शाळा सुरू होणार : कोरोनामुक्त गावात गुरूवारपासून 8 वी ते 12 वीचे वर्ग भरणार

School will started

औरंगाबाद | कोरोना महामारीमुळे संपूर्ण राज्यातील शाळा बंद आहे. पण ऑनलाईन पद्धतीने कलासेस सुरु असले तरीही विद्यार्थ्यांना शाळेची ओढ अजूनही लागलेली आहे. आता लवकरच कोरोना मुक्त गावांमध्ये शाळा सुरू होणार आहे. यामध्ये इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी सरकारकडून मार्गदर्शक सूचना मागविण्यात आल्या आहेत. या संदर्भातील निर्णय शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने सोमवारी जाहीर केला … Read more

शहरात बाजारपेठा खुल्या करा; व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांची मागणी

औरंगाबाद | कोरोना महामारीत सुरुवातीसारख्या बाजारपेठ सुरु ठेवण्यात आल्या तर वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटेल असा विश्वास जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी दिला आहे. सोमवारी जालना रोडसह क्रांतिचौक, गोपालटी तसेच बाजारपेठ असलेल्या ठिकाणी वाहनांची भरपूर प्रमाणात गर्दी बघायला मिळाली होती. यामुळे 20 ते 30 मिनिटे वाहनाना ट्रॅफिक मध्ये थांबावे लागत होते. बाजारपेठ अधिक काळ … Read more

संचारबंदीचे नियम मोडल्याने जिमखाना क्लबला 20 हजाराचा दंड

Gymkhana club

औरंगाबाद | कोरोना नियमांचे उल्लंघन करून जिमखाना क्लबमध्ये लग्नसमारंभला मर्यादेपेक्षा जास्त वऱ्हाडिंचा गोतावळा जमवून कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल जालना रोड येथील जिमखाना क्लबकडून मनपा पथकाने मंगळवारी वीस हजार रुपयांचा दंड वसूल केला. कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. यात मंगळवारी शहरात विनामस्क फिरणारऱ्या 18 नागरिकांकडून प्रत्येकी 500 रुपयांप्रमाणे 9 हजार रुपये दंड … Read more

बायको नांदायला येत नाही म्हणून सासूच्या डोक्यात जाते घालून केले ठार स्वतःही केली आत्महत्या

crime

नांदेड | पत्नी सासरी नांदायला येत नाही म्हणून रागाच्या भरात जावयाने सासुच्या डोक्यात जाते घालून खून केल्याची घटना रविवारी रात्री भावसारनगर येथे घडली. भीतीपोटी जावयानेही गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.पती-पत्नीचे भांडणावरून सासूला जीव गमवावा लागला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, मालिनी विजयकुमार बाहेकर या आपल्या शिक्षक मुलासोबत भावसारनगर येथे राहत होत्या … Read more

दिलासादायक! सलग दुसऱ्या दिवशी रुग्णसंख्या 50 च्या आत

Corona

औरंगाबाद | शहरातील कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याने शहरातील नागरिकांना दिलासा मिळत आहे. शनिवारी दिवसभरात कोरोनाच्या 40 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्याचबरोबर 3 बाधितांचा मृत्यू झाला आहे. शहरातील 16 आणि ग्रामीण भागातील 45 जण घरी परतले. सध्या 606 रुग्णांवर उपचार सुरु आहे. शहरातील मनपा हद्दीतील घाटी 1, दिल्ली गेट पेट्रोल पंप 1, देवळाई 1,सातारा … Read more

औरंगाबादेत कोरोना बाधितांची संख्या 91 वर; मराठवाड्यात 384 नवीन रुग्ण

Corona

औरंगाबाद | गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. कोरोना पळवून लावण्यासाठी राज्य सरकारने ब्रेक द चेन मोहीम सुरु केली होती. आणि कोरोना महामारीच्या काळात कडक निर्बंध लावले होते. आता निर्बंध शिथिल करून ग्रीन झोन मध्ये असलेले जिल्हे अनलॉक करण्यात आले होते. परंतु कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका लक्षात घेऊन पुन्हा मंगळवार पासून … Read more

आज पासून पेट्रोलपंप 4 वाजेपर्यंतच सुरु; अत्यावश्यक सेवांनाच मिळणार 24 तास सेवा

Petrol Pump

औरंगाबाद | गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. आता कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका वाढत आहे. सध्या मराठवाड्यात डेल्टा प्लस व्हेरिएंट चा एकही रुग्ण नसला तरीही रुग्ण आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सावधानता बाळगत मंगळवारपासून पुन्हा अंशता लॉकडाऊन लावण्यात आले आहे. यामध्ये आता पेट्रोल पंपावरही निर्बंध घालण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सुनील चव्हाण … Read more

सावधान! औरंगाबादेत कोरोनाच्या रुग्ण संख्येचा वाढता आकडा; गेल्या चोवीस तासात 115 नवीन रुग्ण

corona

औरंगाबाद | गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. कोरोना शहरातून ग्रामीण भागातही पसरला होता. प्रशासनाकडून लॉकडाऊन लावल्यानंतर कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली होती मात्र नियम शिथिल केल्यामुळे कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 115 नवीन रुग्ण आढळल्याने चिंता अजूनच वाढली आहे. कोरोना पळवून लावण्यासाठी राज्य सरकारने ‘ब्रेक दे चेन’ … Read more

प्रवाशांसाठी खुशखबर ! आजपासून जनशताब्दी नियमित सुरु

mumbai local train

औरंगाबाद | कोरोना महामारीमुळे संपूर्ण राज्यात लॉकडाऊन लावण्यात आले होते. आता 7 जून पासून ग्रीन झोन मधील शहरे अनलॉक करण्यात आले आहे. पर्यटन स्थळें, बाजार, मॉल, बसेस सुरु करण्यात आल्या आहेत. आजपासून जनशताब्दी एक्सप्रेस नियमित धावणार आहे. लॉकडाऊनमुळे अनेक एक्सप्रेस रेल्वे बंद करण्यात आल्या होत्या. यामध्ये जालना ते मुंबई धावणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेसचा देखील समावेश होता. … Read more

रसिकांसाठी खयाल-ए- खय्यामचे आयोजन

khyal-e-Khayyam

औरंगाबाद | गेल्या वर्षी पासून संपूर्ण राज्यभरात कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन लावण्यात आले होते. आता हळूहळू कोरोनाची दुसरी लाट ओसरून जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. त्याचबरोबर रसिकांनी कोरोनाच्या संकटातून बाहेर यावे तसेच अडचणीतील कलावंतांना उमेद मिळावी या हेतूने 26 जून रोजी खयाल-ए-खय्यामचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 26 जूनला औरंगाबादेत ‘महक’ तर्फे गायिका मनीषा निश्चल आणि … Read more