20 जानेवारी रोजी मुंबईत आमरण उपोषण करणार; जरांगे पाटलांची मोठी घोषणा

manoj jarange patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा पार पडली. या सभेतून त्यांनी थेट राज्य सरकारला इशारा दिला. त्याचबरोबर यावेळी एक मोठी घोषणा करत मराठ्यांचे पुढचे आंदोलन आता थेट मुंबईतील आझाद मैदानावर होणार अशी माहिती दिली. इतकेच नव्हे तर, येत्या 20 जानेवारी रोजी मुंबईत आमरण उपोषणाला बसणार असल्याची मोठी घोषणा … Read more

‘या’ भागात उभारण्यात येणार तिसरी मुंबई; राज्य सरकारची मंजुरी

Third Mumbai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई ही स्वप्नाची दुनिया आहे. प्रत्येकजण तिथे आपले स्वप्न घेऊन जातो आणि एक छोटा मोठा उद्योग सुरु करतो. त्यामुळे येथे राहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मुंबई ही क्षेत्रफळाने कमी होत आहे. त्यामुळे जागेची समस्या येथे निर्माण होते. यावर तोडगा म्हणून मुंबई, नवी मुंबई नंतर आता तिसरी मुंबई निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मंजुरी … Read more

Vande Bharat Express : मुंबई-जालना वंदे भारत एक्सप्रेसबाबत मोठी अपडेट

Vande Bharat Express mumbai to jalna

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | वंदे भारत एक्सप्रेसची (Vande Bharat Express) मागणी ही दिवसेंदिवस वाढतच आहे. खास करूंन लांबच्या पल्ल्यासाठी आरामदायी प्रवासाच्या दृष्टीने अतिशय मस्त अशी ही रेल्वे असल्याने अनेकजण वंदे भारत मधून प्रवास करण्याला आपलं प्राधान्य देत आहेत. त्यामुळे या एकूण सर्व पार्श्वभूमीवर देशाच्या कानाकोपऱ्यात सातत्याने नवनवीन वंदे भारत ट्रेन सुरु करण्यात येत आहेत. आपल्या महाराष्ट्रालाही आत्तापर्यंत ३-४ … Read more

Mumbai Goa Highway ठरतोय मृत्यूचा सापळा; आत्तापर्यंत किती जणांचा जीव गेला?

Mumbai Goa Highway death

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे (Mumbai Goa Highway) काम अद्याप पूर्ण झालेले नाही. खरं तर कोकणच्या विकासाठी अतिशय महत्वाचा असलेला हा महामार्ग अद्यापही रखडल्यामुळे प्रवास करताना नागरिकांची हेळसांड होत आहे. खराब रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत असून मुंबई गोवा महामार्ग हा मृत्यूचा सापळा तर ठरत नाही ना असा प्रश्न निर्माण झालाय. याचे कारण म्हणजे … Read more

Mumbai Nashik Expressway ठरतोय मृत्यूचा सापळा; मागील 10 महिन्यात तब्बल 657 अपघात

Mumbai Nashik Expressway Death

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या देशात अनेक मोठं मोठे महामार्ग तयार करण्यात आले आहेत. त्यातील एक म्हणजे मुंबई – नाशिक महामार्ग (Mumbai Nashik Expressway).  त्यामुळे मुंबई – नाशिक महामार्गावर वाहणांची वर्दळही मोठी आहे. मात्र असे जरी असले तरी या महामार्गावर होणाऱ्या अपघातांकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. कारण मागच्या दहा महिन्यात या मार्गावर तब्बल 657 … Read more

LPG सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ; सर्वसामान्यांना मोठा फटका

LPG Gas

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आजपासून वर्षातील शेवटचा महिना म्हणजेच डिसेंबर महिना सुरू झाला आहे. परंतु डिसेंबर महिन्याच्या 1 तारखेलाच ग्राहकांना मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. 5 राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर 1 डिसेंबर रोजी LPG सिलेंडरचे दर वाढले आहेत. आजपासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत 41 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या महिन्यांत नागरिकांच्या खिशाला मोठा … Read more

खुशखबर! गेटवे ते बेलापूर प्रवास होणार आणखीन सुलभ; प्रवाशांसाठी ई-वॉटर टॅक्सीची सेवा सुरू

E taxi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या डिसेंबर महिन्यापासून गेटवे ते बेलापूर-नवी मुंबईदरम्यान ई-वॉटर टॅक्सी धावणार आहे. या ई-वॉटर टॅक्सीचे भाडे प्रवाशांसाठी फक्त 100 ते 150 रुपयांपर्यंत असणार आहे. त्यामुळे मुंबईकरांकडून ई-वॉटर टॅक्सीला चांगला प्रतिसाद मिळेल अशी अशा व्यक्त केली जात आहे. यापूर्वी सुरू करण्यात आलेल्या पहिल्या वॉटर टॅक्सीला भाडेदर जास्त असल्यामुळे प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे … Read more

मुंबई ते पुणे अंतर होणार केवळ 90 मिनिटाचे; कसे ते पहा

trans harbour link

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई म्हंटल की आपल्याला दिसतात त्या उंच – उंच इमारती, स्वच्छ, चकचकित रस्ते, सर्व पायाभूत सुविधानीयुक्त अशी ही मुंबई. मुंबई ही भारताची व महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे. मुंबईवरून पुण्याला जाणाऱ्या आणि पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. मात्र दोन्ही शहरातील ट्राफिक आणि प्रवासासाठीचा वेळ यामुळे हा प्रवास कंटाळवाणा होतो. … Read more

26/11 च्या भ्याड हल्लाने जेव्हा मुंबई हादरली! वाचा त्या काळरात्री नेमकं काय घडलं?

mumbai attack

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 26 नोव्हेंबर 2008 ही तारीख आजही आपल्या लक्षात आहे. याच दिवशी 10 दशहतवाद्यांनी ताज हॉटेल, ट्रायडेंट हॉटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर भ्याड हल्ला केला होता. या घटनेने संपूर्ण मुंबईला हादरवून सोडले होते. यावर्षी या घटनेला 13 वर्षे पूर्ण होत आहेत. दहशतवाद्यांनी घडवलेल्या या हल्ल्यात 160 पेक्षा अधिक लोकांना आपला जीव गमवावा … Read more

ताज हॉटेलमधून 15 लाख लोकांचा डेटा लीक!! हॅकरने मागितली खंडणी

taaj hotel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मुंबईतील ताज हॉटेलवर झालेला 26/11 चा हल्ला आजवर आपण कोणीही विसरलेलो नाही. आता हीच तारीख जवळ आली असताना ताज हॉटेल संदर्भात एक खळबळ जनक बातमी समोर आली आहे. नुकताच ताज हॉटेलचा सर्व डेटा लीक झाला आहे. सुमारे 1.5 दशलक्ष म्हणजेच 15 लाख लोकांचा डेटा ताज हॉटेलमधून लिक झाला आहे. या संदर्भातील वृत्त … Read more