पुन्हा झटका! अर्णव गोस्वामींचा जामीन अर्ज मुंबई हायकोर्टाने फेटाळला; ‘जेल’वारी लांबली
मुंबई । अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणात अटकेत असलेले पत्रकार अर्णव गोस्वामी यांचा अंतरिम जामिनासाठीचा अर्ज मुंबई हायकोर्टानं फेटाळला आहे. कोर्टानं त्यांना जामिनासाठी सत्र न्यायालयात याचिका करण्यास सांगितलं आहे. त्यामुळे आता अर्णव यांना जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घ्यावी लागणार आहे. तसेच सत्र न्यायालयातून जामीन मिळेपर्यंत त्यांना तळोजा तुरुंगातच राहावं लागणार आहे. अर्णव गोस्वामी यांच्यावतीने त्यांच्या वकिलाने एफआयआर … Read more