Konkan Tourism : कोकणातील तीन बंदरे पर्यटनासाठी जोडली जाणार

Konkan Tourism

Konkan Tourism : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. केंद्राच्या अंतिम बजेटमध्ये कोकणासाठी प्रामुख्याने सिंधुदुर्ग कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या कामाला गती देणे पर्यटन दृष्ट्या तीन बंदर एकमेकांना जोडणे आणि दोन कॉरिडोर विकासातून एक लाख रोजगार निर्मिती अशा प्रकल्पांना गती निर्णयाचा निर्णय अर्थसंकल्पामध्ये घेण्यात आला आहे. कोकणातील मांडवा, दिघी, जयगड आणि … Read more

PM Suryoday Yojana : राज्यातील 7 जिल्ह्यांत घरावर बसणार सोलर; असा करा अर्ज

PM Suryoday Yojana Maharashtra

PM Suryoday Yojana : देशातील नागरिकांना जास्त वीजबिलाचा त्रास होऊ नये यासाठी केंद्र सरकार गेल्या काही वर्षांपासून सौरऊर्जेला चालना देत आहे. यापूर्वी केंद्र सरकार कडून शेतीसाठी लागणाऱ्या पाण्यासाठी पंतप्रधान कुसुम योजना ही सौरऊर्जा योजना आणली होती. या योजनेच्या माध्यमातून सौर ऊर्जा पॅनल बसवण्यासाठी अनुदान स्वरूपात मदत सुद्धा सरकार कडून करण्यात येत होती. आताही मोदी सरकारने … Read more

Tourist Spots : ‘हे’ आहे भारतातील सर्वात लहान हिल स्टेशन , असे सौंदर्य परदेशातही सापडणार नाही

Tourist Spots

Tourist Spots : भारतात हिल स्टेशन्सला भेट देण्याचा एक वेगळाच आनंद आहे. भारताविषयी बोलायचे झाले तर भारतातील सर्वात लहान हिल स्टेशन अतिशय सुंदर आहे आणि त्याचे सौंदर्य पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येतात, परंतु या हिल स्टेशनवर जाण्यासाठी पर्यटकांना घोडागाडीची मदत घ्यावी लागते.कारण, येथे वाहनांना परवानगी नाही. . आज आम्ही तुम्हाला हे हिल स्टेशन कुठे (Tourist … Read more

Smart Prepaid Meter : आता विजेचा सुद्धा रिचार्ज ; पश्चिम महाराष्ट्रातील घरात बसवले जाणार स्मार्ट मीटर

Smart Prepaid Meter : तुम्ही नेहमी मोबाईलचा प्रीपेड रिचार्ज करत असाल. पण आता विजेच्या वापरासाठी सुद्धा रिचार्ज सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. त्यामुळे स्मार्ट फोन प्रमाणे आता स्मार्ट मीटर बसवले जाणार आहेत. जे तुम्ही तुमच्या गरजेनुसार रिचार्ज करू शकता. शिवाय रिचार्ज संपण्यापूर्वी तुम्हाला मोबाईलवर नवा रिचार्ज (Smart Prepaid Meter) करण्यासाठी मेसेज अलर्ट सुविधा सुद्धा मिळणार … Read more

Hiware Bazar Village : महाराष्ट्रातील एक असे गाव जिथे राहतात सर्वाधिक करोडपती

Hiware Bazar Village : आपल्या देशातील अनेक गावे आणि शहरे त्यांच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण महाराष्ट्रातील हिवरे बाजार हा श्रीमंतीसाठी ओळखला जातो. हे गाव अहमदनगर जिल्ह्यात आहे. जिथे बहुतेक लोक श्रीमंत आहेत. चला जाणून घेऊया या गावाची रंजक गोष्ट नावाप्रमाणेच हिवरे बाजार (Hiware Bazar Village) गावाची कहाणीही अनोखी आहे. येथील हिरवळ आणि सौंदर्य कोणालाही भुरळ … Read more

राज्यात थंडीच्या मोसमात अवकाळी पाऊस पडणार? हवामान खात्याने दिली मोठी माहिती

Rain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या राज्यामध्ये हळूहळू थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे. परंतु बांगलादेशात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परंतु राज्यातील हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात कोणत्याही भागात पाऊस पडणार नसल्याचे सांगितले आहे. तसेच, राज्यात पुढील पाच दिवस कोरडे वातावरण राहील आणि काही काही भागात थंडीचे प्रमाण वाढेल, … Read more

Ram Mandir : 22 जानेवारीला महाराष्ट्रात सुट्टी ? शाळा महाविद्यालये सुरु राहणार की बंद ?

Ram Mandir : अयोध्येत राम मंदिर उदघाटन सोहळा येत्या २२ तारखेला मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. अवघा देश हा दिवस उत्सवाप्रमाणे साजरा करण्यासाठी तयारी करीत आहे. या दिवशी देशभरातील विविध भागात जणू दिवाळी साजरी होणार आहे. एव्हढेच नाही देशातील काही Ram Mandir राज्यांनी या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. मध्यप्रदेश साहित अनेक राज्यांनी या … Read more

दावोसमध्ये राज्याच्या हितासाठी झाले महत्वपूर्ण ‘महाकरार’! महाराष्ट्रात 2 लाख नोकऱ्या उपलब्ध होणार

Davos

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये दावोसमध्ये सुरु असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राने राज्याच्या हितासाठी 3 लाख 10 हजार 850 कोटीचे सामंजस्य करार केले आहेत. तसेच, गुरुवारी महाराष्ट्र सरकार 42 हजार 825 कोटींचे करार करणार आहे. अशाप्रकारे महाराष्ट्राने 3 लाख 53 हजार 675 लाख कोटींचे सामंजस्य करार केले आहेत. याबरोबर एक लाख कोटींच्या … Read more

Vande Bharat Express : महाराष्ट्राला मिळणार आणखी 7 वंदे भारत एक्सप्रेस; पहा कोणकोणत्या मार्गावर धावणार

Vande Bharat Express Maharashtra

Vande Bharat Express : संपूर्ण भारतात सध्या वंदे भारत एक्सप्रेसची चर्चा आहे. लांबच्या प्रवासासाठी अत्यंत आरामदायी असल्याने अनेक प्रवाशी वंदे भारताला आपलं प्राधान्य देत आहेत. प्रवाशांची वाढती मागणी पाहता भारतीय रेल्वे देशाच्या कानाकोपऱ्यात नवनवीन वंदे भारत ट्रेन चालवत आहे. देशात एकूण ४१ मार्गावर रेल्वे सुरु आहे. आपल्या महाराष्ट्राला सुद्धा आत्तापर्यंत तब्बल ७ वंदे भारत एक्सप्रेस … Read more

शहर स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्र्र देशात पहिल्या स्थानी; ‘या’ शहराला मिळाला बहुमान

Clean City Survey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्र राज्य हे भारतातील असे राज्य आहे जिथे विविधता नांदते. अनेक जाती धर्माचे लोक एकत्र गुण्यागोविंदाणे राहतात. वेळ पडली तर सर्वजण आपसातील मतभेद विसरून एकत्र येतात आणि आम्ही एक असल्याची जाणीव करून देतात. भाषा, संस्कृती आणि इतिहासाच्या बाबतीत तर महाराष्ट्र पुढे आहे. अश्या या महाराष्ट्राने आज स्वच्छतेच्या बाबतीत सुद्धा पहिले स्थान … Read more