मोदींनी तरी शेतकर्यांच्या खात्यात 15 लाख कुठे जमा केले? विधानसभेत पंतप्रधानांवर गंभीर आरोप…
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे हिवाळी विधीमंडळ अधिवेशनाला आज मुंबई येथे सुरुवात झाली असून यावेळी वीज बिल माफी वरून विरोधकांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत सवाल केल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका विधानाचा दाखला दिल्यांनतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला, नितीन राऊत यांनी माफी मागावी अशी मागणी फडणवीसांनी केली नितीन राऊत म्हणाले कि … Read more