आला रे आला! देवगडचा हापूस आंबा कराडात दाखल; किंमत अगदी स्वस्त…

Hapus Mango

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | उन्हाळा म्हटलं की, प्रत्येकाला आंबा खाण्याची चाहूल लागते. तोही अस्सल देवगडचा हापूस आंबा होय. कोकणातील हापूस आंब्याची चव ही अतिशय अप्रतिम असते. पण अनेकदा हापूस आंब्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली जाते. त्यामुळे खरा हापूस आंबा ओळखणे कठीण झाले आहे. या पार्श्वभुमीवर हॅलो कृषी मोबाईल अॅपने आंबा प्रेमींसाठी थेट शेतकरी ते ग्राहक … Read more

Land Record : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 90 सेकंदात जमीन मोजणी, 7/12 उतारा मिळणार…

Land Record

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भारत देश हा कृषिप्रधान देश असून देशातील बहुतांश लोकांचं जीवनमान हे शेतीवर अवलंबवून आहे. देशातील शेतकऱ्यांकडून पारंपरिक पद्धतीने पीक घेतले जाते. त्यामुळे शेतकऱ्याला याचा मर्यादित फायदा होतो. शेती करत असताना शेतकऱ्याला चांगला फायदा व्हावा आणि यासोबतच त्याचे कष्ट आणि मेहनत सुद्धा कमी व्हावी यासाठी Hello Krushi ने पुढाकार घेतला आहे. हॅलो … Read more

Satbara Utara : 7/12 उतारा घरबसल्या मिळतोय, ते सुद्धा Free मध्ये; फक्त ‘हे’ काम करा

Satbara Utara

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकरी मित्रांनो, आपल्यासाठी जमिनीचा सातबारा उतारा (Satbara Utara) खूप महत्त्वाचा असतो. जेव्हा आपण शेतीशी संबंधित कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला सातबारा उतारा दाखवावा लागतोच . त्यासाठी आपण प्रामुख्याने तलाठी कार्यालयात जातो मात्र त्यासाठी आपला वेळही जातो आणि खर्चही होतो. परंतु आता मात्र तुम्ही घरात बसूनही सातबारा उतारा काढू शकता. … Read more

स्वातंत्र्य मिळूनही सुटेना गावकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न; कराड तालुक्यातील 6 वाड्यांत पाण्याची आणीबाणी?

Karad Water News

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी प्यायला पाणी नाही, खायला धान्य नाही, जनावरांना चारा नाही. हक्काचं पाणी पैसे देऊन विकत घ्यावं लागत आहे. पाण्याअभावी होणारी परवड पाहता गावातील मुलांना लग्नासाठी कोणी पोरीही देईनात अशा अवस्थेत जगायचं कसं? असा प्रश्‍न सध्या कराड तालुक्यातील 6 वाड्यांतील ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे. वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनाची प्रक्रिया वेगाने होऊ लागल्याने … Read more

सातारा-सांगली जिल्ह्यात पाणी कपातीच संकट; 28000 हेक्टरवरील पिके धोक्यात

Satara Agree News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऐन उन्हाळ्यात पश्चिम महाराष्ट्रातील सातारा व सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आता नवं संकट कोसळलं आहे. सातारा व सांगली जिल्ह्यांतील तीन तालुक्यांना वरदान ठरलेली वाकुर्डे पाणी उपसा योजना बंद पडली आहे. त्यामुळे यावर अवलंबून असलेल्या सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड व सांगली जिल्ह्यांतील वाळवा, शिराळा तालुक्यांतील सुमारे 8000 हेक्टरवरील पिके धोक्यात आली आहेत. कऱ्हाड तालुक्यातील … Read more

Jamin Mojani : फक्त 2 मिनिटांत तुमची जमीन मोजा, तेही अगदी फुकट; आजच ‘या’ सोयीचा लाभ घ्या

jamin mojani by hello krushi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मित्रानो, आपला भारत देश हा शेतकऱ्यांचा देश आहे. देशातील बहुसंख्य जनता हि ग्रामीण भागात राहत असून शेती हेच अनेकांचे उत्पन्नाचे मुख्य साधन आहे. परंतु शेती म्हंटल की शेतजमिनीचे (Jamin Mojani) वाद हे आलेच. अनेकदा आपण भावाभावातच शेतजमिनीवरून वाद झालेले किंवा खटके उडालेले पाहिले असेल. वाद इतका विकोपाला जातो की कोणाला किती … Read more

सातारा जिल्ह्यात कृषी विभागाकडून ‘या’ योजनेतर्गंत Rs. 38 कोटी 18 लाखांचे प्रस्ताव मंजूर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात येते. या योजनेंतर्गत सातारा जिल्ह्यात 291 शेतकरी लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात आला आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी 1 हजार 325 लाभार्थी प्रस्ताव सादर केले होते. त्यापैकी 821 अर्जदारांच्या प्रस्तावांवर प्रक्रीया सुरू आहे. 291 जणांचे 38 कोटी 18 लाख रुपयांचे … Read more

Satara News : पठ्ठ्यानं कलिंगडमधून 60 दिवसांत कमवले 3 लाख

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी अतिशय दुर्गम भागातील तरूणांकडून शेतीत अनेक पिके व त्यावर प्रयोग करून त्या माध्यमातून भरघोस उत्पन्न घेतले जात आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील राहुडे गावातील शेतकरी सुहास माने याने 3.5 एकरात कलिंगडाचे अत्यंत दर्जेदार उत्पादन घेतले असून 60 दिवसात 3 लाख रुपये कमवले आहे. पाटण तालुक्यातील राहुडे या गावात असलेले माजी … Read more

सातारा जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित 21 हजार शेतकर्‍यांना 14 कोटींचा निधी

Satara Agriculture News

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात गतवर्षी सप्टेंबर, ऑक्टोंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतपीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे शासनाच्या कृषी विभागाकडून करण्यात आले होते. पंचनाम्यानंतर आता सात महिन्यानंतर शासनाकडून निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याअंतर्गत सातारा जिल्हयातील 21 हजार 487 शेतकऱ्यांना 14 कोटी 4 लाख 18 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. … Read more

Satara News : सातारा जिल्ह्यातील 1 लाख 77 हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ

farmers of Satara News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ दिला जात आहे. सातारा जिल्ह्यात या योजनेंतर्गत आत्तापर्यंत 1 लाख 77 हजार 165 शेतकऱ्यांच्या खात्यांवर 628 कोटी 31 लाख रुपयांचा प्रोत्साहनभर लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती सातारा जिल्हा … Read more