मूळगावचा पूल पाण्याखाली : कोयना धरणाचे दरवाजे 9 फूटांवर, विसर्ग वाढविला

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी कोयना धरणाचे गुरूवारी सकाळी 11 वाजता सहा वक्र दरवाजे 9 फुटांने उचलून 49 हजार 300 क्युसेस पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. त्यामुळे नदीच्या पाणीपातळीत वाढ होवू लागली आहे. कोयना नदीवरील मूळगाव पुलावर दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास पाणी आले होते. कोयना धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे सांगली शहरातील पाणीपातळी वाढणार आहे. पाटण तालुक्यातील … Read more

खळबळजनक माहिती : सातारा जिल्ह्यातील 49 धोकादायक गांवाचे पुनर्वसन रखडले, अद्याप उपयायोजना नाही

पाचगणी प्रतिनिधी | सादिक सय्यद सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यांतील देवरूखवाडी, पाटण तालुक्यांतील आंबेघर, ढोकावळे, मिरगाव व कोयना विभातील मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले आहे. निसर्गाच्या या कोपावर रामबाण उपाययोजना करण्यात प्रशासन कमी पडल असल्याची खळबळजनक माहीती सन 2015 चे तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी जिॲालिजकल प्रोग्रॅमिॅग बोर्ड व जिॲालॅाजिकल डायरेक्टर नागपूर यांना सातारा जिल्ह्यातील धोखादायक 49 गावाबद्दल कळवून … Read more

महापूराच्या तडाख्याने मालदनची शाळेचा काही भाग गेला वाहून, लाखों रूपयांचे नुकसान

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागात पडलेल्या मुसळधार पावसाने हाहाकार केलेला असून नदीकाठच्या गावांना फटका बसला आहे. नदीकाठावरील मालदन गावातील छत्रपती शिवाजी मराठा हायस्कूलमधील इमारत पूर्ण पाण्याखाली जावून सर्व दप्तर, संगणक, किचन शेड, बाकडी, पुस्तके, क्रीडा व इतर साहित्य वाहून गेले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पावसामुळे मालदनची शाळेचा काही … Read more

कांदाटी खोऱ्यातील 30 पेक्षा अधिक गावे आठ दिवसानंतरही संपर्कहीनच

महाबळेश्वर प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मागील आठवड्यात बुधवार, गुरुवार व शुक्रवार या तीन दिवसांत सह्याद्रीच्या पश्चिम घाटमाथ्यावर ढगफुटीसदृश पाऊस कोसळला. आज आठ दिवस उलटून गेले तरी शिवसागर जलाशयापलीकडे असणारी कांदाटी खोऱ्यातील 30 पेक्षा अधिक गावे अद्यापही संपर्कहीनच आहेत. कांदाटी खोरे हे रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर सातारा जिल्ह्यात आहे. या परिसरातील सोनाडी, दरे, पिंपरी, आकल्पे, लामज, निवळी, … Read more

BREKING NEWS : रेंगडी येथे ओढा पार करताना 2 महिला व 2 पुरूष वाहून गेले

जावळी | जावळी तालुक्यातील रेगडी गावातील ओढ्यावरुन भात लागण करुन येत असताना चार शेतकरी वाहुन गेली असल्याची माहीती जावली तहसिलदार कार्यालयाने दिली आहे. शेतातील काम आटपून परतत असताना गावातील ओढा पार करत असता एकजण वाहुन गेला. त्याला वाचवण्याकरीता गेलेले तिघेजण देखील वाहून गेल्याची घटना उघडकीस आलेली आहे. चाैघे वाहून गेल्याच्या घटनेत 2 पुरूष व 2 … Read more

अतिवृष्टी : चांदोली धरणाच्या दोन वक्र दरवाजातून नदी पात्रात 6 हजार पाण्याचा विसर्ग सुरु

शिराळा प्रतिनिधी | आनंदा सुतार वरुण राजाच्या बर्‍याच दिवसाच्या विश्रांती नंतर चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सलग तिसर्‍या दिवशी अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे चांदोली धरणाचे दोन वक्राकार दरवाजे गुरुवारी दुपारी 4 वाजता खुले करण्यात आले आहेत. वक्राकार दरवाजातून 4 हजार 883 व कालवा गेट मधुन 1 हजार 125 क्युस्केस असा … Read more

कृष्णा नदीपात्रात पूराच्या पाण्यात आरळे- वडूथ येथील हुल्लडबाज युवकांच्या उड्या

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. या वाहणाऱ्या कृष्णा नदीत पात्रात वडूथ- आरळे येथे जीवाची पर्वा न करता पुराच्या पाण्यात हुल्लडबाज युवकांनी उड्या घेतल्या आहेत. युवकांच्या या कृत्याकडे दुर्लक्ष न करता कारवाई करण्याची मागणी होत आहे. अशा गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास एखाद्याचा जीव जावू शकतो, तेव्हा … Read more

संगममाहुली येथील स्मशानभूमी पुराच्या पाण्यात बुडाली : कोरोनाग्रस्तांच्या अत्यसंस्कारचा प्रश्न निर्माण, पर्यायी व्यवस्था अद्याप नाही

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने साताऱ्यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. आज साताऱ्यातील कृष्णा नदीला पूर आल्याने सातारा येथील संगम माहुली येथील स्मशानभूमी मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसले आहे. या पाण्यात येथील 14 अग्निकुंड हे पाण्याखाली गेले आहेत. या 14 अग्निकुंडात प्रामुख्याने करोनाबाधित मृत्युमुखी … Read more

तारळी धरण क्षेत्र : गेल्या 24 तासात 233 मि. मी पाऊस, आज 8 हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग

Satara Tarali Dam

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील तारळी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने गेल्या 24 तासात आज सकाळी आठ वाजेपर्यंत 233.00 मि. मी. पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत 3. 90 मी. ने वाढ झाली असुन सरासरी पाणी आवक 7 हजार 771 क्युसेस आहे. तरी मंजूर जलाशय परिचलन आराखड्याप्रमाणे पाणी पातळी … Read more