धक्कादायक! गलवान संघर्षात चिनी सैन्याने धारदार शस्त्रांनी भारतीय जवानांवर केला होता वार

नवी दिल्ली । लष्करातील कर्नल संतोष बाबू यांच्या नेतृत्त्वाखाली १५-१६ जूनच्या रात्री चीनच्या सैन्याने भारतीय सैनिकांवर हल्ला केला होता. यावेळी दोन्ही सैन्यात अतिशय हिंसक स्वरूपाची ही झडप झाली होती. या हल्ल्यात भारतीय सैन्यातील कर्नल संतोष बाबू यांच्यासह २० जवान शहीद झाले. सूत्रांच्या माहितीनुसार या संघर्षामध्ये भारतीय जवानांना बऱ्याच गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्या असून, त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी … Read more

भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रशियाला रवाना

नवी दिल्ली । भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रशियाला रवाना झाले आहेत. राजनाथ सिंह हे आजपासून तीन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर आहेत. चीनसोबतचे संबंध ताणल्याच्या पार्श्वभूमीवर हा दौरा अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे. भारताला रशियाकडून काही शस्त्रं हवी आहेत ती मिळवण्यासाठी दृष्टीनंही राजनाथ यांचा हा रशिया दौरा महत्वाचा आहे. भारताला रशियाकडून सुखोई Su-30 फायटर … Read more

भारत-चीन परिस्थितीविषयी मोदी सरकारने पारदर्शी राहावे- डॉ. मनमोहन सिंग

नवी दिल्ली । लडाखच्या गलवान खोऱ्यातील भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारला उद्देशून एक पत्र लिहले आहे. डॉ. मनमोहन सिंग यांनी भारत-चीन परिस्थितीविषयी मोदी सरकारने पारदर्शी राहावे, असा आग्रह पत्रात केला आहे. अपप्रचार हा कधीही कूटनीति किंवा खंबीर नेतृत्त्वाला पर्याय ठरू शकत नाही. खुषमस्करी करणाऱ्या सहकाऱ्यांकडून खोट्या गोष्टी पसरवून सत्याची मुस्कटदाबी … Read more

भारत-चीन तणाव: राहुल गांधींनी शुल्लक राजकारणातून बाहेर यायला हवं- अमित शहा

नवी दिल्ली । लडाखमधील गलवान खोऱ्यात चिनी सैन्याच्या हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाल्यानंतर भारत-चीन यांच्यातील संबंधात तणाव निर्माण झाला आहे. या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत चिनी सैन्यानं भारतीय भूभागात घुसखोरी केलीचं नसल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. या दाव्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रश्न … Read more

”घर में घुस के मारेंगे! सांगत सत्तेत आलेला माणूस म्हणतो घरात कोणी घुसलचं नाही”- कन्हैया कुमार

नवी दिल्ली ।  लडाखमधील गलवान खोऱ्यात चिनी सैन्याच्या हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाल्यानंतर भारत-चीन यांच्यातील संबंधात तणाव निर्माण झाला आहे. या मुद्द्यावर विरोधकांकडून सातत्यानं विचारणा होत असल्यानं केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत चिनी सैन्यानं भारतीय भूभागात घुसखोरी केलीचं नसल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता.पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या दाव्यानंतर बराच … Read more

मोदींच्या ‘त्या’ विधानावर पंतप्रधान कार्यालयाची सारवासारव; म्हणाले…

नवी दिल्ली । सोमवारी रात्री लडाखमधील गलवान खोऱ्यात चिनी सैन्याच्या हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाल्यानंतर भारत-चीन यांच्यातील संबंधात तणाव निर्माण झाला आहे. या मुद्द्यावर विरोधकांकडून सातत्यानं विचारणा होत असल्यानं केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत चिनी सैन्यानं भारतीय भूभागात घुसखोरी केलीचं नसल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. मोदींच्या या दाव्यानंतर … Read more

चिनी उत्पादनांवर बंदी घालण्यापेक्षा, स्वयंपूर्ण होण्यावर भर द्या!- पी.चिदंबरम

नवी दिल्ली । गलवान खोऱ्यात चिनी सैन्याच्या हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाल्यानंतर देशभरात चीनविरोधात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे सध्या देशात चिनी उत्पादनांवर बंदी घालण्याच्या मोहीमेने जोर पकडला आहे. सरकार आणि व्यापारी संघटनांनी बाजारपेठेतून चीनची उत्पादने हद्दपार करण्यासाठी पद्धतशीर पावले उचलायला सुरुवात केली आहे. गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर केंद्र सरकारकडून चीनची आर्थिक कोंडी करणारी पावले … Read more

जेव्हा काही घडलंच नाही, मग आपले २० जवान शहीद का झाले? चिदंबरम यांचा केंद्राला सवाल

नवी दिल्ली । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय बैठकीनंतर भारतीय हद्दीत कोणत्याही प्रकारची घुसखोरी चीनकडून झालेली नाही असं वक्तव्य केलं होत. या वक्तव्यानंतर विरोधकांनी मोदी सरकावर अनेक प्रश्नाची सरबत्ती केली आहे. काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही मोदींच्या काही घडलंच नाही या भूमिकेवर परखड सवाल उपस्थितीत केले आहेत. चिदंबरम म्हणाले कि, जर … Read more

गलवान खोऱ्यातील शहिदांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही; वायुसेना प्रमुखांनी दिला शब्द

हैद्राबाद । भारतीय सैन्य आणि हवाई दल चीनसोबतच्या तणावापासूनच हाय अलर्टवर आहे. अशा वेळी हवाई दल प्रमुख आरएसके भदोरिया यांनीही (India air force chief) आता चीनला इशारा दिला आहे. उंच रणभूमीवर प्रत्येक आव्हानासाठी भारतीय हवाई दल सज्ज आहे आणि अगदी शॉर्ट नोटीसवरही आम्ही आव्हानाला तोंड देऊ, असं हवाई दल प्रमुख आरएसके भदोरिया (rks bhadauria) म्हणाले. … Read more

चीनवर मोठ्या कारवाईचे राम माधव यांनी दिले संकेत, म्हणाले..

नवी दिल्ली । सोमवारी रात्री लडाखमध्ये गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाले. या घटनेनंतर देशात चीनविरोधात संतापाची लाट उसळली आहे. विरोधी पक्षांनी चीनबाबत सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. यामुळे केंद्रातील मोदी सरकारवर चीनविषयी ठोस भूमिका घेण्यासाठीचा दबाव वाढला आहे. आता भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी चीनसंदर्भात मोठं वक्तव्य केलं … Read more