Mumbai Ahmedabad Bullet Train Ticket Price : बुलेट ट्रेनचं तिकीट किती? कधीपासून सुरु होणार? रेल्वेमंत्र्यांनी सगळंच सांगितलं

Mumbai Ahmedabad Bullet Train Ticket Price (1)

Mumbai Ahmedabad Bullet Train Ticket Price : मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनकडे संपूर्ण देशाचे लक्ष्य आहे. देशातील पहिलीच बुलेट ट्रेन असल्याचे देशवासीय आतुरतेने या बुलेट ट्रेनची वाट बघत आहेत. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव सातत्याने बुलेट ट्रेनच्या कामाबद्दल माहिती देत असतात. बुलेट ट्रेनचे काम कुठपर्यंत आलं आहे?? याबाबत ते अपडेट्स देत असतात. आता तर मुंबई- अहमदाबादला … Read more

क्रिकेट मॅच मुळे झाला रेल्वे अपघात; धक्कादायक माहिती समोर

andhra pradesh train accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 29 ऑक्टोबर 2023 रोजी आंध्र प्रदेशात घडलेल्या रेल्वे अपघाताबद्दल (Andhra Pradesh Train Accident) एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ट्रेनमधील लोको पायलट आणि सहाय्यक लोको पायलट चालू गाडीत मोबाईल वर क्रिकट सामना (Cricket Match) बघत होते. त्यामुळेच त्यांचं लक्ष्य विचलित झालं आणि हा भीषण अपघात झाल्याचे समोर आलं आहे. भारताचे रेल्वे … Read more

रेल्वे प्लॅटफॉर्मवर स्वयंपाक करणाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचे सरकारचे उद्दिष्ट

cooking curb railway platform

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रेल्वे स्थानकावर खाद्य पदार्थाचे स्टॉल मोठ्या प्रमाणात लावले जातात. त्यामुळे प्लॅटफॉर्मवर जागा राहत नाही आणि परिणामी प्रवाश्यांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. तसेच अपघाताच्याही घटना घडतात. त्यामुळे ही दुकानें  हटवण्यासाठी रेल्वेकडून अनेक मोहिमा राबवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये आता उपनगरीय स्थानकावर स्वयंपाक बनवन्यावर बंदी घालण्यात आली आहे. तर इतर ठिकाणचे सुद्धा हळूहळू … Read more

Indian Railways : भारतीय रेल्वे 2031 पर्यंत डिझेल खर्चात करणार 1.28 लाख कोटींची बचत- मंत्री अश्विनी वैष्णव

Indian Railways Diesel Cost

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिवसेंदिवस भारतीय रेल्वे (Indian Railways) प्रगतीच्या मार्गावर जात आहे. त्यातच जर भारताने ट्रेनमधून अतिरिक्त 1500 दशलक्ष टन मालाची वाहतूक यशस्वीरीत्या केली तर 2031 पर्यंत डिझेल खर्चात वार्षिक 1.28 लाख कोटी रुपयांची बचत होऊ शकते. असे विधान केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलं आहे. 68 व्या राष्ट्रीय रेल्वे पुरस्कार सोहळ्यात ते … Read more

Indian Railways : भारतीय रेल्वे खरेदी करणार 1 लाख कोटींच्या नव्या गाड्या; आता प्रवाशांना Waiting करावं लागणार नाही

Indian Railways new trains

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय  रेल्वेच्या (Indian Railways) माध्यमातून देशात करोडो लोक रोज प्रवास करतात. भारतीय रेल्वेचे देशभरात हजारो किलोमीटर रेल्वेचे जाळे पसरलेले आहे. याच्या माध्यमातून अनेक प्रवासी हजारो किलोमीटरचा प्रवास करतात. परंतु भारतीय रेल्वेने प्रवास करण्यासाठी प्रवाश्यांना महिनाभर आधीपासून बुकिंग करावे लागते. अचानक ठरलेल्या प्रवासासाठी रेल्वेचे आरक्षित तिकीट मिळणे अगदीच कठीण होऊन जाते. त्यामुळे बऱ्याच प्रवाश्यांना प्रतीक्षा यादीत … Read more

Indian Railways : रेल्वेने 2019- 20 मध्ये प्रवाशांच्या तिकिटांवर 59,837 कोटी रुपयांची सबसिडी दिली; मंत्री अश्विनी वैष्णव

Indian Railways Subsidy

Indian Railways | रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या भारतात प्रचंड मोठी आहे. त्यामुळे प्रवाश्यांना चांगल्या सुविधा कश्या मिळतील याकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष असते. देशाचे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचा रेल्वेचा कायापालट करण्यात मोठे योगदान आहे. रेल्वे प्रवाश्यांना प्रवास हा सोयीचा तसेच परवडणारा व्हावा यासाठी 2019 – 20 या वर्षात तब्बल 59837 कोटी रुपयांची प्रवाश्यांच्या तिकिटावर … Read more

Mumbai Ahmedabad Bullet Train बाबत सर्वात मोठी अपडेट; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव नेमकं काय म्हणाले?

Mumbai Ahmedabad Bullet Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन (Mumbai Ahmedabad Bullet Train) कडे सर्वांचे लक्ष्य आहे. या ट्रेनची घोषणा झाल्यापासूनच अनेक कारणांनी ती चर्चेत आली होती. आता या बुलेट ट्रेनच्या कामाला सुरुवात सुद्धा झाली असून देशाचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक मोठी अपडेट दिली आहे. मुंबई ते अहमदाबाद ला जोडणारा भारतातील पहिला बुलेट ट्रेन … Read more

Indian Railways : आता भारतीय रेल्वे आणणार 3000 नवीन ट्रेन्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतात मध्यम वर्गीय लोकांची प्रचंड संख्या आहे. त्यामुळे सामान्य लोकांना परवडेल अश्याच दरात प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय रेल्वेविभाग (Indian Railways)  नेहमीच प्रयत्नशील राहते. रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या ही दरवर्षी 800 कोटी एवढी आहे. तीच संख्या वाढवण्यासाठी आणि प्रवाश्यांचा प्रवास सोयीचा करण्यासाठी भारतीय रेल्वे आता तब्बल 3,000 नवीन गाड्या सुरू … Read more

Vande Bharat Express केसरी रंगातच का आणली? रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं खरं कारण

Vande Bharat Express

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | वंदे भारत एक्सप्रेसमधून (Vande Bharat Express) प्रवास करण्यासाठी वाढती मागणी पाहता भारतीय रेल्वेने गेल्या काही दिवसात नवनवीन मार्गावर वेगवेगळ्या वंदे भारत एक्सप्रेस सुरु केल्या आहेत. भारतीय रेल्वेने (Indian Railways) वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या रचनेत आणि लूक मध्येही काही बदल केले आहेत. आधी वंदे भारत रेल्वे ही पांढऱ्या आणि निळ्या रंगात होती … Read more