ऑक्सिजनअभावी किती मृत्यू झाले? महाराष्ट्र सरकारने माहिती दिलीच नाही; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशभरातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. तसंच, मोठ्या प्रमाणात मृत्यूही झाले होते. याच पार्श्वभूमीवर आज संसदेत केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी १९ राज्यांनी ऑक्सिजन अभावी मृत्यू झाले की नाही याची माहिती दिली असून उर्वरित राज्यांनी माहिती दिलेली नाही असे म्हंटल आहे. विशेष म्हणजे यात महाराष्ट्र सरकारने देखील … Read more

कोरोनाच्या नव्या व्हेरीऍंटचा धसका; केंद्राने राज्याला केल्या ‘या’ सूचना

Narendra Modi Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दक्षिण आफ्रिका मधील ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झालं असून केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांनासूचना देणारे पत्र लिहिलं आहे. कोरोना नियमावलीचं पालन करण्याच्या सूचना या पत्रातून करण्यात आल्या आहेत. तसंच, RTPCR चाचण्या वाढवा आणि सर्व आंतरराष्ट्रीय विमानांवर नजर ठेवण्याच्याही सूचना करण्यात आल्या आहेत. या … Read more

आठ दिवसांत राज्यांना ९५ हजार ८२ कोटींचा निधी देणार; केंद्रीय अर्थमंत्र्यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर परिस्थिती पूर्वपदावर येत असून अर्थव्यवस्थाही रुळावर येताना दिसत आहे. अशा परिस्थितीत पायाभूत सुविधांच्या विकासासाठी राज्यांच्या खात्यात एकत्रितपणे अधिक पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यांच्या भांडवली खर्चात वाढ व्हावी व पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना गती मिळावी, यासाठी केंद्र सरकार आठ दिवसांमध्ये ९५ हजार ८२ कोटी रुपयांचा निधी राज्यांना उपलब्ध … Read more

अरे बापरे ! राज्यात तब्बल 24 लाख विद्यार्थी बोगस ? औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल

Aurangabad Beatch mumbai high court

औरंगाबाद – ज्ञानाचे मंदिर मानल्या जाणाऱ्या शाळांमध्येही आता बनवेगिरी होत असल्याचे समोर आहे. राज्यातील खासगी शाळांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या फुगवून सांगितल्याचा आरोप नुकत्याच एका जनहित याचिकेत करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर राज्यात तब्बव 24 लाख विद्यार्थी बोगस असल्याचा दावा करण्यात आला आहे. राज्यातील खासगी शाळांनी राज्य सरकारची या माध्यमातून घोर फसवणूक … Read more

विद्यार्थ्यांना खुशखबर! राज्यातील शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर; जाणुन घ्या तारखा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे. दिवाळीनिमित्ताने राज्य सरकार कडून शाळांना 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्य सरकार कडून याबाबत एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच राज्यातील शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. … Read more

आजपासून शाळा सुरू; सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनामुळे बंद असलेल्या राज्यातील शाळा आजपासून सुरू होत आहेत. आजपासून ग्रामीण भागात इयत्ता पाचवी ते इयत्ता 12 वीपर्यंतचे वर्ग भरतील तर शहरी भागात इयत्ता आठवी ते इयत्ता 12 वीचे वर्ग सुरू होत आहेत.त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान, राज्य सरकारने शाळांसाठी नवी नियमावली तयार केलीय. राज्य सरकारने शाळांबाबत एक परिपत्रक … Read more

राज्यातील सिनेमागृह सुरू होणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर आता शाळा, मंदिरे यांच्यानंतर राज्यातील सिनेमेगृह देखील सुरू करण्याचा निर्णय राज्यातील ठाकरे सरकारने घेतला आहे. येत्या 22 ऑक्टोबर पासून राज्यातील सर्व सिनेमागृह सुरू होतील. त्याचबरोबर नाट्यगृहांबाबतही राज्य सरकार निर्णय घेण्याची शक्यता आहे. चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, मल्टिप्लेक्स आणि चित्रपटगृहांचे प्रतिनिधी यांच्यासोबत आज मुख्यमंत्री उद्धव … Read more

अकरावी प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा हायकोर्टाकडून रद्द; राज्य सरकारला कोर्टाचा दणका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 10 वी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर 11 वी प्रवेशासाठी ऐच्छिक सीईटी परीक्षा होणार असल्याचं राज्य सरकार कडून सांगण्यात आले होते मात्र आता 11 प्रवेशसाठी होणारी सीईटी परीक्षा रद्द करण्याचा महत्वाचा निकाल मुंबई हाय कोर्टाने दिला आहे. 28 मे चा यासंदर्भाताल अध्यादेश हायकोर्टानं रद्द केला आहे. अकरावीचे प्रवेश दहावीच्या गुणांनुसारच करावेत, असे … Read more

गणपतराव देशमुख यांना पद्म पुरस्कार जाहीर करावा; विक्रम ढोणे यांची राज्य शासनाकडे शिफारशीची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राचे दिवंगत नेते गणपतराव देशमुख उर्फ आबासाहेब यांना समाजसेवेसाठी मरणोत्तर पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी केली आहे. यासंदर्भाने राज्य शासनाने केंद्र सरकारकडे शिफारस करावी म्हणून त्यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. शेतकरी, कष्टकरी जनतेच्या उत्थानासाठी आपले आयुष्य खर्ची घालणाऱ्या गणपतराव देशमुख यांचे नुकतेच ३० जुलै … Read more

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका!! ‘हे’ 15 दिवस धोक्याचे म्हणत मोदी सरकारचा राज्यांना अलर्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात ऑगस्ट मध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यातच या महिन्यात अनेक सण वगैरे असल्याने मोदी सरकारकडून देशातील सर्व राज्यांना ऑगस्टमधील १५ दिवस धोक्याचे असून अधिक खबरदारी बाळगण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्राद्वारे सावधानतेचा इशारा दिला आहे. पत्रात म्हंटल आहे की, … Read more