मविआत लोकसभेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोणाला किती जागा मिळणार?

mahavikas aghadi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांकडून दौरे, सभा, बैठका याची तयारी सुरू आहे. यात जागा वाटपाबाबतची चर्चा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. सध्या महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपावरून गोंधळ उडाल्याचे दिसत आहे. मात्र या सगळ्यात महाविकास आघाडीने जागांचा फॉर्मुला ठरवला असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. पुण्यातील काँग्रेस भवन येथे आयोजित … Read more

काँग्रेसचा मोठा प्लॅन!! लोकसभेला 290 जागा लढवणार? महाराष्ट्रात ‘इतके’ उमेदवार उभे करणार?

Congress Plan For 2024 lok sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. या पार्श्वभूमीवर देशातील विरोधकांची आघाडी ‘इंडिया’ (INDIA)ने बैठका घेण्याचा सपाटा लावला आहे. अजून जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. मात्र राष्ट्रीय काँग्रेसने (Congress) पक्षातील जागा वाटपासाठी ‘नॅशनल अलायंस कमिटी’ स्थापन केली आहे. कॉंग्रेसच्या या कमिटीची मॅरथॉन बैठक नुकतीच म्हणजे 29, 30 डिसेंबर रोजी पार पडली. या … Read more

मोठी बातमी!! संजय राऊतांनी सांगितला ‘मविआ’चा जागावाटपाचा फॉर्म्युला

Sanjay raut MVA Seats

हॅलो महाराष्ट ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha 2024)  सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यात शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेना यांच्या महाविकास आघाडीच्या (MVA) जागावाटपाबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहेत. जागावाटपाच्या मुद्द्यावरून आघाडीत बिघाडी होऊ शकते अशाही बातम्या समोर आल्या होत्या. परंतु आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, या सर्व … Read more

ठाकरे गट स्वबळावर एकही जागा जिंकू शकणार नाही; काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा दावा

Uddhv Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाने राज्यातील 23 जागांवर दावा केला आहे. या दाव्यामुळे सध्या महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. महत्वाचे म्हणजे, आघाडीत जागा वाटपासंदर्भात वाद निर्माण झाला असताना काँग्रेस नेते संजय निरुपम ठाकरे गटात संदर्भात एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. “ठाकरे गट लोकसभेची एकही जागा स्वबळावर जिंकू शकणार नाही” असा … Read more

सत्तेत आल्यानंतर जातनिहाय जनगणना करणार; राहुल गांधींची मोठी घोषणा

Rahul Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज काँग्रेस पक्षाचा 139 वा स्थापना दिवस आहे. यानिमित्ताने नागपूरमध्ये वर्धापन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. “आमचे सरकार सत्तेत आल्यानंतर जातनिहाय जनगणना करणार” असे आश्वासन राहुल गांधी यांच्याकडून देण्यात आले आहे. कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी म्हणाले की, ” ही … Read more

मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे प्रियांका गांधी अडचणीत! ED च्या आरोपपत्रात दाखल झाले नाव

Priyanka gandi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वाड्रा यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने (ED) मोठी कारवाई केली आहे. नुकत्याच ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात प्रियांका गांधी यांच्या नावाचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. हरियाणातील एका जमीन व्यवहाराशी संबंधित हे प्रकरण असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणामुळेच प्रियंका गांधी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. समोर … Read more

Bharat Nyay Yatra : ‘भारत जोडो’ नंतर आता ‘भारत न्याय यात्रा’; राहुल गांधी पुन्हा एकदा ऍक्शन मोडवर

Bharat Nyay Yatra rahul gandhi

Bharat Nyay Yatra । भारत जोडो यात्रेनंतर आता काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) भारत न्याय यात्रा काढणार आहेत. काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल राव यांनी अधिकृत घोषणा केली आहे. ही यात्रा सुद्धा आधी सारखीच पाय यात्रा असणार आहे. भारत न्याय यात्रा २० जानेवारी ते 20 मार्च पर्यंत सुरु असणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी … Read more

कर्जमाफी मिळावी म्हणून दुष्काळ पडावा अशी शेतकऱ्यांचीच इच्छा असते; कृषी मंत्र्यांचे वादग्रस्त विधान

Farmer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यातील शेतकरी अवकाळी पाऊस, कर्जाचा डोंगर, बाजारात मालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे मोठ्या अडचणीत सापडला आहे. अशातच साखर व कृषी पणन मंत्री शिवानंद पाटील यांनी शेतकऱ्यांचा अपमान होईल, असे वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी, “शेतकऱ्यांचा कर्ज माफ व्हावे म्हणून राज्यात वारंवार दुष्काळ पडावा अशी शेतकऱ्यांची इच्छा असते,” असे म्हणले आहे. त्यांच्या या … Read more

सुनील केदार यांना दुसरा झटका! 5 वर्षांच्या शिक्षेनंतर आता आमदारकीही रद्द

Sunil Kedar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात सत्र न्यायालयाने काँग्रेसच्या माजी आमदाराला म्हणजेच सुनील केदार यांना दोषी ठरवले आहे. याप्रकरणी न्यायालयाने त्यांना पाच वर्षांचा कारावास आणि 12.50 लाख दंड ठोठावला आहे. आता या सर्व प्रकरणा नंतर सुनील केदार यांना एक दुसरा धक्का बसला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनील केदार यांची आमदारकी रद्द … Read more

काँग्रेस नेते सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा आणि 10 लाखांचा दंड; नेमकं प्रकरण काय?

Sunil Kedar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रोखे घोटाळा प्रकरणामुळे काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री आमदार सुनील केदार चांगलेच अडचणीत सापडले आहेत. या प्रकरणांमध्ये ते दोषी आढळल्यामुळे त्यांना नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने आज पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच दहा लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असणाऱ्या नागपूर जिल्हा बँकेच्या 150 … Read more