आता मुंबईहून समुद्रमार्गे जाता येणार पालघरला ; वर्सोवा- विरार सागरी सेतूचा होणार विस्तार
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या MMRDA अनेक निर्णय घेत असून त्याचा फायदा नागरिकांना होताना दिसून येत आहे. आता त्यातच मुंबईहुन पालघरला जाण्यासाठी समुद्र मार्गाचा वापर करता येणार आहे. त्यासाठी वर्सोवा – विरार सागरी सेतूचा विस्तार केला जाणार आहे. MMRDC ने यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. कसा असेल हा विस्तार तेच जाणून घेऊयात. टप्प्याटप्याने विस्तार करण्याचा … Read more