लाईट्स- कॅमेरा- ॲक्शन! गोरेगाव फिल्मसिटीत १५ जूनपासून सुरु होणार चित्रीकरण

Film City

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण राज्यात लॉकडाऊन असल्यामुळे चित्रीकरणाला फुल्ल स्टॉप लागला होता. यामुळे मुंबईतील गोरेगाव फिल्मसिटीतसुद्धा शुकशुकाट होता. दरम्यान अनेक मालिकांचे शुटिंग इतर राज्यांमध्ये सुरु होते. मात्र आता महाराष्ट्रात अनलॉकची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे पुन्हा एकदा लाईट्स- कॅमेरा आणि ॲक्शनचा आवाज घुमणार. येत्या १५ जूनपासून गोरेगाव फिल्मसिटीमध्ये चित्रीकरण करण्याची परवागणी महाराष्ट्र … Read more

जयंत पाटलांनी मुख्यमंत्री बनण्याची बोलून दाखवली इच्छा; अजित पवार म्हणाले…

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जयंत पाटील यांच्या एका वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. जयंत पाटील यांनी दिलेल्या एका एका युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ‘के न्यूज इस्लामपूर’ या युट्युब चॅनलला मुलाखत दिली. जयंत पाटील यांच्या इच्छेवरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज मुंबईत पत्रकारांनी बोलतं करण्याचा … Read more

३१ जुलैनंतर राज्यात लॉकडाउन वाढणार का? मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले..

मुंबई । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन ३१ जुलै रोजी संपत असून त्यानंतर निर्बंध शिथील केले जाणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनचे निर्बंध शिथील केले जातील असं सांगितलं. टाइम्स ऑफ इंडियाने यासंबंधी वृत्त दिलं आहे. “मी लॉकडाउन हा शब्द वापरत नाही … Read more

फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची स्वप्नच पाहावी लागणार – गुलाबराव पाटील

मुंबई | काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांच्या कामकाजामुळे चर्चेत आहेत. तसेच त्यांचे नाव अतिशय लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत जाहीर झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय , तसेच त्यांच्या कामाची पद्धत हि जनतेला आवडली आहे.त्यामुळे प्रत्येक निर्णयात जनतेची साथ मुख्यमंत्र्यांना लाभली आहे. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी विरोधी पक्षनेते … Read more

आदित्य ठाकरेंचा उल्लेख का होतोय बेबी पेंग्विन ? काय आहे प्रकरण?

मुंबई| ठाकरे सरकारची तुलना मुघल राजाशी केल्याने एका सोशल मीडिया युजरविरोधात मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीत ठक्कर या मुंबईतील एका यूजर ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासहित पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही टीका केली आहे. १ जुलै रोजी करण्यात आलेल्या या ट्विटमध्ये त्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख हा नव्या काळातील औरंगजेब असा केला असून … Read more

मुंबईच्या डबेवाल्यांच्या मदतीसाठी ‘हे’ सुपरस्टार आले पुढे, अशा प्रकारे केली मदत

मुंबई | मुंबईचा डबेवाला आणि त्यांच्या बॉक्स मॅनेजमेंटच्या वक्तशीरपणाबद्दल जगात बरेच संशोधन झाले आहे. जगभरातील व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थांच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर बरेच लेखही लिहिले आहेत, परंतु, हे जगप्रसिद्ध डबेवाले आजकाल खूप संकटात आहेत. अभिनेता संजय दत्त आणि सुनील शेट्टी यांनी त्यांच्या मदतीसाठी हातमिळवणी केली आहे. महाराष्ट्र सरकारचे कॅबिनेट मंत्री अस्लम शेखही या डबेवाल्यांना मदत करण्यासाठी पुढे … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची तातडीची बैठक, विद्यापीठ परिक्षाबाबत होणार महत्वाचा निर्णय 

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली आज दुपारी एक वाजता एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीची मंत्रालयात ही बैठक होणार आहे. यावेळी विद्यापीठ अंतिम परीक्षांसंदर्भात चर्चा होणार असून यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह सहा राज्यांनी विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यास विरोध केला असला तरी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे … Read more

सोमवार पासून सुरु होणाऱ्या संचारबंदीत पुण्यात काय सुरु राहणार अन् काय बंद? जाणुन घ्या

पुणे । राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही चिंतेची बाब ठरली आहे. मुंबईपाठोपाठ पुणे जिल्ह्यातील रुग्णसंख्या ही सर्वाधिक आहे. पुण्यातील रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे सोमवारपासून जिल्ह्यात पुन्हा संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. अजित पवार यांनी ही संचारबंदी जाहीर केली होती. १३ जुलै पासून २३ जुलैपर्यंत पुण्यात संचारबंदी असणार आहे. यावेळी केवळ अत्यावश्यक सेवांचा सुरु राहणार आहेत. … Read more

छगन भुजबळ राजीनामा द्या म्हणत भाजप कार्यकर्त्यांचे आंदोलन; रेशन दुकानात निकृष्ट तूरडाळ विकली जात असल्याचा आरोप

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई अमरावती जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन काळात निकृष्ट दर्जाचे तांदूळ व डाळ सर्व गोरगरीब जनतेला रेशन दुकानाच्या माध्यमातून वाटण्यात आली असल्याचा आरोप होत आहे.  या धान्य वितरणामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून निकृष्ट डाळ व तांदूळ वितरण हे माणुसकीला काळिमा फासणारे आहे. महाराष्ट्र शासनाचा तीव्र निषेध करून जबाबदार असलेल्या मंत्री व अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्यात … Read more

खळबळ वगैरे काही नाही ही फक्त संज्याची वळवळ – निलेश राणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। शिवसेनेचे नेते तसेच सामना चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची नुकतीच मॅरेथॉन मुलाखत घेतली आहे. राऊत यांनी आपल्या ट्विटर अकॉउंटवरून याबाबत माहिती दिली होती. तसेच या मुलाखतीत पवार सर्वच विषयांवर मोकळेपणाने बोलले असल्याचे राऊत यांनी सांगितले होते. लवकरच ही मुलाखत सामना मध्ये प्रकाशित होईल असेही त्यांनी सांगितले … Read more