यापकाच्या घराची झडती

tet

औरंगाबाद – टीईटी (TET) पेपर फुटी प्रकार संपूर्ण राज्य गजत आहे. या प्रकरणी जालना जिल्ह्यातील वाटुर येथे पुणे क्राईम ब्रँचने आज सकाळी छापे टाकले. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे व तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीक याला पुणे क्राईम ब्रँच पोलिसांनी अटक केल्यानंतर टीईटी पेपर फुटी प्रकरणाचा हळूहळू उलगडा होत आहे. याच टीईटी पेपर फुटी … Read more

नवीन वर्षात जालना- औरंगाबादहून पुण्यासाठी नवीन रेल्वे

railway

औरंगाबाद – नवीन वर्षात म्हणजेच एक जानेवारीपासून पुण्याला जाण्यासाठी मराठवाड्यातून एक नवीन रेल्वे सुरू करण्यात येणार आहे. सुरवातीला आठवड्यातून दोन दिवस ही गाडी धावेल, नंतर तिला कायम करण्यात येईल. तसेच परभणी ते मनमाड रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण दोन टप्प्यात केले जाणार असल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. परभणी मनमाड दुहेरीकरण आ च्या पहिल्या टप्प्यात … Read more

एसटीच्या 12 कर्मचाऱ्यांना बजावल्या नोटीसा 

st bus

औरंगाबाद – एसटी महामंडळाने संपकरी कर्मचार्‍यांच्या बडतर्फीच्या कारवाईला सुरुवात केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात बारा कर्मचाऱ्यांना बडतर्फ का करण्यात येऊ नये, अशा नोटीस बजावण्यात आल्या असल्याची माहिती विभागीय नियंत्रक अरुण शहा यांनी दिली आहे. दुसरीकडे 15 कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या शासनात विलीनीकरणासाठी संप सुरूच आहे. या संपाच्या अनुषंगाने परिवहन मंत्री अनिल परब यांनी … Read more

दिवसभरात ‘या’ मार्गांवर धावल्या 40 लालपरी

st bus

औरंगाबाद – मागील 40 ते 50दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या मागणीसाठी बेमुदत संप पुकारल्यामुळे बाहेरगावी जाणाऱ्या एसटी बसेस बंदच आहेत. मात्र, आता काही कर्मचारी कामावर हजर होत असून, त्यांच्या मदतीने काही मार्गांवर एसटी बसेस प्रवाशांना घेऊन धावू लागल्या आहेत. काल मंगळवारी औरंगाबाद विभागात विविध मार्गांवर 40 बसेस धावल्या. या बसेसने 59 फेऱ्या केल्या तर आतापर्यंत 620 … Read more

वर्‍हाडाची बस घाटात कोसळून भीषण अपघात; 1 ठार तर 10 जखमी

accident

औरंगाबाद – लग्न समारंभ आटोपून नवरदेवाच्या गावाकडे परतताना करमाड गावाजवळील घाटावर बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बस घाटात कोसळून एक जण ठार, तर प्राथमिक माहितीनुसार दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आडगाव सरक (ता.औरंगाबाद) येथील घाटात काल सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. या घटनेत नवरदेवाचे नातेवाईक असलेले भगवान शेनफड बोबडे (वय 38, रा. जातेगाव, … Read more

एसटीची सेवा हळूहळू पर्वपदावर, जिल्ह्याभरात ‘इतक्या’ लालपारींची फिरली चाके

st bus

औरंगाबाद – एसटी महामंडळातर्फे संपकाळात रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने काल दिवसभरात 40 एसटी बस मार्फत 62 फेऱ्या करण्यात आल्या, त्यातून दोन हजारापेक्षा अधिक प्रवाशांनी प्रवास केला तर 62 कर्मचाऱ्यांनी ड्यूटी बजावली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवासी सेवेवर परिणाम झालेला आहे, असे असले तरीही कर्मचारी ड्यूटीवर हजर होत असल्याने काही प्रमाणात बससेवा चालवण्यात येत आहे. रविवारी … Read more

ऐकावे ते नवलच ! उंदरांच्या शिकारीसाठी मांजराचे अपहरण

cat

औरंगाबाद – मोकाट फिरणाऱ्या मांजरीना धरून त्याचे मास खात असल्याचा संशय आल्याने नागरिकांनि मांजर घेऊन जात असलेल्या दोन परप्रांतीय तरुणांना पकडून मुकुंदवाडी पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी मुकुंदवाडी रामनगर भागात घडली. करुणाकर शामसन गंटा (19) आणि लोकेश शिवय्या कटा (19, दोघे रा. मूळ गाव शंकरपल्ली, जि. रंगारेड्डी, तेलंगणा, ह.मु. इंदेवाडी झोपडपट्टी, जालना) अशी … Read more

जिल्ह्यातील ‘या’ आगारांतून बससेवा सुरू

औरंगाबाद – औरंगाबाद विभागात संपात फूट पडताना दिसून येत आहे. काल दिवसभरात पैठण, गंगापूर आणि वैजापूर आगार सुरु झाले. या आगारातून 10 लालपरी प्रवाशांना घेवून मार्गस्थ झाल्या. तसेच औरंगाबाद आगारातूनही काल दिवसभरात सिल्लोड, कन्नड आणि जालन्यासाठी 14 बसेस धावल्या. औरंगाबाद विभागात अद्यापही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच असून, या संपात चालक-वाहक, कार्यालयीन कर्मचारी, यांत्रिकी कर्मचारी असे … Read more