देशाच्या इतिहासातील हे 7 सर्वांत खास अर्थसंकल्प तुम्हाला माहित आहेत का? त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) आर्थिक वर्ष 2021-22 या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प संसदेत सादर करतील. त्याआधी, जाणून घ्या की, भारताच्या इतिहासात कोणते अर्थसंकल्प ऐतिहासिक (Historic Budgets) ठरले आणि कोणत्या कारणांमुळे ते आजही आठवले जातात. याद्वारे आपल्याला हे देखील कळेल कि, या संस्मरणीय अर्थसंकल्पांनी भारताची अर्थव्यवस्था (Economy of India) … Read more

भारतीय ‘लेसकॅश’ अर्थव्यवस्था झाले आहेत; नोटबंदीवरून चिदंबरम यांचा मोदींना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकारवर सध्या विरोधकांकडून निशाणा साधला जात आहे. दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी नोटबंदीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला टोला लगावला आहे. “पहिल्यांदा आपल्या पंतप्रधानांनी म्हटले की, भारतीय अर्थव्यवस्था ही कॅशलेस बनली पाहिजे. मात्र त्यानंतर नोटबंदीचा निर्णय घेतला. या एका निर्णयामुळे कॅशलेस होण्याऐवजी लेस कॅश झालो आहोत, … Read more

“जर एक २२ वर्षांची विद्यार्थिनी देशासाठी धोका ठरत असेल तर भारताचा पाया नक्कीच कमकुवत झालाय”

नवी दिल्ली । दिल्ली पोलिसांनी पर्यावरणवादी कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग (Greta Thunberg) टूलकिट प्रकरणी कारवाई केली आहे. बंगळुरू येथील पर्यावरवादी कार्यकर्ती दिशा रवी (वय २२) या तरुणीला अटक केली आहे. फ्रायडे फॉर फ्युचर कॅपेनची दिशा ही एक संस्थापक सदस्य आहे.  यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम (P. Chidambaram) यांनी दिशा रवीच्या (Disha Ravi) अटकेचा विरोध … Read more

शरद पवार UPAचे अध्यक्ष होणार?; पी. चिदंबरम यांचं मोठं विधान, म्हणाले…

दिल्ली । काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचं (UPA) नेतृत्त्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) करावं यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. गेल्या आठवड्यात राऊत यांनी दोनदा त्यांच्या लेखांमधून पवारांनी यूपीएचं नेतृत्त्व करावं असं मत व्यक्त केलं. विरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी आणि मजबुतीसाठी पवारांकडे यूपीएचं नेतृत्त्व सोपवण्यात यावं, अशी भूमिका त्यांनी … Read more

कोरोनाला रोखण्यात अन्य देश यशस्वी ठरले, पण भारतालाच यश का मिळालं नाही ?? चिदंबरम यांचा मोदींना प्रश्न

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक लोकांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. याच दरम्यान, करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येवरून काँग्रेसचे जेष्ठ नेते पी.चिदंबरम यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. “जर अन्य देश कोरोनावर नियंत्रण मिळवण्यास यशस्वी ठरले तर भारताला का यश मिळालं … Read more

PM-CARES मध्ये 5 दिवसांत तब्बल ३०७६ कोटी जमा करणाऱ्या ‘त्या’ देणगीदारांची नावं जाहीर करा!- पी. चिंदबरम

नवी दिल्ली । माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी पीएम केअर फंडात 5 दिवसांत तब्बल ३०७६ कोटी करणाऱ्या देणगीदारांची नावं जाहीर का करण्यात आलेली नाहीत यासंबंधी विचारणा केली आहे. प्रत्येक समाजसेवी संस्था, विश्वस्त मंडळाला देणगीदारांची नावं जाहीर करणं अनिवार्य असताना पीएम केअर फंडाला यामधून मुभा का देण्यात आली आहे ? अशी विचारणा पी चिदंबरम यांनी … Read more

कोरोना जर ‘देवाची करणी’ असेल तर अर्थमंत्री ‘या’ गैरप्रकारावर ‘देवदूत’ बनून उत्तर देणार का?- चिदंबरम

नवी दिल्ली । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जीएसटी परिषदेत कोरोनाला ”देवाची करणी’ असं म्हटल्यानंतर देशभरातून त्यांच्यावर मोठी टीका होतेय. देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी अर्थमंत्री सीतारमण यांच्या त्याचं वादग्रस्त विधानावरून मोदी सरकारवर निशाणा साधलाय. पी. चिदंबरम यांनी काही सलग ट्विट करत मोदी सरकारला काही प्रश्न विचारलेत. ‘कोरोना महामारी जर दैवी घटना असेल तर … Read more

चिनी उत्पादनांवर बंदी घालण्यापेक्षा, स्वयंपूर्ण होण्यावर भर द्या!- पी.चिदंबरम

नवी दिल्ली । गलवान खोऱ्यात चिनी सैन्याच्या हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाल्यानंतर देशभरात चीनविरोधात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे सध्या देशात चिनी उत्पादनांवर बंदी घालण्याच्या मोहीमेने जोर पकडला आहे. सरकार आणि व्यापारी संघटनांनी बाजारपेठेतून चीनची उत्पादने हद्दपार करण्यासाठी पद्धतशीर पावले उचलायला सुरुवात केली आहे. गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर केंद्र सरकारकडून चीनची आर्थिक कोंडी करणारी पावले … Read more

जेव्हा काही घडलंच नाही, मग आपले २० जवान शहीद का झाले? चिदंबरम यांचा केंद्राला सवाल

नवी दिल्ली । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय बैठकीनंतर भारतीय हद्दीत कोणत्याही प्रकारची घुसखोरी चीनकडून झालेली नाही असं वक्तव्य केलं होत. या वक्तव्यानंतर विरोधकांनी मोदी सरकावर अनेक प्रश्नाची सरबत्ती केली आहे. काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही मोदींच्या काही घडलंच नाही या भूमिकेवर परखड सवाल उपस्थितीत केले आहेत. चिदंबरम म्हणाले कि, जर … Read more

PM किसान स्कीम । लॉकडाऊन मध्ये शेतकऱ्यांना मिळाले १९ हजार ३५० करोड रुपये; तुमचं नाव आहे का इथे करा चेक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊन दरम्यान पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही शेतकर्‍यांना मोठा आधार म्हणून पुढे आली आहे. त्याअंतर्गत २४ जानेवारीपासून आतापर्यंत 9.67 कोटी शेतकर्‍यांना 19,350.84 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. ही योजना सुरू होऊन 17 महिने झाले आहेत.  त्याअंतर्गत आतापर्यंत 5 हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांना पाठविण्यात … Read more