१ लाखाचे बक्षीस असणारा नक्षलवादी पोलीस कारवाहीत ठार

सुकमा ( छत्तीसगड ) | आज मंगळवारी सुरक्षा रक्षक आणि नक्षलवाद्यात झालेल्या चकमकी मध्ये १ एक नक्षलवादी ठार झाला आहे. या चकमकीत जो नक्षलवादी ठार झाला आहे. त्या नक्षलवाद्यावर १ लाखाचे बक्षीस देखील लावले गेले होते. मडकम हिंडमा असे त्या नक्षलवाद्यांचे नाव आहे. त्याच प्रमाणे या भागात सुरक्षा दलाच्या वतीने शोध मोहीम राबवली जात आहे.. आणखी … Read more

रमेशकुमार..! कधी काळचा खुंखार नक्षलवादी

व्यक्तिवेध | दत्ता कानवटे रमेशकुमार..! कधिकाळाचा खुंखार नक्षलवादी… पण हल्ली शेती करतोय… नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्यातील उमरी बाजार गावाच्या डोंगरात असलेल्या निबिड जमिनीवर याने शेती उकरली आणि आता त्यावरच गुजराण करतोय, मी त्याच्याकडे गेलो ते भर हिवाळ्यात थंडी अंगाची हाडं कडकडून सोडत होती त्यावेळी..! उन्हे आणखी निटसी उतरली नव्हती अगदी इतक्या भल्या सकाळी मी त्याच्या … Read more

पत्नीच्या हत्येचा बदला घेण्यासाठीच रचला नक्षली भास्कर ने स्फोटाचा कट ?

गडचिरोली प्रतिनिधी | रितेश वासनिक १ मे रोजी झालेल्या जांभूळखेडा येथील भूसुरुंगस्फोटात १५ पोलीस शिपाई शहीद झाल्याप्रकरणी आणि दादापूर येथील रस्त्यांच्या कामावरील वाहनांची जाळपोळ या दोन्ही घटनांप्रकरणी जहाल नक्षलवादी कमांडर तथा नक्षलवाद्यांच्या उत्तर गडचिरोली विभागाचा प्रमुख भास्कर व त्याच्या ४० साथीदारांविरुद्ध पुराडा पोलीस ठाण्यात देशद्रोह आणि अन्य कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २७ एप्रिलच्या … Read more

मुख्यमंत्र्यांना जनाची नाय मनाची लाज असती तर त्यांनी राजीनामा दिला असता

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |महाराष्ट्र दिनी महाराष्ट्रात १५ जवान शहीद झाले आहेत. मुख्यमंत्र्यांना जनाची नाय मनाची लाज असती तर त्यांनी राजीनामा दिला असता असे विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. रस्त्याच्या मधोमध नक्षलवाद्यांनी लावलेल्या भूसुरुंगाच्या घातात १५ जवान शहीद झाले असून गाडीचा चालक देखील ठार झाला आहे. हि घटना गडचिरोली जिल्ह्यामध्ये घडली आहे. राजकारण बाजूला … Read more

Breaking News | नक्षलवाद्यांच्या भूसुरुंग स्फोटात १५ जवानांचा मृत्यू ; दिवस दिवसभरातील दुसरी घटना

cfa f c bcf

गडचिरोली प्रतिनिधी | रितेश वासनिक आज मध्यरात्री दादापूर येथे तब्बल ३६ वाहनांची जाळपोळ केल्यानंतर नक्षल्यांनी आज पुन्हा कुरखेड्यापासून अवघ्या ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळ भूसुरुंगस्फोट घडविल्याने १५ जवान शहीद झाले असून, खासगी वाहनाचा चालकही ठार झाला आहे. महाराष्ट्र दिनी जिल्ह्यातील पोलिसांचा गौरव होत असताना आज १५ जवानांना शहीद व्हावे लागल्याने पोलिस विभागावर शोककळा पसरली आहे. … Read more

Breaking News | नक्षल्यानी रस्त्याच्या कामावरील ३६ वाहने जाळली

गडचिरोली प्रतिनिधी | रितेश वासनिक राज्यभर महाराष्ट्र दिन साजरा होत असताना काल(ता.३०)रोत्री सशस्त्र नक्षल्यांनी रस्त्याच्या कामावरील तब्बल ३६ वाहने जाळल्याची घटना गडचिरोली जिल्ह्यामधील कुरखेडा तालुक्यातील दादापूर येथे घडली. पुराडा-मालेवाडा-येरकड या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १३६ चे काम सुरु असून, हे काम दुर्ग येथील अमर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीद्वारे करण्यात येत आहे. या कंपनीचा दादापूर येथे गावाशेजारीच डांबर … Read more

चकमकीत दोन जहाल महिला नक्षली ठार

गडचिरोली प्रतिनिधी | एटापल्ली तालुक्यातील गट्टा(जांभिया)पोलिस मदत केंद्रांतर्गत गुंडुरवाही व पुलणार गावांदरम्यानच्या जंगलात आज दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास पोलिसांशी झालेल्या चकमकीत दोन महिला नक्षली ठार झाल्या. मृतांमध्ये नक्षल्यांच्या विभागीय समितीचा सदस्य भास्कर ह्याची पत्नी व जहाल नक्षलवादी रामको हिचाही समावेश असल्याची माहिती आहे. आज सकाळपासूनच पोलिस विभागाच्या सी-६० पथकाचे जवान गुंडुरवाही व पुलणार गावांनजीकच्या जंगलात … Read more

गडचिरोली: पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक

Untitled design

गडचिरोली प्रतिनिधी |गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील शेवटचे पोलीस मदत केंद्र गट्टा अंतर्गत गुंडूर्वाही आणि पुलनार गावांच्या मधोमध असलेल्या पहाडीच्या झ-याजवळ सर्चिंग अभियानावर असलेल्या गडचिरोली पोलीस दलाच्या नक्षल विरोधी अभियान राबविणा-या सी 60 दलासोबत नक्षलवाद्यांच्या झालेल्या चकमकीत पोलीसांनी स्वत:चे कुठलेही नुकसान होऊ न देता दोन नक्षल्यांचा खात्मा केलाय. आज दुपारी 12.30 ते 1 च्या सुमारास जोरदार … Read more

१८ लाख बक्षीस असणाऱ्या नक्षलवादी दाम्पत्याचे गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण

Untitled design

गडचिरोली प्रतिनिधी |रितेश वासनिक , वर्षभरात विविध चकमकीत नक्षल्यांचा झालेला खात्मा तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवादी आत्मसमर्पण करीत आहेत. त्याच बरोबर आत्मसमर्पीत नक्षल्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे माओवादी मोठया संख्येने आत्मसमर्पीत करीत आहे. सुप्रिया सुळेंच्या पराभवाच्या चर्चेला बारामती मतदारसंघात ऊत मोठ्या नक्षल कारवायांमध्ये सहभागी असलेल्या व १८ लाख ५० हजार … Read more

न्यायालयकडुन डॉ अनंत तेलतुंबडे याना सुटकेचा श्वास   

Untitled design

पुणे प्रतिनिधी |आनंद तेलतुंबडे यांची अटक बेकायदेशी असून त्यांना तातडीने सोडण्याचे आदेश पुणे न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने चार आठवडे अटकेपासूनचे संरक्षण दिले आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ सोडण्यात यावे असे आदेशात नमूद केले आहे. न्यायालयाने त्यांचा अटकपुर्व जामीन शुक्रवारी फेटाळल्यानंतर त्यांना पुणे पोलिसांनी शनिवारी भल्या पहाटे मुंबईतून अटक केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना आज न्यायालयात हजर केले होते. दोन्ही पक्षांचायुक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आदेश दिला … Read more