पहिल्या दिवशी ५३ हजार विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा चार जिल्ह्यांत ३१६ केंद्रांवर व्यवस्था

औरंगाबाद | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने आयोजित पदवी अभ्यासक्र माच्या व्दितीय व तृतीय वर्षाच्या परीक्षांना १६ मार्चपासून सुरूवात झाली. सकाळ व दुपार अशा दोन सत्रांत सुमारे ५३ हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा दिली. परंपरागत पदवी अभ्यासक्र माच्या व्दितीय तसेच तृतीय वर्षाच्या परीक्षा पहिल्या दिवशी सुरळीत पार पडल्या. ऑफलाईन पध्दतीने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी … Read more

अहमदनगरचे नावं बदलून “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर” करा; भूषणसिंह राजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |  तिकडे उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज केलं.त्यानंतर महाराष्ट्रात देखील औरंगाबादचे नाव संभाजीनगर करा किंवा उस्मानाबादचे धाराशिव करा या मागण्या जोर धरू लागल्या होत्या. मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे आले म्हणजे हमखास औरंगाबाद आता संभाजीनगर होईल अशी शक्यता नामांतर वाद्यांना वाटू लागली होती. पण नुकतीच अजून एका जिल्ह्याचे नाव … Read more

कोल्हापूर नंतर उस्मानाबाद जिल्ह्याने मला खूप प्रेम दिले – खासदार संभाजीराजे

Sambhajiraje

उस्मानाबाद | कोल्हापूरनंतर उस्मानाबाद जिल्ह्याने मला जीवापाड प्रेम दिले आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्याचाही खासदार समजून खासदार ओमराजे यांच्यासोबत जिल्ह्यातील रखडलेल्या प्रश्नांवर काम करू,अशी नि:संदिग्ध ग्वाही खासदार तथा छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती संभाजी महाराज यांनी दिली. उस्मानाबाद शहरातील एमएच २५ या फूड मॉलच्या उद्घाटनप्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना खासदार छत्रपती संभाजी महाराज पुढे … Read more

पेट्रोल पंपावरुन डिझेल चोरी करणारी टोळी जेरबंद; मोक्षदा पाटील यांची धडाकेबाज कारवाई

औरंगाबाद प्रतिनिधी | 17 तारखेला चिखलठाणा पोलिस स्टेशन येथे चितेगाव शिवारातील बीपीसीएल पेट्रोल पंपावरून 3 लाख 45 रुपये किमतीचे 3480 लिटर डिझेल कोणीतरी चोरट्याने पळवले असा गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेने डिझेल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या मुसक्या आवळून 12 जणांना पकडून एकूण 36 गुन्हे उघडकीस आणून 98 लाख … Read more

म्हणुन पित्याने ठेवले मुलाचे नाव राष्ट्रपती; दुसऱ्या अपत्याच नाव ‘पंतप्रधान’ ठेवणार

उस्मानाबाद प्रतिनिधी | अलीकडच्या काळात स्त्री जन्माच्या स्वागताची प्रथा रूढ झाली आहे. वंशाचा दिवा म्हणुन मुलाच्या जन्माचेही मोठ्या उत्साहात स्वागत केले जाते. आधुनिक युगात नव्याने जन्मलेल्या बाळांचे नामकरण आगळ्या – वेगळ्या स्वरुपाचे असते.  उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुक्यातील चिंचोली (भूयार) येथील तरुण दत्ता चौधरी यांनी मुलाचे “राष्ट्रपती” असे नामकरण केल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. ग्रामीण भागात बाळांच्या … Read more

देवाक काळजी रे गाण्याच्या चालीवरील तरुणाने रचले भन्नाट ‘कोरोना गाणे’

उस्मानाबाद प्रतिनिधी | कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर अनेक कवी, गीतकारांनी आपापल्या रचना केल्या आहेत. त्यातच आता स्वतःच्या वडिलांनी कोरोना या जगातीक महामारी विषयी लिहिलेल्या कवितेला देवाक काळजी रे या गाण्याच्या चालीवर उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा येथील साहिल मुल्ला या तरुणाने स्वरबद्ध केलं आहे. सध्या सोशल मीडियावर हे गीत प्रचंड व्हायरल होत आहे. पहा कोरोनावरचे हे भन्नाट … Read more

शिवतांडव मित्र मंडळच्यावतीनं उदतपूर येथे शिवजयंती उत्साहात साजरी

उस्मानाबाद प्रतिनिधी । जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील उदतपूर येथील शिव तांडव मित्र मंडळ दरवर्षी शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करते. शिवाजी महाराजांच्या कार्याचा वारसा जपणाऱ्या या मंडळाने याही वर्षी शिवजयंतीचा उत्सव विविध कार्यक्रम आयोजित करत दिमाखात पार पाडला. शिवजयंतीच्या दिवशी मंडळाच्यावतीने शिवाजी महाराजांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत गावातील मुला-मुलींनी मोठ्या संख्येने सहभागी … Read more

व्यवस्थेच्या विरुद्ध उभं राहणं ही गरज नाही तर जबाबदारी – अनुराधा पाटील

साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या अनुराधा पाटील यांचा शुक्रवारी सर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या हस्ते साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर सत्कार करण्यात आला. त्यावेळेस सत्काराला उत्तर देताना पाटील यांनी चालू घडामोडींवर प्रभावी, मुद्देसूद भाषण केलं.

‘साहित्याला जात-धर्म-पंथ नसतो’; ब्राह्मण महासभेने विरोध केलेल्या दिब्रिटो यांना शरद पवारांचा पाठिंबा

९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीला ब्राम्हण महासभेने विरोध केला आहे. त्यांची अध्यक्ष म्हणून केलेली निवड आम्हला मान्य नसल्याचे सांगण्यात येत असताना शरद पवार यांनी दिब्रिटो यांच्या अध्यक्ष म्हणून निवडीला पाठिंबा दिला आहे.

महाराष्ट्र केसरी : सोलापूरला २ तर उस्मानाबादला १ सुवर्णपदक

पुणे प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि पुण्यातील अमनोरा टाऊनशिपचे विकसक असलेल्या सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड तर्फे आयोजित ‘६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे’ची शनिवारच्या सकाळच्या सत्रात सुरुवात ५७ व ७९ किलो वजनी गटातील गादी विभागातील अंतिम फेरीने झाली. म्हाळूंगे- बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत सोलापूरच्या ज्योतिबा अटकळे (५७ … Read more