सत्तेत आल्यानंतर राफेलची सखोल चौकशी करून त्यामागील सत्य सर्वांसमोर आणणार – शरद पवार

बुलढाणा प्रतिनिधी । ‘सत्तेत आल्यानंतर राफेलची सखोल चौकशी करून त्यामागील सत्य सर्वांसमोर आणल्याशिवाय राहणार नाही त्याचप्रमाणे  देशात संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे सरकार बहुमताने सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि दीडपट हमीभाव देणार म्हणजे देणार’ असे आश्वासन राष्ट्रवादी कांग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रचारार्थ सभेमध्ये दिले. प्रचार सभेला संबोधित … Read more

SET परिक्षेचे फोर्म सुटले

www.careernama.com

पोटापाण्याची गोष्ट | पदव्युत्तर अभ्यासक्रम पुर्ण केल्यानंतर अनेकजण सेट परिक्षेचा अभ्यास करतात. कोणत्याही महाविद्यालयात प्राध्यापक म्हणुन काम करण्याकरता सेट परिक्षा उत्तीर्ण असावे लागते. सहाय्यक प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा 2019 चे अर्ज नुकतेच सुटले असून इच्छुकांना आॅनलाईन अर्ज भरण्याकरता आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहिती खालीलप्रमाणे – परीक्षेचे नाव – सहाय्यक प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा 2019 … Read more

देशाला  चौकीदाराची नाही; मर्द पहारेकरीची गरज -असदुद्दीन ओवेसी

owesi

मुंबई प्रतिनिधी । ‘देशाला  चौकीदाराची नाही मर्द पहारेकरीची गरज आहे, जो संविधानाचे रक्षण करेल आणि  बाबासाहेब आंबेडकर  यांचे स्वप्न पूर्ण करेल’  अशी जोरदार टीका खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी  कल्याण येथे आयोजित  बहुजन वंचित आघाडीच्या महाअधिवेशनात  काँग्रेस व भाजपावर  केली. राहुल गांधी सध्याच्या चौकीदाराला चोर म्हणतात मात्र ते सुद्धा त्यातीलच एक आहेत.आतापर्यंत बनलेले सर्व चौकीदार चोर आहेत. भिमा-कोरेगाव हा दलितांचा विजय आहे, … Read more

निकोप समाज घडावा यासाठी महिला आयोग प्रयत्नशील – विजया रहाटकर

vijaya rahatkar

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या रौप्य महोत्सवी वर्षाची सांगता , अत्याचार पीडित महिलांसाठी स्नेहालय संस्थेच्या सहकार्याने ‘सक्षमा’ या प्रकल्पाचा शुभारंभ मुंबई प्रतिनिधी । बदलत्या समाज व्यवस्थेत महिला काळानुरूप बदलल्या मात्र पुरुष नाही, कारण ते त्यांच्या सोयीचे नाही, महिलांना जमिनीच्या मालकी हक्कापासून दूर ठेवणे पुरुषी मानसिकतेचा सांस्कृतिक कट होता अशा परखड शब्दात ख्यातनाम लेखिका मंगला गोडबोले यांनी महाराष्ट्र … Read more

केंद्र सरकारला लाज वाटली पाहिजे…! ‘भारतरत्न’ पुरस्कारावरून शिवसेना नेते संजय राऊत यांची टीका

pranav mukharji

मुंबई प्रतिनिधी ।  देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘भारतरत्न ‘ पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना व  मरणोत्तर भारतरत्न  पुरस्कार नानाजी देशमुख आणि डॉ. भूपेन हजारिका यांना जाहीर झाला. मात्र अनेक दिवसांपासून वीर सावरकर यांना हा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा म्हणून  मागणी होत असतांना आज ह्या पुरस्कारांची घोषणा झाली. त्यावर शिवसेना नेते … Read more

नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ह्या पोलिसांवर झाली कारवाही 

pune police

पुणे प्रतिनिधी । पुण्यात हेल्मेट सक्ती झाल्यापासून पुणेकर हेल्मेट सक्तीच्या विरोधामुळे तर दूसरी कडे वाहतूक पोलीस हे विना हेल्मेट दंड आकारण्याच्या कारवाही मुळे चर्चेचा विषय ठरलेत.  मात्र आता चर्चा आहे, ती त्यांनी पोलीसांवरच कारवाही केल्याची.  एका नेटीझन्सने ट्विटर वरुन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा फोटो ट्वीट करुन यांच्यावर कारवाही होईल का..? म्हणून प्रश्न विचारला असता त्यावर उपायुक्त … Read more

‘नेहरू यांनी स्थापन केलेल्या ‘एम्स’ रुग्णालयात अमित शाह लवकर बरे व्हावे, हि प्रार्थना’ – सत्यजित तांबे 

Untitled design

प्रतिनिधी | भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांना ‘स्वाइन फ्लू’ ची लागण झाल्याने ते सध्या दिल्लीतील ‘एम्स’ मध्ये उपचार घेत आहेत . ते लवकर बरे व्हावे म्हणून देशभरातून अनेक नेते व त्यांचे हितचिंतक प्रार्थना करीत आहेत. या मध्ये महाराष्ट्रातील युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे  यांनी ते लवकर बरे व्हावेत व त्यांना उत्तम आरोग्य लाभो यासाठी प्रार्थना केली आहे. मात्र, … Read more

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे दु:खद निधन

shivajirao deshmukh

सांगली प्रतिनिधी | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, राज्य मंत्री मंडळातले माजी मंत्री आणि विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे काल सायंकाळी ०७ च्या सुमारास  दु:खद निधन झाले. शिवाजीराव देशमुख यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील मवाळ प्रवृत्तीचे सुसंस्कृत राजकारणी काळाच्या पडद्याआड व लोकहिताशी बांधीलकी जपणारे ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व गेल्याची भावना सर्वत्र व्यक्त … Read more

‘तिळगुळ घ्या, अन् चौकीदार चोर आहे बोला’ – जितेंद्र आव्हाड

jitendra awhad

मुंबई प्रतिनिधी । राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड हे सध्या विद्यमान सरकारवर ऐन केन प्रकारे टिका करण्याची कसलीही संधी सोडतांना दिसत नाही आहेत. त्यात केंद्रातील मोदी सरकार म्हंटल की आव्हाड हे हमखास आपल्या खास शैलीत टिका करतात. नुकतीच काही दिवसांपूर्वी आव्हाड यांनी ‘मोदी सरकार विष्णूचे नाही, आपल्या दुर्दैवाचे दशावतार आहेत’ अशी टिका केली होती. मकर … Read more

सातवा वेतन आयोगाचा लाभ १ जानेवारी २०१९ पासून 

images

प्रतिनिधी । राज्यात २० लाख ५० हजार शासकीय, निमशासकीय, जिल्हा परिषदेचे कर्मचारी, अनुदानप्राप्त संस्थांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांना  सातवा वेतन आयोगाचा लाभ १ जानेवारी २०१९ पासून मिळणार  आहे.  सध्याच्या वेतनातील ही वाढ अंदाजे २३ टक्क्यांएवढी  आहे, असे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुंगट्टीवार यांनी  पत्रकार परिषदेमध्ये माहिती देतांना सांगितले. १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोगाच्या … Read more