शहीदाची बायको – प्रा. हरी नरके

IMG

स्वातंत्र्यदिन विशेष | पुणे कोल्हापूर महामार्गावर कामेरी नावाचं गाव लागतं. ते सांगली जिल्ह्यातलं वाळवा तालुक्यातलं इस्लामपूरच्या जवळचं गाव आहे. बागायती शेती करणार्‍या कष्टाळू आणि झुंजार लोकांचं गाव. लढावू लोकांचं गाव. अब्दुल रहमान अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना १९८० साली त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत शहीद झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ त्यांच्या गावी स्मारक उभारण्याचं ठरवलं. कामेरीत शहीद स्मारकाचं काम सुरू … Read more

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभुमीवर दिल्लीतील सुरक्षा व्यवस्थेत वाढ

Thumbnail

नवी दिल्ली | स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभुमीवर राजधानी दिल्लीतील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. दिल्ली मेट्रो तसेच आय.जी.आय. विमानतळ परिसरात अतिरिक्त ६०० सुरक्षा रक्षकांची कुमक वाढवण्यात आली आहे. सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरीटी फोर्स च्या या जवानांकडे एकुण २१० मेट्रो स्थानकांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ‘सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात आम्ही बैठका घेतल्या असून १५ आॅगस्ट पूर्वी काही माॅक ड्रिल घेऊन … Read more

सुभाषचंद्र बोस गांधीजींचा पराभव करून काँग्रेसचे अध्यक्ष बनले होते… पण

जयंतीविशेष । आजही तरुणांच्या गळ्यातील  ताईत असणारे, तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दुंगा असे म्हणुन गावोगावी हिंडून आझाद हिंद फौज उभारणारे, आय.सी.एस. अधिकार्याची नोकरी लाथाडून स्वातंत्र्यकार्यात सहभागी झालेले, काँग्रेसमधे निवडणुक लढवून गांधीजींनी उभ्या केलेल्या उमेदवाराला धुळ चारणारे, आझादहिंद फौजेचे नेतृत्व करुन इंग्रज सैन्याला सळो की पळो करुन सोडणार्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल त्याच्या … Read more

मुंबईचा टॅलेंटेड खेळाडू ते भारताचा हिटमॅन ; पहा रोहित शर्माचा दमदार प्रवास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईने आतापर्यंत भारताला खूप महान खेळाडू दिले. सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, झहीर खान यांच्यानंतर अजून 1 मुंबईकर खेळाडू भारतीय क्रिकेट संघाचा आधारस्तंभ बनला आहे. त्याच नाव रोहित शर्मा…. रो – सुपर हिट शर्मा…गेल्या काही वर्षांपासून रोहित शर्मा हे नाव भारतीय क्रिकेट मध्ये मोठ्या मानाने घेतलं जातं. मुंबईचा हा प्रतिभावन खेळाडू आपल्या … Read more

संसदेत मराठीतून भाषण करणारे नाना पहिले खासदार

Krantisinh Nana Patil

जयंती विशेष । भारतीय स्वातंत्र्य सैनिकांचे दोन प्रवाह होते. एक अहिंसक गांधीवादी, दुसरा म्हणजे सशस्त्र क्रांतिकारक. भारताला स्वातंत्र्य गांधीजींच्या अहिंसा धोरणाने मिळाले असले तरी क्रांतिकारकांचे योगदान पण विसरून चालणार नाही. एखाद्या चित्रपटातील नायकाला लाजवेल असे नाट्यमय आयुष्य नाना पाटील यांनी जगले. इंग्रज मागावर असताना त्यांनी दिलेले चकवे अचंबित करणारेच. क्रांतीचा सिंह म्हणून लौकिक असलेले आणि … Read more

कोण आहेत बस्तरचे गांधी; ज्यांनी CRPF च्या जवानाला सोडवण्यास मदत केली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विजापूरमधील नक्षलवाद्यांपासून कोब्रा कमांडो राकेश्वरसिंग मिन्हास यांच्या सुटकेसाठी 90 वर्षीय जुने स्वातंत्र्यसैनिक धर्मपाल सैनी यांची मोठी भूमिका बाजावल्याचे समजते. विनोबा भावे यांचे शिष्य असलेले सैनी यांना त्यांच्या जनहितामुळे बस्तरचे गांधी देखील म्हटले जाते. त्याचवेळी स्थानिक लोकही त्यांना आवडीने ताऊजी म्हणतात. अश्या प्रकारे आले चर्चेत: 3 एप्रिल रोजी विजापूरमध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा … Read more

‘सोन्याचा धूर’ निघत असलेल्या देशाला परत धुळीमध्ये मिळवून इंग्रज साहेब निघून गेले

स्वातंत्र्य दिन विशेष | साहेब लोकांच्या (ब्रिटिश) जोखडातून आपला भारत देश आज रोजी १९४७ ला स्वतंत्र झाला आणि बघता बघता आपला देश आज 75 व्या स्वातंत्रदिना पर्यंत पोहचला. त्यासोबतच देशात लोकशाही पर्व सुरू झाले आणि तेही या स्वातंत्र्याबरोबर पुढे पुढे जात भारताला समृद्ध करत आले. आज स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरा करत असताना भारताचा स्वातंत्र्यानंतरचा … Read more

कोण आहे भारतातील सर्वात श्रीमंत महिला, आजकाल सगळीकडे त्यांची का होते आहे चर्चा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शुक्रवारी सकाळी एचसीएल टेकचे अध्यक्ष शिव नादर यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून त्यानंतर लगेचच त्यांची मुलगी रोशनी नादर हिच्या हाती एचसीएल टेकचे नेतृत्व आले आहे. या बातमीनंतर सोशल मीडियावर तिच्याबद्दल सतत चर्चा होत आहे. रोशनी नादर यांची ओळख फक्त एवढीच नाही तर ती देशातील सर्वात श्रीमंत महिला देखील आहे. रोशनी … Read more

यंदा असा होणार स्वातंत्र्य दिन साजरा, केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर

नवी दिल्ली । कोरोना महामारीच्या संकटात स्वातंत्र्य दिन साजरा करण्याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्य सरकार, केंद्र शासित प्रदेश, सरकारी कार्यालय आणि राज्यपालांना ही मार्गदर्शक सूचना पाठवण्यात आल्या आहेत. १५ ऑगस्टला सार्वजनिक कार्यक्रमांचं आयोजन करू नये, असा सल्ला या सूचनेतून देण्यात आला आहे. गृहमंत्रालयाच्या या मार्गदर्शक सूचनांमध्ये टेक्नोलॉजीचा वापर करायला सांगण्यात … Read more

शांतीत क्रांती कशी करायची हे गांधी बाबा कडून शिकावं असं का म्हणतात?

Mahatma Gandhi Jayanti

स्वातंत्र्यदिन विशेष | मयुर डुमने महात्मा गांधीजींच वर्णन एका शब्दात कर असा प्रश्न कोणी मला विचारल्यास मी गांधीजींचा उल्लेख “व्यक्तिचुंबक” असा करेन. लोहचुंबक जसा लोखंडाला स्वतःकडे खेचतो तसं गांधीजींनी वेगवेगळ्या व्यक्तींना आपल्याकडे खेचून आणलं. नेमकी काय जादू होती या व्यक्तिमत्वात ?  गांधीजींचा शोध घेण्याचा माझा छोटासा प्रयत्न दक्षिण आफ्रिकेतून भारतात आल्यावर गांधीजींनी लगेच स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतला … Read more