कोरोनाच्या लढ्यात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून २ कोटींची मदत

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून दोन कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दीड कोटी जाहीर करण्यात आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यासाठी ५० लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये २५ लाख सीपीआर आणि २५ लाख ग्रामीण रुग्णालयांसाठी देण्यात येणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्याची मदत जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात … Read more

संकटाच्या काळात खासगी डॉक्टरांनी रूग्णालंय, क्लिनिक बंद करू नये- आरोग्यमंत्री

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संकटाच्या काळात डॉक्टरांनी रूग्णालंय, क्लिनिक बंद करून असंवेदनशीलता दाखवू नये, अस आवाहन राज्यातील खासगी डॉक्टरांना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. राज्यात अनेक ठिकाणी करोनाच्या भीतीपोटी रुग्णालयं बंद केलेत. हे अयोग्य आहे. अशा परिस्थितीत डॉक्टर हे देवासमान असतात. डॉक्टरांनी आपली रूग्णालये सुरू ठेवावी, आपण अशा परिस्थितीत असंवेदनशीलता दाखवली तर सामान्य … Read more

गुड न्यूज! राज्यात १९ रुग्ण कोरोनामुक्त; देण्यात आला डिस्चार्ज- आरोग्यमंत्री राजेश टोपे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पिंपरी-चिंचवडमधील तीन करोनामुक्त झालेल्या व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. यानंतर करोनापासून बरे झालेल्या रुग्णांचा आकडा 19 झाला आहे. महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 135 झाली आहे. काल,पुणे 1,सांगली 3, कोल्हापूर 1,नागपूर 5 असे 10 बाधीत रुग्ण आढळून आले आहेत.आतापर्यंत एकूण 19 सदस्य बरे होऊन रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. यामध्ये … Read more

चैत्र वारीसाठी कोणीही दिंडी पंढरीत घेऊन येऊ नका!वारकरी संप्रदाय पाईक संघाचे आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाच्या पार्श्वभूमीवर चैत्र वारीसाठी राज्य तसेच शेजारील राज्यातील भाविकांनी पंढरीत येऊ नये असं आवाहन वारकरी संप्रदाय पाईक संघाचे अध्यक्ष ह.भ.प.देवव्रत महाराज वासकर आणि महाराज मंडळीनी केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन लागू आहे. करोनाचा संसर्ग फैलाऊ नये म्हणून लोकांची गर्दी टाळण्यासाठी राज सरकारने सर्व प्रार्थनास्थळ बंद ठेवण्याचा आदेश … Read more

दिलासादायक! महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांपैकी आत्तापर्यंत १५ जणांना डिस्चार्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात सर्वाधिक करोना बाधित हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांच्या संख्येने आता शंभरी पार केली आहे. तर चार जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. अशातच राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत एक दिलासादायक गोष्ट आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. बुधवार पुण्यात दोन करोनाबधित रुग्णांना घरी … Read more

महाराष्ट्रात करोनाग्रस्तांचा आकडा ११६वर- आरोग्यमंत्री राजेश टोपे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या वाढली असून ती आता १०७ वरुन ११६ वर गेली आहे. मंगळवार संध्याकाळ ते बुधवार दुपार या कालावधीत राज्यातील करोनाग्रस्तांच्या संख्येत ९ जणांची भर पडली आहे. त्यापैकी आज सांगली येथील एकाच कुटुंबातील ५ सदस्यांना संसर्गातून बाधा झाली. तर ४ जण मुंबईतील आहेत. मुंबई येथे ४ सदस्य प्रवास इतिहास अथवा … Read more

शहरातून गावात आलेल्या नागरिकांशी माणुसकीने वागा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील स्थितीबाबत माहिती देण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी शहरी भागातून गावात आलेल्या नागरिकांशी माणुसकीने वागा असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं. गावात परत आलेल्या पुणे आणि मुंबईतील नागरिकांकडे कुणीही संशयाने पाहू नये. या भयंकर संकटाचा सामना आपण सगळ्यांनी करायाचा आहे. गावाकडं आलेल्या … Read more

घरात बसा! अन्यथा कारवाई करावी लागेल; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनामुळे राज्यात जमाव बंदी लागू करण्यात आलेली असतानाही लोक ती गांभीर्याने घेत नाही आहेत. अनेक लोकांनी जमाव बंदीचा आदेश झुगारून खासगी वाहनांनी प्रवास सुरू केला आहे. त्यामुळे मुंबई-पुण्यासह राज्याच्या अनेक भागात वाहतुकीची कोंडी होत असून त्यामुळे गर्दीही होत आहे. या पार्श्वभूमीवर गर्दी करणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा आरोग्यमंत्री … Read more

राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ८९ वर, काल संध्याकाळ पासून १५ रुग्न वाढले

मुंबई | राज्यातील कोरोना रुग्नांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. सध्या राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ८९ वर पोहोचला आहे. काल संध्याकाळपासून एकुण १५ कोरोना रुग्ण राज्यात सापडले आहे. देशात आत्तापर्यंत ३९१ कोरोना पोझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर देशात एकुण ७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोना रुग्नांच्या संख्येतही वेगाने वाढ होत आहे. नवीन रुग्नांपैकी १० … Read more

लक्षात घ्या! राज्यात आजचा ‘जनता कर्फ्यू’ उद्या पहाटे ५ वाजेपर्यंत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील करोनाचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारनं जनता कर्फ्यूच्या कालावधीत वाढ केली आहे. याबाबतची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आज पाळण्यात येत असलेला जनता कर्फ्यू उद्या सकाळी ५ वाजेपर्यंत सुरु राहणार असून ३१ मार्चपर्यंत तो लागू राहणार आहे. या कर्फ्यूतून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत, अशी माहिती टोपे … Read more