निवडणुकीतील गैरव्यवहारांची नागरिक देणार माहिती

अमरावती प्रतिनिधी। अमरावती विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत काळ्या पैश्याचा वापर होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी माहिती देण्याच आवाहन प्रधान प्राप्तीकर संचालक कार्यालयाचे उपसंचालक अभय नन्नावरे यांनी केले आहे. लोकशाहीच्या हा उत्सव लोकशाही मार्गाने पार पडावा म्हणून नागरिकांचा ही यांत सहभाग असावा या दृष्टीने हा निर्णय घेणार आल्याचे समजते आहे. काळ्या पैश्यांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यासाठी प्राप्तीकर विभागाच्या अन्वेषण … Read more

नवनीत राणांची खासदारकी जाणार?

अमरावती प्रतिनिधी | शिवसेनेचे जेष्ठ नेते आनंदराव अडसूळ यांना पराभवाची धूळ चारत खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत धडक मारली. नवनीत राणा यांनी आनंदराव अडसूळ यांच्या धक्कादायक पराभव केल्यानंतर आता आनंदराव अडसूळ यांनी आता नवनीत राणा यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. तसेच सुनील भालेराव यांनीदेखील राणा यांच्या विरोधात नागपूर खंडपीठत याचिका … Read more

म्हणून भाजपचे कार्यकर्ते नवनीत राणांना पाठवणार ५ हजार पत्र

अमरावती प्रतिनिधी | महाराष्ट्राचे राजकारण जय श्रीराम च्या मुद्दयांवर चांगलेच तापणार असल्याचे चित्र सध्या अमरावती मध्ये पाहण्यास मिळते आहे. अमरावतीच्या नवनिर्वाचित खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत जय श्रीरामच्या घोषणावर आक्षेप घेतला होता. त्या घटनेचा निषेद म्हणून भाजपचे कार्यकर्ते नवनीत राणा यांना जय श्रीराम लिहलेली पाच हजार पत्र पाठवणार आहेत. नवनिर्वाचित अध्यक्षांना लोकसभेत जाऊन आठवलेंनी दिल्या ‘आशा’ … Read more

अचानक लागलेल्या आगीत दोन शेतकऱ्यांच्या संत्र्याच्या बागा भस्मसात

Untitled design

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील वणी या गावाशेजारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागली .या आगीमुळे गावशेजारी दोन संत्राचे बागा जळून खाक झाल्या आहेत. आग एवढी भीषण होती की बघता बघता जंगला पासून दोन किलोमीटर पर्यंत गावाजवळ आली. घटनेची माहिती मिळताच दोन अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले .सध्या आग विजवण्याचे प्रयत्न सुरू … Read more

मृतदेहांची चित्तर कथा : ३ दिवस मृतदेह दरीतच ;मदत कार्यात प्रशासनाला अपयश

Untitled design

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई , चिखलदरा येथील प्रसिद्ध भीमकुंड पॉइंटच्या दोन हजार फूट खोल दरीत मंगळवारी सकाळी ९.३० वाजता एका दाम्पत्याने उडी घेऊन आत्महत्या केली. त्यांचे मृतदेह काढण्यासाठी दरीत उतरलेल्या पथकावर मधमाशांनी जोरदार हल्ला केला. त्यात एक जण गंभीर, तर पाच किरकोळ जखमी झाले. त्यांना रात्री दीड वाजता दुसऱ्या पथकाने दरीत उतरून बाहेर काढले. … Read more

आश्चर्य ! ४७ डिग्री तापमानावर आज्जीनी शिजवली खिचडी

ba f bd c fdbb

अमरावती प्रतिनिधी  |आशिष गवई भारतीय हवामान विभाग यांनी प्रसिद्ध केलेल्या हवामान अंदाजानुसार विदर्भात काही भागामध्ये उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तविला आहे.अमरावतीचा पारा ४७ डिग्रीवर पारा पोहचला आहे . वाढत्या तापमानामुळे मानवी जीवन चक्र बदलेले आहे, सकाळी काम आटोपून आपल्या घरातच राहणे पसंत करीत असल्याने रस्ते निर्मनुश्य झाले आहे. ग्रामीण भागातीलही मजूर शेतकरी सकाळी शेतात जाऊन दुपारी … Read more

भारतीय नौदलाच्या माजी सैनिकाचा जगण्यासाठी संघर्ष

Untitled design

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई भारतीय नौदलात तब्बल नऊ वर्ष प्रामाणिक सेवा दिल्यानंतर केवळ एका चुकीसाठी नौदल अधिकाऱ्याने घराचा रस्ता दाखविलेल्या मधुकर रामचंद्र धंदर यांच्या कुटुंबियांची वाताहत झाली. दरिद्री आणि नैराश्याचे जीवन जगत असलेल्या धंदर कुटुंबापुढे आता केवळ आत्महत्येचा पर्याय शिल्लक उरला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी असलेले अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथील रहिवासी … Read more

१० हजार रुपयांची लाच स्वीकारताना कॉंग्रेसच्या महिला जि.प.सदस्याला अटक

Untitled design

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर जिल्हा परिषद सर्कलच्या महिला जिल्हा परिषद सदस्या व त्यांचे पती या दोघा पती पत्नीला १० हजार रुपयांची लाच घेतांना आज दि २४एप्रिल रोजी  लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केल्याची घटना दुपारी घडली. या घटनेमुळे अमरावती जिल्हात खळबळ उडाली आहे सौ.अनिता राजु मेश्राम(वय- 45 वर्ष), जि.प.सदस्य, … Read more

दादासाहेब गवई यांचे स्मारक ज्ञानकेंद्र केंद्र म्हणून ओळखले जाणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis

अमरावती | सतिश शिंदे दादासाहेब गवई हे ज्ञानी होते आणि त्यांना सर्वसामान्य माणसाच्या व्यथा-वेदनांची जाणीव होती. ज्ञान आणि जाणिवा यांचा संगम त्यांच्या व्यक्तिमत्वात झाला होता. त्यांचे स्मारक ज्ञानकेंद्र म्हणून ओळखले जावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसारात आज रा. सू. उपाख्य दादासाहेब गवई स्मारक संकुलाचा पायाभरणी समारंभ पार पडला. … Read more

राष्ट्रसंतांच्या विचारामध्ये समाजपरिवर्तनाची सर्वात मोठी शक्ती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तुकडोजी महाराज

अमरावती | सतिश शिंदे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे कार्य अलौकिक आहे. महाराष्ट्र व देशात मोठा समुदाय त्यांच्या विचारांवर चालतो. राष्ट्रसंतांच्या विचारात समाजपरिवर्तनाची शक्ती आहे. राष्ट्रसंतांच्या विचारानेच राज्य सरकार मार्गक्रमण करीत आहे, असे विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या यांच्या सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथी समारंभाच्या जाहीर कार्यक्रमात ग्रामगीता विचारपीठावरून व्यक्त केले. यावेळी … Read more