राज्य सरकार दुष्काळ जाहीर करण्यासाठीही मुहूर्त शोधत आहे काय ? जयंत पाटील यांचा सवाल
मुंबई | राज्यात ३१ ऑक्टोबरनंतर दुष्काळ जाहीर करू, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीतील एका कार्यक्रमात दिली. ३१ ऑक्टोबर रोजी कोणता मुहूर्त आहे? भाजपला सरकारी तिजोरीतले पैसे वाचवायचे आहेत म्हणून दुष्काळ जाहीर करण्यास उशीर केला जात आहे. असा आरोप प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. यावेळी राज्य सरकार दुष्काळ … Read more