ही घ्या यादी! पालघर घटनेत एकही मुस्लीम नव्हता- गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई । राज्यात करोनाचं मोठं संकट आहे. या संकटाचा एकजुटीने सामना करण्याचं सोडून काही लोक पालघरच्या घटनेचं जातीचं राजकारण करून मुंगेरीलाल के हसीन सपने पाहत आहेत, असा असा चिमटा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विरोधकांना काढला. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज ट्विटर लाइव्हवरून जनतेशी संवाद साधत पालघर मॉब लिंचिंग प्रकरणावर भाष्य केलं. पालघरमध्ये दोन साधूंची … Read more

पालघर प्रकरणात चंद्रकांतदादांची उडी म्हणाले,गृहमंत्री अनिल देशमुख राजीनामा द्या!

मुंबई । पालघर जिल्ह्यात पोलिसांच्या साक्षीने साधूंचे हत्याकांड झाले. त्यामुळे राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्हं निर्माण झाले असून मुख्यमंत्र्यांनी तातडीने गृहमंत्री अनिल देशमुख यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवून ही मागणी केली … Read more

पालघर घटनेचं कोणीही राजकारण करू नका; शरद पवारांनी दिला विरोधकांना दम

मुंबई । पालघरमध्ये झालेलं हत्यांकांड अत्यंत निंदनीय आणि निषेधार्ह आहे. अशी घटना घडायला नको होती. या घटनेचा आणि कोरोनाचा काहीही संबंध नाही. काही लोक आता या घटनेचं राजकारण करत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचं चित्रं निर्माण केलं जात असून हे चुकीचं आहे, असं सांगतानाच सध्याच्या परिस्थितीत नकारात्मकता कमी करणं आवश्यक आहे. तसेच पालघरच्या घटनेचं राजकारण … Read more

संताची नाही ही तर नराधमांची भूमी सुमित राघवन संतापला

मुंबई । पालघर जिल्ह्यात काही लोकांनी तीन प्रवाशांना चोर समजून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर ही संतांची नाही तर नराधमांची भूमी आहे. अस म्हणत अभिनेता सुमीत राघवन प्रचंड संतापला आहे. त्याने याबद्दल मीडियावर प्रखर प्रतिक्रियाही दिली. ‘मी सुन्न झालोय. जे घडलं ते अत्यंत भीषण, भीतिदायक, लाजिरवाणं आहे. अस ट्विट त्याने केल … Read more

पालघरच्या घटनेनं सुबोध भावे कमालीचा अस्वस्थ, ट्विटरद्वारे मोकळया केल्या भावना, म्हणाला…

मुंबई । पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातल्या गडचिंचले येथे जमावाकडून ३ जणांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यानंतर दोन दिवसांनी त्या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या घटनेविरोधात सर्वच स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पालघरच्या घटनेनं मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सुबोध भावे खूपच अस्वथ झाला आहे. सुबोध भावे याने ट्विटरच्या माध्यमातून आपली अस्वस्थता … Read more

पालघर प्रकरणानंतर अमित शहांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, म्हणाले..

नवी दिल्ली । पालघरमध्ये झालेल्या साधूंच्या हत्येनंतर राजकारण तापले आहे. विरोधी पक्षांनी या घटनेवरून राज्य सरकारवर दोषारोप सुरू केले आहेत. पालघर घटनेवरुन राज्य सरकारवर टीका होत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार कारवाई करत असून जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं आश्वासन देत … Read more

पालघरमध्ये ‘त्या’ रात्री नक्की काय घडलं? २ साधूंच्या हत्येमागे धार्मिक कारण आहे का?

Palghar Lynching Case

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रविवारी रात्री दोन साधूंना जमाव मारहाण करतानाचा एक व्हिडीओ सोशल मिडयावर व्हायरल झाला. सदर व्हिडीओ पालघर येथील असून त्याला काहींच्याकडून धार्मिक रंग चढवण्याचा प्रयत्न झाला. जस्टीस फॉर साधुज असा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंडिंगला असल्याने अनेकांना पालघर मध्ये नक्की काय घडले असा प्रश्न पडला. हॅलो महाराष्ट्राच्या टीमने सदर प्रकरणाच्या काही महत्वाच्या बाजूंचा अभ्यास … Read more