Electric Vehicles : ‘या’ कारणांमुळे लागते आहे इलेक्ट्रिक गाडयांना आग

Electric Vehicles

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात इलेक्ट्रिक स्कूटरला (Electric Vehicles) आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामागची कारणे शोधण्यासाठी सरकारकडून एक तपास समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या प्राथमिक तपासणीत जवळपास सर्वच इलेक्ट्रिक दुचाकींमध्ये बॅटरी सेल/डिझाइनमध्ये समस्या आढळल्या आहेत. समितीच्या या रिपोर्टमुळे आता ईव्ही दुचाकी उत्पादक अडचणीत येऊ शकतात. आग लागण्याच्या अनेक घटनांमध्ये ओकिनावा ऑटोटेक, … Read more

सरकारच्या ‘या’ नियमामुळे गाड्या महागणार ! वाहनांच्या विक्रीवरही होणार परिणाम

नवी दिल्ली । मारुती सुझुकीचे अध्यक्ष आरसी भार्गव यांनी वृत्तसंस्था रॉयटर्सशी बोलताना सांगितले की,” प्रवासी कारमध्ये अनिवार्य करण्यात 6 एअरबॅग्जमुळे त्या आणखी महाग होतील.” याचा परिणाम वाहन उत्पादकांच्या विक्रीवर होणार आहे. कच्च्या मालाच्या वाढलेल्या किंमतीमुळे आधीच वाहनांच्या किंमतीत अडचणीत सापडलेल्या कंपन्यांवर या कारवाईमुळे आणखी दबाव येईल, असे ते म्हणाले. केंद्र सरकारने जानेवारीमध्ये एक ऑक्टोबरपासून उत्पादित … Read more

ई-स्कूटरमधील आगीच्या घटनांबाबत सरकारची कडक भूमिका, कंपन्यांविरोधात घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Electric Vehicles

नवी दिल्ली | केंद्राने अलीकडेच देशभरात ईव्ही (इलेक्ट्रिक वाहन) आगीच्या घटनांच्या फॉरेन्सिक तपासणीचे आदेश दिले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की,” सरकारने या घटना गांभीर्याने घेतल्या असून चौकशी अहवालात दोष आढळल्यास इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादकांवर कारवाई केली जाईल.” गेल्या आठवडाभरात इलेक्ट्रिक दुचाकींना आग लागण्याच्या चार घटना घडल्या आहेत. यामध्ये ओला इलेक्ट्रिकच्या S1 Pro चाही समावेश … Read more

आता ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी जवळ बाळगण्याची गरज नाही; फक्त करा ‘हे’ काम

नवी दिल्ली । वाहन चालवताना तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स किंवा आरसी (रजिस्ट्रेशन कार्ड) जवळ न ठेवल्याबद्दल तुमचे चलन कापले जाते . कारण ही कागदपत्रे ड्रायव्हरकडे असणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र आता ही सर्व कागदपत्रे सोबत ठेवण्याची गरज नाही. केंद्र सरकारने मोटार वाहन कायदा-1989 मधील दुरुस्तीच्या आधारे जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, यापुढे ड्रायव्हिंग लायसन्स बुक किंवा आरसी (रजिस्ट्रेशन … Read more

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 2021 मध्ये भारतीयांनी भरली 1,899 कोटी रुपयांची चलने

नवी दिल्ली । वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 2021 मध्ये भारतीयांनी 1,899 कोटी रुपयांची चलने भरली आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी संसदेत आपल्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. ते म्हणाले की,”गेल्या वर्षी संपूर्ण भारतभर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांसाठी एकूण 1.98 कोटी वाहतूक चलने जारी करण्यात आली होती. यातील 35 … Read more

जुन्या गाड्यांचे रजिस्ट्रेशन महागणार; 1 एप्रिलपासून नियमात बदल

Cars

नवी दिल्ली । 1 एप्रिलपासून दिल्ली वगळता संपूर्ण देशात 15 वर्षांपेक्षा जुन्या वाहनांचे पुन्हा रजिस्ट्रेशन करणे महागणार आहे. आता दहा वर्षांहून जुन्या वाहनांच्या रजिस्ट्रेशनचे रिन्यूअल करण्याचा खर्च पुढील महिन्यापासून आठ पटीने वाढणार आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, सर्व 15 वर्षे जुन्या कारच्या रजिस्ट्रेशनचे रिन्यूअल करण्यासाठी सध्याच्या 600 रुपयांच्या तुलनेत 5,000 रुपये खर्च येईल. दुचाकीसाठी ग्राहकाला 300 … Read more

PLI स्कीमसाठी ‘या’ मोठ्या कार कंपन्यांची निवड; जाणून घ्या ग्राहकांना कसा होणार फायदा?

नवी दिल्ली I भारत सरकारने शुक्रवारी ऑटो कंपोनंट प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) स्कीमसाठी 70 हून जास्त कंपन्यांची निवड केली आहे. PLI स्कीमसाठी निवडलेल्या या कंपन्यांच्या लिस्टमध्ये मारुती सुझुकी, टोयोटा कॉम्पोनंट्स, डेल्फी टीव्हीएस, हेला इंडिया, दाना ग्रुप, बॉश, मिंडा इंडस्ट्रीज, टाटा ऑटो कॉम्पोनंट्स, भारत फोर्ज या कंपन्यांचा समावेश आहे. CNBC-TV18 च्या रिपोर्टनुसार, सरकारने या स्कीमसाठी जर्मनी, … Read more

फेब्रुवारीमध्ये कार -बाईकच्या विक्रीत झाली 23% घट; ‘ही’ आहेत मुख्य कारणे

Cars

नवी दिल्ली । कोरोनाच्या संकटातून सावरत असलेली ऑटो इंडस्ट्री अद्याप पूर्णपणे रुळावर आलेली नाही. फेब्रुवारीमध्ये, कंपन्यांकडून डीलर्सकडे पाठवण्याचे प्रमाण वर्षभरात 23 टक्क्यांनी घसरले आहे. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM) ने म्हटले आहे की,”सेमीकंडक्टरच्या पुरवठ्यातील कमतरता, नवीन नियमांमुळे वाहनांच्या किंमतीत झालेली वाढ आणि इतर काही कारणांमुळे ऑटो मोबाईलच्या मागणीवर परिणाम होत आहे.” SIAM डेटानुसार, देशांतर्गत … Read more

मुंबईत देशातील पहिली वॉटर टॅक्सी सर्व्हिस सुरू, कुठून कुठपर्यंतचा प्रवास करता येईल ते जाणून घ्या

मुंबई । देशातील पहिली वॉटर टॅक्सी सर्व्हिस आजपासून मुंबईत सुरू होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई ते नवी मुंबई दरम्यानच्या वॉटर टॅक्सी सेवेचे उद्घाटन केले. बेलापूर जेट्टी प्रकल्प जानेवारी 2019 मध्ये सुरू झाला आणि सप्टेंबर 2021 पर्यंत पूर्ण झाला. सागरमाला कार्यक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या या प्रकल्पावर एकूण 8.37 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. … Read more

फोर्डचे भारतात पुनरागमन; आता बनवणार स्वस्त इलेक्ट्रिक कार

नवी दिल्ली । भारतात फोर्ड कारची आवड असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अमेरिकन वाहन निर्माता कंपनी फोर्डने भारतात परतण्याचे संकेत दिले आहेत. असे मानले जात आहे की, कंपनी आता इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये आपली ताकद दाखवेल. कंपनी या इलेक्ट्रिक कारची निर्यातही करणार आहे. फोर्ड इंडियाने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भारतातून बाहेर पडण्याची घोषणा केली होती. 25,938 कोटी रुपयांच्या … Read more