आता काहीही तारण न ठेवता Startups ना मिळेल 5 कोटी रुपयांचे कर्ज! कोणती बँक ‘ही’ सुविधा देत आहे हे जाणून घ्या

money

नवी दिल्ली । देशातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSMEs) ला बळकटी देण्यासाठी आणि फंडिंग करण्यासाठी खासगी क्षेत्रातील येस बँकने (Yes Bank) येस एमएसएमई इनिशिएटिव्ह (YES MSME initiative) सुरू केला आहे. याअंतर्गत येस बँक एमएसएमई क्षेत्रातील कंपन्यांना सहजपणे कर्ज उपलब्ध करुन देईल. बँकेने असे म्हटले आहे की, यामुळे एमएसएमईच्या खाजगी आणि व्यवसायाच्या गरजा पूर्ण होतील. … Read more

पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल जोडून देशाला दरवर्षी 1 लाख कोटी रुपयांचा फायदा होईलः पेट्रोलियम सचिव

नवी दिल्ली । पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळल्यास देशातील आर्थिक कामांमध्ये दरवर्षी सुमारे 1 लाख कोटी रुपयांचा फायदा होईल. यामुळे फॉरेन एक्सचेंजची बचत करण्यात देखील मदत होईल. युनियन पेट्रोलियम सचिव तरुण कपूर यांनी रेपॉस एनर्जी आणि टाटा मोटर्सच्या कार्यक्रमात बोलताना ही माहिती दिली. सध्या देशात विकल्या जाणाऱ्या पेट्रोलमध्ये फक्त 5 टक्के इथेनॉल मिसळले जाते. हे जैव … Read more

आता ‘हा’ Tax पूर्णपणे काढून टाकण्याची संसदीय समितीने केली शिफारस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संसदीय समितीने स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक वाढविण्याची शिफारस जारी केली आहे. त्यात असे म्हटले गेले आहे की, एलटीसीजी (LTCG -Long Term Capital Gains) टॅक्स हा दोन वर्षांसाठी रद्द करण्यात यावा. असे केल्याने या कोरोना संकट काळात सामर्थ्य वाढण्यास मदत होईल. Long Term Capital Gains Tax समजण्यासाठी Long Term Capital Gains समजून घ्यावा लागतो. … Read more

Startups साठी प्रारंभिक भांडवल उपलब्ध करुन देण्यासाठी DPIIT ‘या’ दोन योजनांवर करत आहे काम, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग (DPIIT) देशातील स्टार्टअप्स आणि आर्थिक मदत यांसाठी दोन विशेष योजनांवर काम करीत आहे. या योजना लोन गॅरेंटी (Loan Guarantee) आणि प्रारंभिक भांडवलाशी (Starting capital) संबंधित आहेत. DPIIT चे सचिव गुरुप्रसाद महापात्रा यांनी सांगितले की,’ या दोन योजनांचे स्वरूप ठरवण्यासाठी आंतर-मंत्रालय (Inter ministerial) सल्लामसलत प्रक्रिया सुरू … Read more

कॅट पुन्हा देणार चीनला धक्का, 9 ऑगस्टपासून सुरू करणार ‘Boycott China’ अभियान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लडाखच्या गालवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या हिंसक चकमकीत भारतीय सैनिक शहीद झाल्यानंतर भारतात चीनविरोधी वातावरण आहे. लोक चीनच्या सामानावर बहिष्कार घालत आहेत. रक्षाबंधन सणानिमित्त लोकांनी चिनी बनावटीच्या राख्यांवर बहिष्कार घातला. यामुळे चीनचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले. आता पुन्हा एकदा 9 ऑगस्ट रोजी अखिल भारतीय व्यापारी महासंघाच्या (सीएआयटी) नेतृत्वात देशभरातील व्यापारी … Read more