स्पॅनिश फ्लू ने ११२ मिलियन भारतीयांचा बळी घेतला, मात्र इंग्रजांविरुद्ध लढायचं बळ पण दिलं

लढा कोरोनाशी । १९१८ साली जगाला स्पॅनिश फ्लूने हैराण केले होते. कोरोना सारखाच तो हि एक साथीचा आजार होता. असे बोलले जाते कि स्पॅनिश फ्लूने जगातील २७ टक्के लोकसंख्येला बाधा केली होती. विकिपीडियाच्या आकडेवारीनुसार ५० करोड जणांना लागण झालेल्या स्पॅनिश फ्लू ने ५ करोड जणांचा बळी घेतला होता. मृतांमध्ये एकूण १ करोड २० लाख भारतीय … Read more

प्रजासत्ताक म्हणजे नक्की काय?

Untitled design

प्रजासत्ताक दिन विशेष | आपण दर वर्षी २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. पण प्रजासत्ताक म्हणजे नक्की काय? २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन का म्हणले जाते? हे अनेकांना माहिती नसते. आणि म्हणूनच आज आपण जाणून घेणे आहोत प्रजासत्ताक म्हणजे नक्की काय? आणि त्यामागचा इतिहास काय आहे त्याबद्दल. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता असणे होय. … Read more

“प्रजासत्ताक: काल, आज आणि उद्या”

th jan Republic day

प्रजासत्ताक दिन विशेष | अप्पा अनारसे पार्श्वभूमी ९० वर्षापूर्वी म्हणजे १९२९ साली काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन झाले. या अधिवेशनाचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. काय योगायोग आहे बघा? सध्या सगळीकडेच राष्ट्रवादाचे पिक जोरात आहे. आणि खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी, नव्या राष्ट्राचा ठराव मांडला गेला लाहोरला. म्हणजे आजच्या पाकिस्तानात. यात देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठराव मंजूर केला गेला, … Read more

२६ जानेवारी रोजी नेहरुंनी सर्वांत पहिल्यांदा केली होती पुर्ण स्वराज्याची घोषणा

Untitled design

प्रजासत्ताक दिन विशेष | 26 जानेवारी इतिहासात यासाठी महत्वपूर्ण आहे कारण भारताचं संविधान याच दिवशी अस्तित्वात आले आणि भारत एक गणतंत्र देश बनले. भारताचे संविधान लिहले गेलेलं सर्वात मोठ संविधान आहे. संविधान निर्माण प्रक्रिया 2 वर्षे, 11 महिने व 18 दिवस लागले. भारतीय संविधानाचे वास्तुकर डॉ बाबासाहेब आंबेडकर हे घटना समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी विश्वातील … Read more

इटलीत सापडलेल्या लक्ष्मीने वेधले सर्वांचे लक्ष, मूर्ती पाहण्यासाठी लोकांची एकचं गर्दी

उस्मानाबादमधील तेरमधल्या रामलिंगप्पा लामतुरे पुराततत्व वस्तुसंग्रालय हे पुराणवस्तू संशोधकांना, इतिहासकारांना आणि अभ्यासकांना परिचित असलेले ठिकाण आहे. या संग्रालयातील वस्तू शासनाच्या वस्तुसंग्रलयाला देऊन लामतुरे वस्तुसंग्रालयाचं नाव जगप्रसिद्ध झालं आहे.

खोटं न बोलता गांधी वकील झालेच कसे? जाणून घ्या

images

वकिलीच्या धंद्यात खोटे बोलल्याशिवाय चालायचेच नाही असे गांधीजींनी विद्यार्थीदशेत असतानाच ऐकलं होतं. पण त्यांना खोटं बोलून प्रतिष्ठाही मिळवायची नव्हती आणि धनही कमवायचे नव्हते.

तंबाखू चोळत व्यक्ती सांगतो भारत आणि इंग्रजांचा इतिहास

टीम हॅलो महाराष्ट्र | अनेकजण विनोद म्हणून तंबाखू खाणाऱ्यांची नक्कल करतात.पण अशा नकलेतून इतिहास सांगण्याची किमया एका व्यक्तीने केल्याचा व्हिडीओ वायरल होत आहे. तंबाखू खाण्याची नक्कल करत भारत, इंग्लंड आणि पाकिस्तानचा इतिहास एका व्यक्तीने विनोदी ढंगाने उलगडला. या व्यक्तीच्या नकलेतून एक चांगला विनोद तर निर्माण झालाच पण यामुळे याला विनोद म्हणून घेणाऱ्या उपस्थित नागरिकांना या … Read more

डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापना केलेले हे मासिक झाले ९९ वर्षांचें, पहा कोण आहे संपादक

Dr Babasaheb Ambedkar

प्रबुद्ध भारत स्थापना दिवस | सुनिल शेवरे साल १९२०. परिषद माणगाव. अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर. छत्रपती शाहू महाराज यांनी याच परिषदेत डॉ बाबासाहेबांचं भविष्य ओळ्खल होतं म्हणून त्यांनी अस्पृशांचा एकमेव पुढारी म्हणून त्यांच्या नावाची घोषणा केली आणि आपल्या डोक्यावरील फेटा बाबासाहेबांच्या डोक्यावर घातला. आपणच खऱ्या अर्थाने अस्पृश्यतेचे प्रश्न सोडवू शकतो असा विश्वास मनात बिंबवणाऱ्या लोकराजा … Read more

विद्यार्थी साहाय्यक समिती च्या माध्यमातून गांधी जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन

Gandhi Jayanti Program

पुणे | कुंदन पठारे आज विद्यार्थी साहाय्यक समिती मध्ये महात्मा गांधींच्या १५० व्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी लजपत भवन मध्ये हरीश बुटले सरांच्या माध्यमातून स्वच्छता विषयी सर्व विदयार्थी यांनी सामूहिक शपथ घेतली. प्रभात फेरी काढून सर्व विद्यार्थी यांनी स्वच्छता विषयी जनजागृती केली. पुसळकर चौकात कचरा व्यवस्थापन विषयी पथ नाट्य सादरीकरण करण्यात … Read more