मोदींनी तरी शेतकर्‍यांच्या खात्यात 15 लाख कुठे जमा केले? विधानसभेत पंतप्रधानांवर गंभीर आरोप…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे हिवाळी विधीमंडळ अधिवेशनाला आज मुंबई येथे सुरुवात झाली असून यावेळी वीज बिल माफी वरून विरोधकांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत सवाल केल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका विधानाचा दाखला दिल्यांनतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला, नितीन राऊत यांनी माफी मागावी अशी मागणी फडणवीसांनी केली नितीन राऊत म्हणाले कि … Read more

परीक्षांच्या घोटाळ्याची तार मंत्रालयापर्यंत; फडणवीसांचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे हिवाळी विधीमंडळअधिवेशनाला आज मुंबई येथे सुरुवात झाली असून राज्यातील विविध विषयांवरून सरकारला घेरण्याची तयारी विरोधी पक्ष भाजपकडून सुरु आहे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपासून सुरु असलेल्या परीक्षांच्या घोटाळ्यावरून सरकारला धारेवर धरले आहे. या सरकारच्या काळामध्ये एकही परीक्षा हि घोटाळ्या शिवाय झालेली नाही असा आरोप फडणवीस यांनी केला. परीक्षांच्या … Read more

मग 2 वर्ष कुठे झोपला होता; ओबीसी आरक्षणावरून फडणवीसांचा संतप्त सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली आहे. राज्य सरकार आता 3 महिने द्या, ओबीसींचा डेटा गोळा करतो म्हणते. मग 2 वर्ष कुठे झोपला होता, असा संतप्त सवाल फडणवीस यांनी केला आहे. राज्यातील ओबीसी आरक्षणाची बाजू न्यायालयात मांडण्यात राज्य सरकार कमी पडले. … Read more

राज्यात लोकशाही नव्हे तर ‘रोकशाही’ आणि ‘रोखशाही’ सुरु; फडणवीसांचा घणाघात

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बुधवारपासून राज्याच्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होत असून विरोधी पक्ष भाजप कडून राज्य सरकारला विविध विषयांवरून घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान या अधिवेशनापूर्वीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकार वर तोफ डागली आहे. राज्यात लोकशाही नाही तर ‘रोकशाही’ आणि ‘रोखशाही’ सुरु आहे असा घणाघात फडणवीसांनी केला. उद्यापासून विधानमंडळाचं हिवाळी अधिवेशन … Read more

फडणवीसांनी स्वतःला ओएसडी तर सोमय्यांना प्रवक्ता म्हणून नेमावे; मलिकांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माझ्या घरी सरकारी पाहुणे येणार असे ट्विट केल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आता पुन्हा एकदा ट्विट करत भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वर गंभीर आरोप केला आहे. फडणवीस यांनी स्वत:ला तपासयंत्रणांचा ओएसडी म्हणून नियुक्त केले पाहिजे तर किरीट सोमय्या याना प्रवक्ता म्हणून नेमावे असे त्यांनी म्हंटल. … Read more

देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध फौजदारी आरोप निश्चित; पहा नेमकं काय आहे प्रकरण

पुणे : प्रलंबित असलेल्या दोन फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवल्या प्रकरणी भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर फौजदारी आरोप दाखल करण्यात आले आहेत. फडणवीस यांच्याविरुद्ध प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने शनिवारी आरोप निश्चित केले. परंतु, फडणवीस यांच्या वकिलांनी हे आरोप मान्य नसल्याची भूमिका न्यायालयात मांडली. या प्रकरणातील तक्रारदार अॅड. सतीश उके यांनी पुण्यात पत्रकाद्वारे ही … Read more

आपली प्रेरणा ज्ञान, सेवा असेल तर पैसा आपोआप धावत येतो : देवेंद्र फडणवीस

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी समाजात टेक्नोलाॅजीमुळे मोठे परिवर्तन होत आहे. संपूर्ण जग तंत्रज्ञानामुळे बदलत आहे. डाॅक्टर हे ग्रामीण भागात जायला तयार नव्हते, तेव्हा टेक्नालाॅजीमुळे माणूस जवळ आणता आला. देशात सर्वात अधिक गुंतवणूक ही आरोग्यावरती होणार आहे. पन्नास वर्षात जेवढे काॅलेज उभारले त्यापेक्षा जास्त 5 वर्षात मेडिकल काॅलेज आपण उभारलेत. प्रेरणा ही ज्ञान आणि सेवाच … Read more

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणे आणि शाईफेक करणे योग्य नाही; फडणवीसांनी व्यक्त केली नाराजी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली. संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी याची जबाबदारी घेतली आहे. शाई फेकणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे फडणवीस म्हणाले, शाई फेक करणे पूर्णपणे चुकीचा आहे. साहित्य … Read more

फडणवीसांना नव्हे, तर चंद्रकांतदादांनाच मुख्यमंत्री होण्याची घाई; जयंत पाटलांचा चिमटा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्याची घाई नाही. पण चंद्रकांत पाटील यांना घाई आहे. चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या जागी जाऊन बसायचे, असा चिमटा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी लगावला, ते पुण्यात बोलत होते. यावेळी त्यांनी फडणवीस यांच्या पाणीकपातच्या आरोपावर देखील प्रत्यतूर दिले. पुन्हा मुख्यमंत्री होण्याची देवेंद्र फडणवीस यांना काही घाई नाही. … Read more

पुण्याचे पाणी कमी करणाऱ्यांना पुणेकरच पाणी पाजतील- फडणवीस

Devendra Fadanvis

पुणे | पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापलं आहे. याच दरम्यान पुण्याच्या पाणी प्रश्नावरून भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकार वर निशाणा साधला आहे. पुण्याचे पाणी कमी करणाऱ्यांना पुणेकरच पाणी पाजतील अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. भाजप कार्यालयाच्या उद्घाटनासाठी फडणवीस पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि खास करुन … Read more