एक सामान्य शेतकरी ते पद्मश्री विजते! कसा आहे ‘बीजमाता’ राहीबाई पोपेरे यांचा प्रवास

Seed Mother Rahibai Popere

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – शेतीचा शोध महिलांनी लावला असं इतिहास सांगतो. नंतर शेतीवर पुरुषांनी आक्रमण केलं आणि शेती हा पुरुषांनी करायचा व्यवहार आहे रुढ झालं. प्रत्यक्षात शेतीच्या कामात महिला किती राबत असतात हे गावातल्या लोकांना चांगलं माहिती आहे. देशात आणि महाराष्ट्रातही शेतकरी आत्महत्येची दूर्दैवी लाट आली (जी अजूनही आहे) त्या वेळी पुरुष शेतकऱ्यांच्या माघारी त्यांच्या … Read more

खिद्रापूर येथील प्राचीन श्री कोपेश्वर मंदिर! कशी आहे त्याची संरचना ?

Shri Kopeshwar Temple

शेकडो वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या वास्तुंची भव्यता, व्यापकता पाहिली, त्यामागील काही रहस्ये, तथ्ये ऐकली, तर केवळ अचंबित व्हायला होते. महाराष्ट्रातही अजिंठा-वेरुळ लेण्यांपासून ते कान्हेरी गुंफापर्यंत अनेक प्राचीन, पुरातन आणि स्थापत्यकलेचा अद्भूत नमुना असलेल्या अनेक वास्तू आपणास पाहायला मिळतात. कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यात असलेल्या खिद्रापूर गावातील कोपेश्वर मंदिरही स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना आहे. प्राचीन शिलाहार शिल्पस्थापत्य शैलीचे हे दगडी … Read more

देशाची आर्थिक राजधानी, मुंबई!

Mumbai

मुंबई ही महाराष्ट्राची केवळ प्रशासकीय राजधानीच नव्हे तर ती आर्थिक राजधानीही आहे. आणि फक्त महाराष्ट्राचीच नव्हे तर देशाचीही ती आर्थिक राजधानी आहे. देशाच्या आर्थिक प्रगतीचं प्रतीक अथवा एक विधान म्हणूनही मुंबईचा लौकीक आहे. भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले हे शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे 3 कोटी 29 लाख आहे. मुंबई हे भारताच्या व दक्षिण, पश्चिम आणि … Read more

सर्वांना शिक्षणाची संधी देणारा शिक्षण हक्क कायदा!

right to education law

स्वातंत्र्यदिन विशेष । देशाच्या 75 वर्षांच्या वाटचालीत ज्या महत्त्वाच्या कायद्यांनी इथल्या जनसामान्यांचा फायदा झाला आहे त्यात शिक्षण हक्काचा कायदा महत्त्वाचा आहे. 6 ते 14 वयोगटातील बालकांचा प्राथमिक शिक्षणाच्या मूलभूत अधिकारांचा समावेश असलेला आणि त्यांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्यासाठी केंद्र शासनाद्वारे पारित केलेला एक शैक्षणिक कायदा. हा बाल शिक्षण हक्क कायदा किंवा शिक्षणाच्या अधिकारांचा कायदा … Read more

विद्वत मराठी लेखिका : दुर्गा भागवत

Durga Bhagwat Information in Marathi

स्वातंत्र्यदिन विशेष । दुर्गा भागवत (Durga Bhagwat) या मराठी लेखिका होत्या. इंदूर येथे १० फेब्रुवारी १९१० साली त्यांचा जन्म झाला. वैविध्यपूर्ण साहित्यप्रकारात त्यांचे मोठे योगदान आहे. यांत लोकसाहित्य, बालसाहित्य, बौद्धसाहित्य, कथा, चरित्र, ललित, संशोधनपर, समीक्षात्मक, वैचारिक लेखन यांचा समावेश होतो. त्यांचा फ्रेंच, जर्मन, इंग्रजी, संस्कृत, पाली या भाषा चांगल्या अवगत होत्या. १९७५ साली इंदिरा गांधींनी देशावर … Read more

मुंबईची पाणीवाली बाई असं मृणाल गोरे यांना का म्हटलं जायचं? आमदार, खासदार अन..

Mrunal Gore information in marathi

स्वातंत्रदिन विशेष । मृणाल गोरे या महाराष्ट्रातील एक महत्त्वाच्या राजकीय नेत्या होत्या. पुरुषांचा राजकारणात दबदबा असणाऱ्या काळात त्यांचं नेतेपण विशेष उठून दिसायचं. त्यांचा जन्म २४ जून १९२८ सालचा. या भारतातील समाजवादी कार्यकर्त्या-राजकारणी होत्या. सामान्यजनांच्या आणि महिलांच्या समस्यांबद्दलच्या विविध चळवळींचे यांनी नेतृत्व केले. या महाराष्ट्र विधानसभेत आमदार होत्या. तसेच सहाव्या लोकसभेत या खासदार होत्या. मृणाल गोरे … Read more

पाकिस्तानात जन्मलेले गुलाटी भारतात येऊन मसाला किंग कसे बनले? जाणुन घ्या टांगेवाला ते यशस्वी उद्योगपती असा त्यांचा प्रवास

dharmpal gulati

विशेष लेख | अन्वय गायकवाड ‘मसाल्याचे किंग’ म्हणून ओळखले जाणारे धर्मपाल गुलाटी यांचे आज वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले. एकेकाळी टांगा चालवत अत्यंत साध्या परिस्थितीत त्यांनी या व्यवसायची सुरुवात केली आणि आज MDH मसाला कंपनी एक ब्रँड म्हणून सर्वदूर त्यांनी पोहचवली आहे. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. MDH चा … Read more

क्रांतिकारक कृषितज्ञ पांडुरंग सदाशिव खानखोजे – प्रतिक पुरी

Pandurang Sadashiv Khankhoje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एक सुविख्यात कृषितज्ञ व भारताबाहेर राहून भारतीय स्वातंत्र्यासाठी अहर्निश झटणारे सुप्रसिद्ध क्रांतिकारक. भारताची किर्ती जगभरात पसरवणाऱ्या पहिल्या पिढीतील शास्त्रज्ञांमध्ये त्यांचा समावेश होतो. ७ नोव्हेंबर १८८४ मध्ये पालकवाडी ( जी पुढे वर्धा म्हणून ओळखली जाऊ लागली) येथील एका इतिहासप्रसिद्ध घराण्यात त्यांचा जन्म झाला होता. प्राथमिक शिक्षण वर्धा येथे घेऊन पुढे ते १९०२ … Read more

ताराबाई शिंदे : स्त्री-पुरुष समानतेचा विचार मराठीतून सर्वप्रथम मांडणारी स्त्री

Tarabai Shinde

स्वातंत्र्यदिन विशेष । स्त्रीवादी दृष्टिकोनातून आपल्या संस्कृतीचा तर्कशुद्धपणे वेध घेणारी, स्त्री-पुरुष समानतेचा विचार मराठीतून सर्वप्रथम स्पष्टपणे मांडणारी एकोणिसाव्या शतकातील विचारवंत स्त्री म्हणून ताराबाई शिंदे परिचित आहेत. विधवांच्या प्रश्नांविषयी, पुनर्विवाहाविषयी आणि एकूणच त्या काळातल्या स्त्रियांच्या प्रश्नांविषयी त्यांनी अतिशय कणखर भाषेत मांडलेले विचार ‘स्त्री-पुरुष तुलना’ या ग्रंथातून १८८२ साली प्रसिद्ध झाले. काळाच्या बरंच पुढे जाऊन केलेलं, पुरुषी मानसिकतेवर … Read more

आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात मृत्यू झाला…

Netaji Subhash Chandra Bose death mystery

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जपानच्या सहकार्याने आझादहिंद फौजेची स्थापना केली होती. ब्रिटिश सैन्यात काम करणार्या अनेक भारतीय नौजवानांना आपल्या फौजेत सामिल करुन घेण्यात त्यांना यश आले होते. आझादहिंद फौजेचे तुफान काम चालू होते. इंग्रजांच्या सैन्याला आझादहिंद फौजेच्या सैनिकांनी सळो की पळो करुन सोडले होते. इशान्येकडील मनिपूर च्या कोहिमा भागातून भारतात घूसायचे आणि भारत काबिज करुन … Read more