प्रियकराच्या आत्महत्येनंतर 15 दिवसाने तिनेही गळफास घेत केली आत्महत्या

suside

औरंगाबाद | येथील एकता नगरमध्ये राहणाऱ्या एका 17 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला आहे. पंधरा दिवसापूर्वी विवाह ठरलेल्या मुलाने आत्महत्या केल्याच्या तणावातून हा प्रकार झाल्याचे समोर आले आहे. हाती आलेल्या माहिती नुसार, खुशी रमेश कलवले (वय १७, रा.गायकवाड हौसिंग सोसायटी, एकता नगर, जटवाडा रोड ) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव … Read more

डिप्रेशन मध्ये येऊन तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

Lake Hersul

औरंगाबाद | २२ वर्षीय तरुणीने हर्सूल तलावात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. परंतु सुदैवाने तिचा जीव वाचला.  ही तरुणी वैदयकिय शिक्षण घेत होती. दरम्यान सुरक्षा रक्षकांनी रस्ताने जाणार्‍या एका तरुणाची मदत घेऊन तिला बाहेर काढले. ही घटना शुक्रवारी साडेआठच्या सुमारास घडली आहे. हर्सूल तलावात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मुलीचे प्राण तातडीने सुरक्षा रक्षकाने … Read more

दोन मैत्रिणींचे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह; ठाण्यामधील घटना

Sucide

कल्याण : हॅलो महाराष्ट्र – ठाणे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोटगावच्या जंगल परिसरात दोन मैत्रिणींचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या दोन्ही मैत्रिणींची नावे शारदा अंबिज आणि मनिषा निरगुडे अशी आहेत. या दोन्ही मैत्रिणी कल्याण तालुक्यातील केळणी आदिवासीवाडी भागात राहत होत्या. याप्रकरणी मुरबाड … Read more

लॉकडाऊनमुळे झाले आर्थिक नुकसान, याच नैराश्यातून हॉटेलमालकाची आत्महत्या

Sucide

माजलगाव : हॅलो महाराष्ट्र – सध्या देशात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. यामुळे ठिकठिकाणी लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमुळे देशांच्या अर्थव्यवस्थेपासून ते सामान्य लोकांचे घरातील अर्थिक बजेट पार कोलमडले आहे. या कोरोनाच्या महामारीत अनेक जणांच्या रोजगार जाऊन ते बेरोजगार झाले आहेत. तसेच अनेक छोटे मोठे व्यवसाय बंद पडले आहेत. यामुळे अनेक लोकांना घराचं, … Read more

मूल होत नसल्याच्या नैराश्यातून युवकाची आत्महत्या

murder (1)

हैदराबाद : वृत्तसंस्था – हैदराबादमधील कुकुटपल्ली परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका युवकाने लग्नानंतर मूल होत नसल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केली आहे. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे. काय आहे प्रकरण आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव राहुल आहे. राहुल आणि त्याची पत्नी रम्या यांचा वर्षभरापूर्वी विवाह झाला होता. हे दोघे पती पत्नी केपीएचबी … Read more

नोकरी नसल्याच्या नैराश्येतून पत्नीचा खून करुन पतीनेदेखील केली आत्महत्या

Sucide

रत्नागिरी : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. अनेक उद्योगधंदे बंद झाले आहेत. तसेच काही लोकांना आपली नोकरीदेखील गमवावी लागली आहे. यामुळे अनेकजण नैराश्यात गेले आहेत. या नैराश्यामुळे अनेक जणांनी टोकाची पावले उचलली आहेत. अशीच एक घटना रत्नागिरी जिल्ह्यात घडली आहे. यामध्ये नोकरी नसल्याच्या नैराश्येतून पत्नीचा खून करुन पतीने आत्महत्या केल्याचा … Read more

कोरोनाचा काळ आणि लग्नदेखील जमत नाही ! ‘या’ नैराश्यातून तरुणाने उचलले ‘हे’ पाऊल

हिंगोली : हॅलो महाराष्ट्र – सध्या देशाला कोरोनाच्या संकटाने ग्रासले आहे. या कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला तर काही जणांना आपले काम सोडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अनेक लोकांना नैराश्य येत आहे. या नैराश्यातून हिंगोली जिल्ह्यातील खंडाळा या ठिकाणी एका तरुणाने आत्महत्या केली आहे. तसेच त्याचे लग्नसुद्धा जमत नव्हते. रविवारी पहाटे त्यांनी राहत्या घरी … Read more

प्रियकरासोबत पत्नी फरार त्यानंतर तिच्या विरहात पतीने केले असे काही…

वाळूज : हॅलो महाराष्ट्र – काही महिन्यापूर्वी एक महिला पोटच्या २ पोरांना व पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली होती. त्यानंतर पत्नीच्या अचानक सोडून जाण्याचा विरह सहन न झाल्याने पतीने आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नैराश्यात गेलेल्या पतीचं समुपदेशन करत त्याला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले. तसेच दोघा पती-पत्नींनी पुन्हा एकत्र … Read more

कोरोनाची लक्षणे आढळल्यामुळे नैराश्यातून वृद्धाची आत्महत्या

बारामती : हॅलो महाराष्ट्र – इंदापूर तालुक्यातील भिगवण या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका रुग्णाने कोरोनाची लक्षणे आढळल्यामुळे आत्महत्या केली आहे. मागच्या ४ – ५ दिवसांपासून त्या रुग्णाला अंगदुखी, घसादुखी आणि खोकल्याचा त्रास जाणवत होता त्यामुळे त्यांना कोरोनाची तपासणी करण्यास सांगितले. यामुळे त्यांनी नैराश्यातून आत्महत्या केली. प्रकाश विष्णूपंत भगत असे आत्महत्या केलेल्या … Read more

सामाजिक कामात जीव ओतणाऱ्या सर्वांसाठीच आपुलकीचे ४ शब्द

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विशेष  डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने सामाजिक क्षेत्राचे व्यवहार, वर्तन, कार्यशैली आणि स्वरूप यावर मंथन सुरू झाले आहे. सामाजिक क्षेत्रातील ही पहिली आत्महत्या नसली तरीही बाबा आमटे आणि आनंदवन ही दोन नावे मोठी असल्याने चर्चा होणे अनिवार्य आहे. आत्महत्या ही कुणाचीही असो ती वाईटच गोष्ट आहे. आत्महत्या करणारी व्यक्ती निघून जाते … Read more