काँग्रेस अध्यक्षाची आज होणार घोषणा ; महाराष्ट्रातील ‘या’ नेत्याला मिळणार अध्यक्ष पद

नवी दिल्ली |  स्वातंत्र्यानंतर देशात सर्वाधिक काळ सत्ता गाजवणा-या कॉंग्रेसची आता मात्र पुरती दैना झाली आहे.१३४ वर्षाच्या कॉंग्रेस पक्षाला आता आतून गटबाजीने पोखरले आहे. २०१४ मध्ये देशात मोदी लाट आली आणि ती कायम राखत २०१९ मध्येही देशात मोदी सरकार भाग २ हा अध्याय आरंभला आहे. अशात काँग्रेसची अवस्था बिन अध्यक्षाचा पक्ष अशी आहे. त्यामुळे आज … Read more

भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना मिळणार वीर चक्र सन्मान

नवी दिल्ली |  भारतीय हवाई दलाचे विग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना त्यांनी दाखवलेल्या शौर्याबद्दल वीर चक्र पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. बालाकोट येथे भारताने घडवलेल्या एअर स्ट्राईक मध्ये दाखवलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल अभिनंदन यांना हे वीर चक्र पदक दिले जाण्याची शक्यता आहे. बालाकोट येथे जैश-ए-महम्मदच्या लष्करी तळावर भारताच्या हवाई दलाने … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी सांयकाळी चार वाजता देशाला संबोधून करणार भाषण ; मोठ्या घोषणेची शक्यता

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला उद्देशून आज ८ ऑगस्ट रोजी ठीक चार वाजता भाषण करणारा आहेत. या भाषणात नरेंद्र मोदी काही मोठी घोषणा करतील असा अंदाज राजकीय जाणकारांनी व्यक्त केला आहे. त्याच प्रमाणे कलम ३७० रद्द केल्याच्या निर्णयावर देखील नरेंद्र मोदी जनतेशी सांधल्या जाणाऱ्या संवादात भाष्य करतील. शिवस्वराज्य यात्रेवरून राष्ट्रवादीत फूट कलम ३७० रद्द … Read more

सुषमा स्वराज अनंतात विलीन

नवी दिल्ली |  भाजपा नेत्या आणि माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यावर आज लोदी रोड येथील स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. काल मंगळवारी रात्री १०. ५० वाजता त्यांचे निधन झाले होते. हृदयविकाराचा झटका आल्या नंतर सुषमा स्वराज यांनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सुषमा स्वराज यांच्या कन्या बासुरी स्वराज आणि त्यांचे पती स्वराज … Read more

म्हणून सुषमा स्वराज यांचे निधन होताच त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर ढसाढसा रडले

नवी दिल्ली | भाजप नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे काल रात्री १० वाजून ५० मिनिटांनी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर ९ वाजून ३५ मिनिटांनी एम्स रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु करण्यात आले. त्यांच्यावर कोणत्या प्रकारची उपचार पध्द्ती अवलंनबली यांची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना दिली … Read more

माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे निधन

नवी दिल्ली |  देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे काल मंगळवारी ६ ऑगस्ट रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांना काल रात्री उपचारासाठी एम्स रुग्णालयात आणण्यात आले त्यानंतर काही वेळातच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या माघारी पती आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. जयप्रकाश नारायण … Read more

३७० कलमासंदर्भातील विधेयक लोकसभेत देखील संमत

नवी दिल्ली | अमित शहा आणि काँग्रेस गटनेते अधीर रंजन चौधरी यांच्यात झडलेल्या कलगीतुऱ्या नंतर 370कलमासंदर्भातील दुरुस्ती विधेयक लोकसभेत देखील संमत झाले आहे. विधेयकाच्या बाजूने 370 तर विरोधात 70 पडली आहेत. The Jammu & Kashmir Reorganization Bill, 2019 has been passed by Lok Sabha with 370 ‘Ayes’ & 70 ‘Noes’ https://t.co/aGZLwcdT3N — ANI (@ANI) August 6, … Read more

कॉंग्रेसच्या गटनेत्याचे लोकसभेत कश्मीरबद्दल बेताल वक्तव्य

नवी दिल्ली | ३७० कलमा मधील दुरुस्ती विधेयक लोकसभेमध्ये सादर केल्या नंतर आज काँग्रेसने या विधेयकाला जोरदार विरोध केला. या विधेयकाच्या विरोधासाठी मैदानात उतरलेले काँग्रेसचे गटनेते लोकसभेत भलतेच वक्तव्य करून गेले आहेत. त्याच्या या वक्तव्याने काँग्रेस टीकेची धनी ठरली. तसेच सोनिया गांधी देखील गरबडून गेल्या. कश्मीर हा भारतातील अंतर्गत मुद्दा नसून तो अंतरराष्ट्रीय मुद्दा आहे तसेच … Read more

पंडित नेहरूंच्या त्या भाकिताला मोदी सरकारने खरं करत ३७० कलमाला बसवली खीळ

नवी दिल्ली | पंडित नेहरू यांच्या राजवटीत लागू झालेले कलम ३७० रद्द करण्याच्या दृष्टीने आज केंद्र सरकारने महत्वाचे पाऊल टाकले आहे. काश्मीरला केंद्र शासित प्रदेश करण्याचे विधेयक संसदेत गृहमंत्री आमित शहा यांनी मांडले आहे. त्यानुसार आता ३७० कलम कंकुवत होणार असून काश्मीरच्या नागरिकांना देखील भारतीय नागरिकांप्रमाणे सर्व सेवा आणि सुविधा मिळणार आहेत. तसेच ३७० कलम रद्द … Read more

आज भाजपने संविधानाची हत्या केली : गुलाम नभी आझाद

GN Azad,Cong: I strongly condemn the act of 2-3 MPs(PDP’s Mir Fayaz and Nazir Ahmed Laway who attempted to tear constitution). We stand by the constitution of India. Hum Hindustan ke samvidhaan ki raksha ke liye jaan ki baazi laga denge, but today BJP has murdered constitution