Fresher ला ऑफर लेटर देवूनही नियुक्ती रद्द; Wipro, Infosys अशा IT कंपन्यांनी असं का केलं?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील आघाडीच्या आयटी कंपन्या विप्रो, इन्फोसिस, टेक महिंद्राने शेकडो फ्रेशर्सना दिलेले जॉब ऑफर लेटर रद्द केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. पात्रता आणि कंपनीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे कारण देत या फ्रेशर्स उमेदवारांचे ऑफर लेटर रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे फ्रेशर्स उमेदवारांचे स्वप्न भंगले आहे. अहवालानुसार, शेकडो फ्रेशर उमेदवारांना या कंपन्यांकडून ऑफर लेटर … Read more

MPSC परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

MPSC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2023 या वर्षात आयोजित परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. उमेदवारांना तयारीसाठी वेळ मिळण्याच्या दृष्टीने दरवर्षीपेक्षा तीन महिने आधीच वेळापत्रक जाहीर करण्यात आले. मात्र हे वेळापत्रक अंदाजित असून परीक्षेच्या प्रस्तावित तारखेमध्ये बदलही होऊ शकतो असं आयोगाने म्हंटल आहे. या परीक्षांचं सविस्तर वेळापत्रक विद्यार्थ्यांना https://mpsc.gov.in/ … Read more

राज्यात 75 हजारांहून अधिक शिक्षकांची भरती करणार; केसरकरांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात लवकरच 75 हजारांहून अधिक शिक्षकांची भरती केली जाईल अशी घोषणा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. ही भरती महाराष्ट्रातील सर्वात मोठी भरती असेल, केवळ घोषणा नाही, तर प्रत्यक्ष ही पदं भरायची आहे अशी माहिती केसरकरांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. केवळ घोषणा न करता आपल्याला ही पदे भरायची आहेत याबाबत … Read more

आता ऑनलाइन घेतलेली डिग्रीदेखील रेग्युलरच्या बरोबरीची; UGC कडून नव्या नियमाची घोषणा

UGC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील लाखो संख्येने ऑनलाइन पदवी आणि डिस्टेंस लर्निंग पदवीसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता मान्यताप्राप्त संस्थांकडून मिळवलेली डिस्टेंस लर्निंग डिग्री आणि ऑनलाइन अभ्यासक्रमांची डिग्री सुद्धा रेग्युलर डिग्रीच्या बरोबरीनेच मानले जाईल अशी घोषणा विद्यापीठ अनुदान आयोगाने म्हणजेच UGC ने केली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) सचिव रजनीश जैन … Read more

रयत शिक्षण संस्थेसमोर 15 ऑगस्टला तीव्र आंदोलन : मनसेचा इशारा

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके माण तालुक्यातील दहिवडी येथील रयत शिक्षण संस्थेचे दहिवडी कॉलेजचा मनमानी कारभार सुरू असून प्राचार्य सुरेश साळुंखे यांनी कॉलेजचा पदभार स्वीकारल्यापासून पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. चाैकशी करून कारवाई न झाल्यास 15 ऑगस्ट रोजी … Read more

काले गावातील महात्मा गांधी विद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षाला उत्साहात प्रारंभ

Mahatma Gandhi Vidyalaya Amrit Mahotsav

कराड प्रतिनिधी | अक्षय पाटील रयत शिक्षण संस्थेची स्थापना झालेल्या कराड तालुक्यातील काले या गावातील महात्मा गांधी विद्यालयाला 1 ऑगस्ट रोजी 74 वर्ष पूर्ण झाली असून 75 व्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. याच पार्श्वभूमीवर अमृत महोत्सव वर्षाचा प्रारंभ उत्साहात पार पडला. स्व.शांताराम काकडे (सर) व स्व.इस्माईल मुल्ला (साहेब) यांनी 1 ऑगस्ट 1948 साली … Read more

HSC Result 2022: निकाल दिसत नसेल तर ‘या’ नंबर वर फोन करा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी बारावीचा निकाल आज जाहीर झाला असून दुपारी 1 वाजता विद्यार्थी अधिकृत वेबसाईटवर आपला निकाल पाहू शकतात. पण जर आपणास आपला निकाल दिसत नसेल तर त्यासाठी बोर्डाने हेल्पलाईन नंबर दिले आहेत. त्यावर आपण संपर्क करून आपला निकाल जाणून घेऊ शकता. निकाल पाहताना काही … Read more

12 वीचा निकाल जाहीर; यंदाही मुलींची बाजी

HSC Result

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी बारावीचा निकाल आज जाहीर झाला असून दरवर्षी प्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. यंदा बारावीचा निकाल 94.22 टक्के लागला आहे. यामध्ये कोकण विभागाने पहिला क्रमांक पटकावला असून कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 97.21 टक्के लागला आहे. तर मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे … Read more

12 वीचा निकाल उद्या होणार जाहीर

Maharashtra Board XII Result

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 12 वीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, आता निकालाची तारीख जाहीर झाली असून बारावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटद्वारे केली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक … Read more

वाढत्या कोरोनामुळे शाळा बंद राहणार कि सुरु ?; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे मोठे विधान

Varsha Gaikwad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात पुन्हा कोरोनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर आता या कोरोनात शाळा बंद राहणार कि सुरु राहणार? असा प्रश्न पालक वर्गाला पडला आहे. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठे विधान केले आहे. “महाराष्ट्रात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या … Read more