ICC U19 World Cup:कपिल आणि अझरचा बीसीसीआयला घरचा आहेर म्हणाले,वर्ल्ड कप फायनलमध्ये दोषी असलेल्या खेळाडूंवर करा कारवाई…
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टीम इंडियाचे दोन माजी कर्णधार कपिल देव आणि मोहम्मद अझरुद्दीन आयसीसी अंडर १९ वर्ल्डकपच्या फायनल नंतरच्या ‘वागणुकी’मुळे प्रचंड निराश झाले आहेत. अंतिम सामन्यात भारतीय संघातील खेळाडू बांगलादेशच्या १९ वर्षांखालील संघातील खेळाडूंना भिडले. रविवारी केनवेस पार्क येथे झालेल्या अंतिम सामन्यात बंगलादेशने डकवर्थ लुई नियमानुसार भारताला तीन विकेट्सनी पराभूत केले.यानंतर दोन्ही संघांमध्ये वाकयुद्ध … Read more