धक्कादायक! अजिंठा लेणीवर बारा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

Ajanta caves

औरंगाबाद | कोरोना रुग्ण दर कमी झाल्याने औरंगाबाद जिल्ह्या अनलॉक करण्यात आले आहे. गेल्या तीन ते चार महिन्यापासून पर्यटन स्थळे बंद होती. यामुळे पर्यटन स्थळावर अवलंबून असलेल्या लोकांचे जीवन विस्कळीत झाले होते. आता पुन्हा एकदा पर्यटन स्थळे सुरू करण्यात आली असल्याने रविवारी अजिंठा लेणीत बारा जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने आरोग्य विभागाचे चिंता वाढली आहे. तालुका … Read more

आजपासून अजून 13 स्मार्ट बस सुरू; 12 मार्गांवर होणार फेऱ्या

smart city bus

औरंगाबाद | औरंगाबाद जिल्ह्यात लॉकडाऊन हटवल्यानंतर हळूहळू सर्वात सुरू करण्यात आले. यामध्ये शहरातील नागरिकांना शहरांतर्गत प्रवासासाठी सिटी बस देखील सुरू करण्यात आल्या आहेत. आता यामध्ये अजून तेरा स्मार्टबस वाढवण्यात आलेल्या आहे. आता स्मार्ट सिटी बस विभागातर्फे नव्याने तेरा बस सुरू करण्यात येणार आहेत. सोमवारपासून बारा मार्गावर या बस धावणार आहेत एकूण बत्तीस बसच्या विविध मार्गावर … Read more

पर्यटनस्थळे सुरू झाल्याने व्यापाऱ्यांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण

tourist

औरंगाबाद | कोरोना महामारीमुळे संपूर्ण राज्यभर लॉकडाऊन लावण्यात आले होते. मात्र सर्व निर्बंध रूग्णसंख्या घटल्याने शिथिल करण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी पर्यटन स्थळे सुरु झाली आहेत. यामुळे पर्यटणासाठी आलेल्या नागरिकांसोबतच विक्रेत्यांच्या चेहेऱ्यावरचा आनंद पाहायला मिळत आहे. ऐतिहासिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद या शहरातील पाणचक्की, बीबीका मकबरा, दौलताबाद, वेरूळ-अजिंठा लेणी यासह सर्व पर्यटनस्थळे हे सुरु … Read more

पुण्यातून बाहेर फिरायला जाणाऱ्यांना क्वारंटाईन केले जाणार : अजित पवार

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनाच्या वाढत्या परिस्थितीमुळे कोरोना बाधितांचे प्रमाण वाढत आहे. अशात प्रशासनाकडून कोरोना रुग्ण वाढणाऱ्या शहरात कठोर निर्बंध लादले जात आहेत. राज्यातील महत्वाचे शहर असलेल्या पुण्यातील कोरोना परिस्थितीचा शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला. त्यांनी पुण्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेत महत्वपूर्ण घोषणा केली आहे. “पुण्यात शनिवार व रविवारी दोन दिवशी विकेंड लॉकडाऊन लागू … Read more

बंद महाविद्यालयामध्ये देखील विद्यार्थ्यांची तुफान गर्दी; फॉर्म आणि फिस भरण्यासाठी कोरोना नियमाचे उल्लंघन

Collage

औरंगाबाद : शहरामध्ये ब्रेक द चैन या अंतर्गत जे निर्बंध लावण्यात आले होते. ते निर्बंध आता शिथिल करण्यात आले आहेत. शहर अनलॉक केल्याने सर्व बाजारपेठेसह सर्व उघडण्यात आले आहे मात्र शाळा महाविद्यालय अद्याप बंद आहेत. बाजारपेठेत नागरिक मोठया प्रमाणावर गर्दी करत आहेत मात्र आता महाविद्यालयात ही मोठया प्रमाणावर गर्दी दिसून येत आहे. शाळा, महाविद्यालय तसेच … Read more

अनलॉक नंतर पहिल्याच दिवशी शहरातील भाजीपाल्याचे बाजार भाव; वाचा सविस्तर

औरंगाबाद | एक वर्षापासून संपूर्ण राज्यभर कोरोना महामारीचे संकट उभ ठाकलं आहे. यातच आता औरंगाबाद शहराचा दर 5 टक्क्यांपेक्षा कमी आल्यामुळे आजपासून औरंगाबाद शहर अनलॉक करण्यात आले आहे. यामुळे आता नागरिकांना मोठा दिलासा मिळाल्याचे दिसत आहे. आजपासून शहरातील मॉल, बाजारपेठ, हॉटेल, रेस्टॉरंट, बस सेवा आणि क्रीडा मैदान, समारंभ नियमितपणे सुरू राहणार आहेत.औरंगाबाद मधील भाजी मंडई … Read more

गेल्या दोन महिन्यापासून ठप्प असलेले आरटीओचे कामकाज आजपासून सुरू

RTO

औरंगाबाद | गेल्या दोन महिन्यापासून आरटीओचे काम ठप्प होते. ते काम आज पासून सुरू करण्यात आले आहे. विविध कामासाठी अपॉइंटमेंट देण्यास सुरुवात करण्यात येणार असून कामे नियमित सुरू होणार असल्याची माहिती प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार यांनी दिली. आरटीओ कार्यालयात वाहनांसंबंधी च्या कामासाठी जिल्हाभरातून येणार्‍या वाहनधारकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका … Read more

शहरात दुचाकी चोरीचा सत्र सुरूच; विविध भागातून पाच दुचाकी लंपास

औरंगाबाद : शहरात लॉकडाऊन दरम्यान दुचाकी चोरीचे सत्र सुरूच आहे. गेल्या अनेक दिवसापासून शहरातून विविध भागातून दुचाकी चोरीला जात आहेत. पोलिसांनी कारवाई करून दुचाकी दोन-तीन दुचाकी चोरट्यांना ताब्यात देखील घेतले आहे.  तरीसुद्धा शहरात दुचाकी चोरीचे सत्र कायम आहे.शहरात वेगवेगळ्या भागातून धुमाकुळ घालत वाहन चोरांनी विविध भागातून पाच दुचाकी लंपास केल्या आहेत. अक्षय प्रेमचंद कासलीवाल ( … Read more