विराट कोहलीने २५ वर्षांनंतर रचला हा इतिहास

माऊंट मोनगानुई | टीम इंडियाने कांगारूनंतर न्यूझीलंडच्या संघावर सोमवारी सलग तिसरा विजय मिळवला. गोलंदाजांच्या भेदक माऱ्यानंतर रोहित शर्मा व विराट कोहली यांच्या दमदार फलंदाजीच्या बळावर भारताने न्यूझीलंडला नमवित पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. तब्बल १० वर्षानंतर भारतीय संघाने न्यूझीलंडमध्ये एकदिवसीय मालिका जिंकली आहे. या बरोबरच कर्णधार विराट कोहलीने एका विक्रमाशी बरोबरी … Read more

हार्दिक पांड्या करणार आता बँकिंग परीक्षेचा अभ्यास ??

WhatsApp Image at .. PM

मुंबई | प्रतिनिधी “कॉफी विथ करण” या कार्यक्रमातील महिलांविषयीची आक्षेपार्ह टिप्पणी हार्दीक पांड्याला चांगलीच महागात पडली आहे. हार्दिक घरी आल्यापासून एकलकोंडा झाला आहे. त्याला घराबाहेर पडणं सुद्धा नको झालं आहे. विचार करण्यासाठी मला वेळ द्या असं त्याचं मत असल्याचं त्याच्या वडिलांनी दोन दिवसांपूर्वी सांगितलं. सध्या हार्दिक अनुभवत असलेला काळ मॅच फिक्सिंगमध्ये बंदी घातलेल्या खेळाडूंपेक्षा भयानक … Read more

आजही कासवच सशाला भारी पडला…

Mahendrsing Dhoni

क्रीडानगरी | स्नेहल मुथा ५० षटकांच्या क्रिकेट सामन्यात २३१ धावांचं लक्ष्य तितकं अवघड नाही. तुलनेने संघ नवखा असेल तर मुळीच नाही. अशा परिस्थितीत आरे त्या “धोनीला रन आऊट करा रे कुणीतरी, नाहीतर मॅच हातातून जायची” असे म्हणणारे पण कमी नव्हते. त्याला फक्त माहित होतं की जोपर्यंत आपण खेळपट्टीवर आहोत, तोपर्यंत सामना हातातून जाऊ शकत नाही. … Read more

तर भारत विश्वचषक स्पर्धेच्या यजमानपदाला मुकणार

Cricket World Cup

मुंबई | २०२३ ची विश्वचषक स्पर्धा भारतात होणार आहे. मात्र २०१६ साली भारतात आयोजित केलेल्या टी २० क्रिकेट स्पर्धेत टीडीएस म्हणून कापलेल्या १६० कोटी रुपयांची भरपाई द्यावी, अन्यथा २०२३ च्या यजमानपदाला मुकावे लागेल, असा इशाराच आयसीसीने बीसीसीआयला दिला आहे. ही रक्कम ३१ डिसेंबरपर्यंत भरावी लागणार आहे. आयसीसीच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी आता बीसीसीआयकडे अवघे १० दिवस … Read more

हरभजन सिंग ने केले मार्मिक ट्विट

दिल्ली | सध्या जगभर फिफाचे वारे आहे. लोकसंख्येने अगदीच लहान असणारे देशही फुटबाॅल विश्वचषकात चांगली कामगीरी करताना दिसत आहेत. या पार्श्वभुमीवर क्रिकेटपटू हरभजन सिंग यांने अतिशय मार्मिक ट्विट केले आहे. ‘क्रोएशिया हा फक्त ५० लाख लोकसंख्या असलेला देश फिफा विश्वचशकात फायनल पर्यंत मजल मारतो आणि आपला १३५ कोटींचा देश हिंदू मुस्लिम खेळ खेळण्यात गुरफटून घेतो … Read more

टी-20 वर भारताची मोहर, १-२ने मालिका जिंकली

thumbnail 1531072207473

दिल्ली : इंग्लन सोबत सुरू असलेली टी 20 सामना मालिका भारताने जिंकली आहे. आज मालिकेतील शेवटचा सामना होता. तिसरा सामना शेवटचा आणि निर्णायक ठरला आहे. दुसऱ्या सामन्यापर्यंत १ – १ ने लढत बरोबरीवर होती. इंग्लंड ने ठेवलेल्या १९९ धवांच्या लक्षात भारतीय संघाने १८ ओव्हर आणि चार चेंडूने भेदले. या सामन्यामध्ये भारताने तीन विकेट गमावल्या तसेच … Read more