कोरोना काळात गुजरात, उत्तरप्रदेश सारखी अवस्था महाराष्ट्राची झाली नाही; मलिकांचे फडणवीसांना प्रत्युत्तर
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कोरोना काळातील सरकारच्या कामगिरी वरून टीका केली होती. फडणवीसांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. कोरोना काळात गुजरात, उत्तरप्रदेश सारखी अवस्था महाराष्ट्राची झाली नाही असे म्हणत मलिकांनी फडणवीसांच्या आरोपांचे खंडन केलं. नवाब मलिक म्हणाले, कोरोना काळात महाराष्ट्र … Read more