आजपासून ‘या’ शाळांना सुट्ट्या जाहीर; वाढत्या तापमानामुळे सरकारचा निर्णय

maharashtra school holiday

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील शाळकरी मुलांसाठी आनंदाची बातमी आहे. आजपासून म्हणजेच 21 एप्रिल 2023 पासून शाळांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासुन उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून याच पार्श्वभूमीमुळे यंदा मे महिन्यातील सुट्ट्या आता एप्रिल मध्येच देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, ज्या … Read more

राज्यातील शाळांना 2 मे पासून सुट्टी; वाचा पुन्हा कधी सुरू होणार शाळा?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील सर्व शाळांना 2 मे पासून सुट्टी जाहीर करण्यात आली असून 13 जून रोजी शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तर विदर्भातील शाळा वाढत्या उन्हामुळे 27 जून पासून सुरू होतील. राज्य सरकारने याबाबत एक परिपत्रक जारी केलं आहे. या निर्णयानुसार सोमवार 2 मे, 2022 पासून उन्हाळी सुट्टी लागू … Read more

राज्यातील शाळा सोमवार पासून सुरू; शिक्षणमंत्र्यांची घोषणा

Varsha Gaikwad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना मुळे बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून येत्या सोमवारी म्हणजे 24 तारखेपासून शाळा सुरु होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत दिली आहे. शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना दिला होता त्यावर त्यांनी मंजुरी दिली आहे. येत्या सोमवार पासून म्हणजेच … Read more

मुंबईतील शाळा 15 डिसेंबर पासून सुरू; महापालिकेचा मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील प्राथमिक शाळा 1 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला असला तरी मुंबईत मात्र, 15 डिसेंबरपासून प्राथमिक शाळा सुरू होणार आहेत. दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन नव्या वेरिएंटच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनमुळे ( Omicron) पालकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शिक्षण आयुक्तांनी … Read more

शाळा 1 डिसेंबर पासून सुरू; सरकारने जारी केली नवी नियमावली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दक्षिण आफ्रिकेतुन जगभर पसरलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरीऍंट ओमिक्रॉनमुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्या अनुषंगाने प्रशासनाला सुचनाही केल्या आहेत. मात्र राज्यातील शाळा या मात्र सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पण शाळा सुरु करताना काय खबरदारी घ्यावी यासाठी सविस्तर नियमावली देण्यात आलीय. सध्या राज्यातील ग्रामीण भागांत पाचवी ते बारावी आणि … Read more

आजपासून शाळा सुरू; सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनामुळे बंद असलेल्या राज्यातील शाळा आजपासून सुरू होत आहेत. आजपासून ग्रामीण भागात इयत्ता पाचवी ते इयत्ता 12 वीपर्यंतचे वर्ग भरतील तर शहरी भागात इयत्ता आठवी ते इयत्ता 12 वीचे वर्ग सुरू होत आहेत.त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान, राज्य सरकारने शाळांसाठी नवी नियमावली तयार केलीय. राज्य सरकारने शाळांबाबत एक परिपत्रक … Read more

राज्यातील शाळा 4 ऑक्टोबर पासून सुरू होणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रातील शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्यातील ठाकरे सरकारने घेतला असून 4 ऑक्टोबर पासून शाळा सुरू होणार आहेत. कोरोना प्रादुर्भाव मुळे राज्यातील शाळा बंद होत्या. परंतु आता शाळा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्या बाबत एक प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना पाठवला होता. अखेर मुख्यमंत्र्यांनी यासाठी मान्यता … Read more

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! ग्रामीण भागात 8 वी ते 12 वीचे वर्ग पुन्हा भरणार

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – राज्यात कोरोनाची लाट ओसरल्यामुळे अनेक ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. ज्या ग्रामीण भागात कोरोना हद्दपार झाला आहे अशा ठिकाणी आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्य सरकारने याबद्दल आदेश जारी केला आहे. ग्रामीण भागात कोरोनाची लागण कमी झाली आहे. यामुळे अनेक गावे कोरोनमुक्त झाले आहेत. … Read more

महिला शिक्षका 11 वी च्या विद्यार्थ्याला घेऊन ‘फरार’, लॉकडाऊनमुळे घरातच घेत होती क्लास

love affair

पानिपत : वृत्तसंस्था – पानिपत या ठिकाणी विद्यार्थी आणि शिक्षकांच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये एक शिक्षिका क्लासला येणाऱ्या एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलाला घेऊन फरार झाली आहे. या प्रकरणाने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात महिला शिक्षिकेवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि शिक्षिका सध्या कोरोना आणि टाळेबंदीमुळं शाळा बंद … Read more

11 वी पासून ‘या’ योजने अंतर्गत मिळवा महिना 5 ते 7 हजार शिष्यवृत्ती; जाणून घ्या ‘या’ शिष्यवृत्तीबद्दल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारत सरकार हे देशभरातील विज्ञानसंदर्भात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी ‘किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना’ चालवत असते. या योजनेमधून विज्ञान क्षेत्रामध्ये करिअर बनवणाऱ्या विद्यार्थ्यांना पाच हजार रुपये ते सात हजार रुपये प्रति महिन्यासाठी वेगवेगळी शिष्यवृत्ती दिली जाते. शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठस्तरीय विज्ञान संबंधित विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी भारत सरकारच्या वतीने ही शिष्यवृत्ती सुरु … Read more