महाराष्ट्र लढतोय; कोरोनाशी लढताना उद्धव ठाकरेंचे ७ दिलासादायक मुद्दे

टीम हॅलो महाराष्ट्र | उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनतेला संबोधन करताना कोरोनाशी लढताना महाराष्ट्र कुठल्या पातळीवर काम करतोय, आणि सरकारची पुढील वाटचाल काय असेल यावर थोडक्यात भाष्य केलं. पाहुयात त्यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे. १) कोरोनाशी लढण्यासाठी स्पेशल टास्क फोर्सची निर्मिती, तज्ञ डॉक्टर, शास्त्रज्ञ, अभ्यासक एकत्र येऊन काम करणार. २) आर्थिक अडचणींचा सामना करण्यासाठी अजित पवारांच्या नेतृत्वात … Read more

मुंबईत दिवसभरात ११ जणांचा बळी, २०४ नवे करोनाबाधित

मुंबई । देशातील आणि राज्यातील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालत असून परिस्थिती चिंताजनक होत आहे. राज्यात करोनाग्रस्तांची रुग्णसंख्या २ हजाराच्या वर गेली आहे. अशा परिस्थितीत मुंबईत आज दिवसभरात करोनाने ११ बळी घेतले आहेत. तर २०४ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याचबरोबर मुंबईतील करोनाबाधितांचा एकूण आकडा १ हजार ७५३ वर पोहचला आहे. यामध्ये मृत्यू झालेल्या १११ … Read more

पुण्यात २७ वर्षीय तरुणाचा कोरोनाने मृत्यू; शहरातील मृतांची संख्या ३८

पुणे । पुण्यात १२ तासांमध्ये ४ करोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्यानं चिंतेत आणखीनच भर पडली आहे. हे सर्व ससून रुग्णालयात उपचार घेत होते. धक्कादायक बाब म्हणजे आजच्या मृतांमध्ये एका २७ वर्षीय तरुणाचा सुद्धा समावेश आहे. आतापर्यंत केवळ चाळीशी पार व्यक्तीच कोरोनाने दगावण्याची जास्त शक्यता असताना २७ वर्षीय तरुणाच्या मृत्यूने पुणेकरांच्या चिंता वाढली आहे. पुण्यात आता मृतांची संख्या … Read more

कहर कोरोनाचा! राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा २ हजार ४५५ वर

मुंबई । राज्यात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा कहर राज्यात वाढत आहे. गेल्या २४ तासात राज्यात कोरोनाची लागण झालेले १२१ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता २ हजार ४५५ वर पोहोचला आहे. चिंताजनक बाब म्हणजे आज आढळलेल्या कोरोनाच्या १२१ नव्या रुग्णांपैकी ९२ रुग्ण एकट्या मुंबईत आढळले आहेत. 121 new COVID19 … Read more

मास्क न घालणे एका पुणेकराला पडलं चांगलंच महागात

पुणे प्रतिनिधी । कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून मास्क वापरणं हे अनिवार्य आहे. प्रशासनाने याबाबत नियम सुद्धा घालून देत घराबाहेर पडताना मास्क बंधनकारक केलं आहे. याहीपेक्षा आपल्या आणि समाजाचे आरोग्याची काळजी घेत एक जबाबदार नागरिक म्हणून मास्क वापरणं हे आपलं कर्तव्य आहे. मात्र, तरीही बरेच नागरिक बेफिकिरीने घराबाहेर पडत आहेत. पुण्यात मास्क न लावत बाहेर … Read more

महाराष्ट्र हे सर्वात जास्त कोरोना टेस्ट करणारं राज्य- राजेश टोपे

मुंबई । जागतिक आरोग्य संघटनेन कोरोनावर नियंत्रण मिळवायचं असेल तर एकच उपाय सर्व देशांना सुचवला आहे तो म्हणजे टेस्ट, टेस्ट आणि टेस्ट. जो देश जितक्या जास्त कोरोना टेस्ट करेल त्या देशात कोरोनाचा फैलाव होण्यास रोखता येऊन या महामारीवर लवकर नियंत्रण मिळवता येईल. असं असताना टेस्ट बाबतीत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी एक आश्वासक आणि … Read more

Breaking | धक्कादायक! पुण्यात २७ वर्षीय तरुणाचा कोरोनाने मृत्यू

पुणे । पुण्यातील ससून रुग्णालयात एका २७ वर्षीय तरुणाचा कोरोनाने मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या या तरुणावर ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. आजसकाळी त्याचा मृत्यू झाला आहे. या तरुणाच्या मृत्यूनंतर पुण्यातील मृतांचा आकडा २६ वर पोहोचला आहे. आतापर्यंत पुण्यात केवळ ५० वर्षांवरील कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती. मात्र, आता … Read more

पुणे मार्केट यार्ड उद्यापासून बंद!

पुणे । करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं राज्यातील स्थिती चिंताजनक बनली आहे. राज्यातील पुणे-मुंबईसह अनेक शहर कम्युनिटी ट्रान्समिशनच्या उंबरठ्यापर्यंत जाऊन पोहोचली आहे. अशा वेळी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे छत्रपती शिवाजी मार्केटयार्डातील घाऊक भाजीपाला बाजार अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय पुणे महापालिकेनं घेतला आहे. पुण्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत करोनामुळे २० जणांचा मृत्यू झाला आहे. … Read more

Breaking | पुण्यात २४ तासात कोरोनानाने घेतला ८ जणांचा बळी

पुणे । राज्यात दिवसेंदिवस कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या दरात वाढ होत आहे. मृतांच्या संख्येत होणारी ही वाढ चिंताजनक आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासात पुण्यात ८ जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसोबत आता पुण्यात मृतांचा आकडा १६वर पोहोचला आहे. तर दुसरीकडे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता १ हजार … Read more

मुंबई-पुण्यातील लॉकडाऊन दोन आठवडे लांबणार?

मुंबई । मुंबई आणि पुण्यात कोरोनाबाधितांची तसंच मृतांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे या दोन शहरांमधील लॉकडाऊन दोन आठवड्यांनी वाढण्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या काल मंगळवारी झालेल्या बैठकीत यासंदर्भात चर्चा झाली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर लॉकडाऊन १५ एप्रिल रोजी उठणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. मुंबई-पुण्यातील कोरोनाबाधितांचे वाढते आकडे पाहता या शहरातील लॉकडाऊन आणखी दोन आठवडे वाढवावा असं मत … Read more