”घर में घुस के मारेंगे! सांगत सत्तेत आलेला माणूस म्हणतो घरात कोणी घुसलचं नाही”- कन्हैया कुमार

नवी दिल्ली ।  लडाखमधील गलवान खोऱ्यात चिनी सैन्याच्या हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाल्यानंतर भारत-चीन यांच्यातील संबंधात तणाव निर्माण झाला आहे. या मुद्द्यावर विरोधकांकडून सातत्यानं विचारणा होत असल्यानं केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत चिनी सैन्यानं भारतीय भूभागात घुसखोरी केलीचं नसल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता.पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या दाव्यानंतर बराच … Read more

मोदींच्या ‘त्या’ विधानावर पंतप्रधान कार्यालयाची सारवासारव; म्हणाले…

नवी दिल्ली । सोमवारी रात्री लडाखमधील गलवान खोऱ्यात चिनी सैन्याच्या हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाल्यानंतर भारत-चीन यांच्यातील संबंधात तणाव निर्माण झाला आहे. या मुद्द्यावर विरोधकांकडून सातत्यानं विचारणा होत असल्यानं केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत चिनी सैन्यानं भारतीय भूभागात घुसखोरी केलीचं नसल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. मोदींच्या या दाव्यानंतर … Read more

चिनी उत्पादनांवर बंदी घालण्यापेक्षा, स्वयंपूर्ण होण्यावर भर द्या!- पी.चिदंबरम

नवी दिल्ली । गलवान खोऱ्यात चिनी सैन्याच्या हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाल्यानंतर देशभरात चीनविरोधात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे सध्या देशात चिनी उत्पादनांवर बंदी घालण्याच्या मोहीमेने जोर पकडला आहे. सरकार आणि व्यापारी संघटनांनी बाजारपेठेतून चीनची उत्पादने हद्दपार करण्यासाठी पद्धतशीर पावले उचलायला सुरुवात केली आहे. गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर केंद्र सरकारकडून चीनची आर्थिक कोंडी करणारी पावले … Read more

जेव्हा काही घडलंच नाही, मग आपले २० जवान शहीद का झाले? चिदंबरम यांचा केंद्राला सवाल

नवी दिल्ली । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय बैठकीनंतर भारतीय हद्दीत कोणत्याही प्रकारची घुसखोरी चीनकडून झालेली नाही असं वक्तव्य केलं होत. या वक्तव्यानंतर विरोधकांनी मोदी सरकावर अनेक प्रश्नाची सरबत्ती केली आहे. काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही मोदींच्या काही घडलंच नाही या भूमिकेवर परखड सवाल उपस्थितीत केले आहेत. चिदंबरम म्हणाले कि, जर … Read more

गलवान खोऱ्यातील शहिदांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही; वायुसेना प्रमुखांनी दिला शब्द

हैद्राबाद । भारतीय सैन्य आणि हवाई दल चीनसोबतच्या तणावापासूनच हाय अलर्टवर आहे. अशा वेळी हवाई दल प्रमुख आरएसके भदोरिया यांनीही (India air force chief) आता चीनला इशारा दिला आहे. उंच रणभूमीवर प्रत्येक आव्हानासाठी भारतीय हवाई दल सज्ज आहे आणि अगदी शॉर्ट नोटीसवरही आम्ही आव्हानाला तोंड देऊ, असं हवाई दल प्रमुख आरएसके भदोरिया (rks bhadauria) म्हणाले. … Read more

चीनवर मोठ्या कारवाईचे राम माधव यांनी दिले संकेत, म्हणाले..

नवी दिल्ली । सोमवारी रात्री लडाखमध्ये गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाले. या घटनेनंतर देशात चीनविरोधात संतापाची लाट उसळली आहे. विरोधी पक्षांनी चीनबाबत सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. यामुळे केंद्रातील मोदी सरकारवर चीनविषयी ठोस भूमिका घेण्यासाठीचा दबाव वाढला आहे. आता भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी चीनसंदर्भात मोठं वक्तव्य केलं … Read more

गलवान झडप: चीननं बंदी केलेल्या १० भारतीय सैनिकांची सुटका

वृत्तसंस्था । सोमवारी रात्री लडाखमधील गलवाल येथे चीनी सैन्याने हल्ला केल्यानंतर १० भारतीय जवान चीनच्या ताब्यात होते. मात्र, चर्चेनंतर त्यांची सुटका करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशांच्या वरिष्ठ सैन्याधिकाऱ्यांमध्ये सुरु असलेल्या चर्चेनंतर या सैनिकांना गुरुवारी सोडून देण्यात आले. या १० जवानांमध्ये ४ लष्करी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. … Read more

भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर राम मंदिर उभारणीला ट्रस्टकडून स्थगिती

अयोध्या । सोमवारी रात्री लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या जवानांच्या हिंसक संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाले होते. भारत-चीन सीमेवरील या तणावाच्या पार्श्वभूमीवर राम मंदिर ट्रस्टनंही मोठा निर्णय घेतला आहे. राम मंदिर उभारणीचं काम तुर्तास थांबवण्यात येणार असल्याची माहिती राम मंदिर ट्रस्टकडून देण्यात आली आहे. भारत-चीन सीमेवरील परिस्थिती गंभीर आहे आणि देशाचे संरक्षण करणे … Read more

शहीद जवानांचे कुटुंब आणि भारतीयांच्या दु:खात आम्हीही सहभागी आहोत; अमेरिकेचे सांत्वन

वृत्तसंस्था । सोमवारी रात्री पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यामध्ये झालेल्या हिंसक झटापटीत भारताचे २० जवान शहीद झाले होते. यात एका कमांडिंग ऑफिसरचा सुद्धा समावेश आहे. तर दुसरीकडे चिनी सैन्यालाही मोठं नुकसान झालं असून त्यांचे ४० पेक्षा जास्त सैनिक ठार झाले असल्याचे सांगितलं जात आहे. दरम्यान, या हिंसक संघर्षानंतर अमेरिकेनंही आपली प्रतिक्रिया देत शहीद झालेल्या भारतीय जवानांचे … Read more

भारत-चीन तणाव: पंतप्रधान मोदींनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीचे या ३ पक्षांना निमंत्रणच नाही

नवी दिल्ली । पूर्व लडाखमध्ये गलवान खोऱ्यात झालेला संघर्ष आणि एकूणच चीनला लागून असलेल्या सीमेवरील परिस्थिती संदर्भात चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. आज संध्याकाळी पाच वाजता या सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. ही बैठक व्हिडिओ काँन्फरन्स पद्धतीने होईल. पंतप्रधान मोदींनी बोलविलेल्या सर्वपक्षीय बैठकीला १७ पक्ष उपस्थित राहणार आहेत. … Read more