रेल्वे बजेटविषयी ‘हे’ तुम्हाला माहित हवंच..!!

भारतासारख्या मोठ्या देशात रेल्वेचं जाळं खूप विस्तारलेलं आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेतील मोठी जबाबदारी रेल्वेद्वारे केल्या जाणाऱ्या वाहतुकीतून पार पाडली जाते. या रेल्वे बजेटविषयीच्या काही रंजक गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे

अर्थसंकल्पात वापरल्या जाणाऱ्या कागदपत्रांमध्ये नक्की कशाचा समावेश होतो?

अर्थमंत्री संसदेत अर्थसंकल्प सादर करताना भाषण करतात. हे भाषण दोन भागांमध्ये विभागलेले असते. एका भागामध्ये अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती, शासनाचा दृष्टिकोन, अर्थसंकल्पातील रचना कौशल्य यांचा थोडक्यात आढावा घेण्यात आलेला असतो. तर दुसऱ्या भागात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांच्या कायद्यातील बदलांचे प्रस्ताव असतात.

Budget 2021-22: स्वतंत्र भारताच्या पहिल्या बजेटशी संबंधित ‘या’ 10 मनोरंजक गोष्टी जाणून घ्या …

नवी दिल्ली । अर्थसंकल्प हे सरकारचे वार्षिक वित्तीय विवरण आहे ज्यात महसूल, खर्च, वाढीचा अंदाज तसेच वित्तीय परिस्थिती यासारख्या माहितीचा समावेश आहे. सर्वसाधारण अर्थसंकल्पात सरकारचे उत्पन्न आणि खर्च यांचा हिशेब असतो. विशेष म्हणजे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी 2021 रोजी ‘2021-22’ बजेट सादर करतील. सध्याच्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर (COVID-19) धोरणात होणाऱ्या बदलांमध्ये कोणत्याही सवलती … Read more

देशाच्या इतिहासातील हे 7 सर्वांत खास अर्थसंकल्प तुम्हाला माहित आहेत का? त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) आर्थिक वर्ष 2021-22 या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प संसदेत सादर करतील. त्याआधी, जाणून घ्या की, भारताच्या इतिहासात कोणते अर्थसंकल्प ऐतिहासिक (Historic Budgets) ठरले आणि कोणत्या कारणांमुळे ते आजही आठवले जातात. याद्वारे आपल्याला हे देखील कळेल कि, या संस्मरणीय अर्थसंकल्पांनी भारताची अर्थव्यवस्था (Economy of India) … Read more

असा असायचा स्वातंत्र्यपूर्व भारताचा अर्थसंकल्प!

Union Budget 2020 | सुरुवातीला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या दादाभाई नौरोजी यांच्यासारख्या  नेत्यांनी भारतातली संपत्ती ब्रिटनमध्ये कशी वाहून नेली जाते हे दाखवून देत भारतीयांना जागं करण्याचा प्रयत्न केला होता. म्हणून स्वातंत्रपूर्व भारताचा अर्थसंकल्प नेमका कसा होता हे थोडक्यात पाहुयात. १७९० साली ईस्ट इंडिया कंपनीने पहिल्यांदा कच्चा अर्थसंकल्प तयार केला होता. १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामानंतर १८५८ साली ईस्ट इंडिया कंपनीकडून … Read more

… या कारणामुळे केला होता स्वतंत्र ‘रेल्वे अर्थसंकल्प’ बंद!

Union Budget 2020 | २०१६ साली स्वतंत्र रेल्वे  अर्थसंकल्प बंद करण्याचा निर्णय घेतला होता. २०१६ साली भारत सरकारने स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प बंद करून तो केंद्रीय अर्थसंकल्पात समाविष्ट केला होता. त्याअगोदर नीती आयोगानं ही ब्रिटिश काळापासून चालत आलेली स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्पाची प्रथा बंद करून केंद्रीय अर्थसंकल्पात त्याचा समावेश करण्याची शिफारस केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने त्याबाबत स्थापन … Read more

Budget 2022: ओमिक्रॉनने खाल्ला सरकारचा ‘हलवा’, संसर्गाच्या भीतीने पहिल्यांदाच मोडली गेली परंपरा

नवी दिल्ली । दरवर्षी अर्थसंकल्पापूर्वी होणारा ‘हलवा सोहळा’ यावेळी ओमिक्रॉन संसर्गाच्या भीतीने स्थगित करण्यात आला आहे. भारताच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा ही प्री-बजट परंपरा पाळली गेली नाही. दिल्लीतील साथीच्या आजाराची धोकादायक परिस्थिती पाहता हे पाऊल उचलण्यात आल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. सरकारने म्हटले आहे की, राजधानी दिल्लीत कोविड संसर्गाची संख्या कमी झाल्यामुळे ओमिक्रॉन … Read more

PM-KISAN Samman Nidhi: अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांचा हप्ता कमी होणार का? जाणून घ्या

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्पात अनेक विशेष घोषणा केल्या आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN Samman Nidhi) अंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या बजटमध्येही कपात जाहीर करण्यात आली आहे. या किसान सन्मान निधीचे बजट कापून शेतकर्‍यांचे हप्तेही कमी होतील का? आधी लोकं PM-KISAN चे बजट वाढू शकते या आशेवर बसले होते, … Read more

खुशखबर ! बँकांचा NPA घटला, 2018 मध्ये 10.36 कोटी रुपयांवर होता, आता किती आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । केंद्र सरकारसाठी मोठ्या दिलासाची बातमी अशी आहे की, सन 2018 ते 2020 मध्ये बँकांच्या एनपीएमध्ये मोठी घसरण झाली आहे. मार्च 2018 मध्ये बँकिंग क्षेत्राची नॉन-परफॉर्मिंग मालमत्ता (NPA) 10.36 लाख कोटी रुपये होती, जी सप्टेंबर 2020 अखेरीस 8.08 लाख कोटी रुपयांवर आली आहे. अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी राज्यसभेत ही माहिती दिली … Read more