भारताला पाक कडून ही धमकी ..
कराची | ‘पुरावे दिले तर आम्ही कारवाई करू, हल्ला केला तर प्रत्युत्तर देऊ’, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले.पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात भारतीय सैन्याचे ४० जावं शाहिद झाले. यानंतर पाकिस्तानवर जगभरातून टीका सुरु होती; यावर आज पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी प्रतिक्रिया दिली. भारत सरकार कोणत्याही पुराव्याविना पाकिस्तानवर आरोप करीत आहे.पाकिस्तान असे का करेल, आम्हाला याचा … Read more