राज्यात लवकरच प्राध्यापक भरती होणार! शिक्षण मंत्र्यांची माहिती

uday samant

मुंबई | राज्यामध्ये अनेक विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. राज्यामध्ये एकूण 42 लाख विद्यार्थी असून, सध्या त्यांना अध्यापन करण्यासाठी केवळ साडेतीन लाख प्राध्यापक उपलब्ध आहेत. एकूण साडेपाच हजार महाविद्यालये आणि विद्यापीठे यांच्यामध्ये प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. या संबंधात लवकरच मोठा निर्णय घेतला जाईल. महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील प्राध्यापकांची रिक्त पदे आणि आवश्यक कर्मचाऱ्यांची पदे … Read more

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण

मुंबई । संपूर्ण राज्य कोरोनाने ग्रासले आहे. सामान्य नागरिकांपासून मंत्र्यांनाही कोरोनाची लागण होण्याची प्रकरण समोर आली आहेत. आता कोरोना संक्रमित झालेल्या मंत्र्यांच्या यादीत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचाही समावेश झाला आहे. खुद्द उदय सामनात यांनी ट्विटरवर याबाबत माहिती देत आपली कोरोना चाचणी पॉसिटीव्ह आल्याचे सांगितलं आहे. ”गेले १० दिवस स्वतः विलगिकरनात … Read more

विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रांवर कोविडचा शेरा देण्यात येणार नाही – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | करोनाच्या पार्श्वभूमीवर विलंब झालेल्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचे निकाल १० ऑक्टोबरपासून लागण्यास सुरूवात होणार आहे. तसंच विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रांवर कोविडचा शेरा देण्यात येणार नाही,” असं स्पष्टीकरण उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलं. तसंच परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा एका महिन्यात घेतली जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. उदय सामंत यांनी आज … Read more

उदय सामंत यांचा राजीनामा घेतल्याशिवाय शांत बसणार नाही – अभाविप

औरंगाबाद प्रतिनिधी | अंतिम वर्ष परीक्षा संदर्भात ठाकरे सरकार व मंत्री उदय सामंत हे सर्वोच्च न्यायालयात तोंडावर पडले आहेत. राज्य सरकारने राज्यातील विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळ चालवला आहे. राज्यात उच्च व तंत्रशिक्षणाचा खेळखंडोबा मांडला आहे. यामुळे अभाविप उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. असे अभाविपचे प्रदेश मंत्री स्वप्नील बेगडे यांनी आज पत्रकार … Read more

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आदर, आता परिक्षेच्या तयारीला लागू- उदय सामंत

मुंबई । सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करता येणार नाहीत, असा निकाल दिल्यानंतर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनीमुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिकिया दिली आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करणे, हे राज्य सरकारचे धोरण होते. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर त्यावर चर्चा करणे योग्य नाही. त्यामुळे आता आम्ही परीक्षा घेण्याच्या तयारीला … Read more

पुण्यात लवकरच शिक्षक अकादमी सुरु करणार- उदय सामंत

पुणे । पुण्यात ( Pune) लवकरच शिक्षक अकादमी (Teachers Academy) सुरु करत आहोत. महाराष्ट्रातील सर्व येथे शिक्षकांना विद्यादान मिळणार आहे. या ठिकाणी प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना प्रशिक्षण मिळणार आहे. १ डिसेंबरपासून हे प्रशिक्षण सुरु होईल, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आज पुण्यात दिल्याचे’ झी तास २४’ वृत्तवाहिनीने … Read more

दिल्लीप्रमाणे महाराष्ट्रात ऑनलाईन परीक्षा घेणं शक्य नाही- उदय सामंत

मुंबई । राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी पुन्हा एकदा महाराष्ट्रात अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास असमर्थता दर्शविली. दिल्लीने अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन घेतल्या असल्या तरी महाराष्ट्रात हे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. ऑनलाइन परीक्षांबाबतीत कुलगुरूंचं मत प्रतिकूल आहे. ग्रामीण भागात निम्म्या ग्रामपंचायतीत इंटरनेट नाही. ऑनलाईन परीक्षा हा महाराष्ट्रात पर्याय होऊ शकत नाही. भौगोलिक … Read more

ATKT च्या विद्यार्थ्यांना ठाकरे सरकारकडून दिलासा! सरासरी गुणांसह सर्वांना पास करणार

uday samant

मुंबई | राज्यात विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षांबाबत सरकारचा सावळा गोंधळ सुरु अाहे. केंद्रीय गृहखात्याने विद्यापीठ परिक्षांना परवानगी दिल्यानंतर युजीसीने अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्याबाबत राज्य सरकारला अधिसुचना पाठवली होती. मात्र परिक्षा न घेण्यावर राज्य सरकार ठाम असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना सरासरी गुणांद्वारे पास करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे ATKT च्या विद्यार्थ्यांना … Read more

राजकारण करायला निवडणुका आहेत ना, विद्यार्थ्यांच्या जीवाशी कशाला खेळ करता- उदय सामंत

मुंबई । विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) महाराष्ट्रातील अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यात येणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर आता राज्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केंद्र सरकारला पत्र धाडले आहे. दरम्यान या मुद्द्यावर उदय सामंत यांनी मंगळवारी ‘झी २४ तास’ या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना म्हटले की, अंतिम वर्षाच्या परीक्षा होऊ नयेत, या भूमिकेवर राज्य सरकार ठाम आहे. … Read more

व्यावसायिक अभ्यासक्रमांची अंतिम परीक्षाही ऐच्छिक – उदय सामंत

मुंबई । विद्यापीठांच्या अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षांप्रमाणेच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा ऐच्छिक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. तर बॅकलॉग असलेल्या विद्यार्थ्यांबाबत कुलगुरु आणि अधिकारी यांची सरकारस्तरावर बैठक घेऊन दोन-तीन दिवसांत निर्णय घेण्यात येणार आहे, असे सामंत यांनी … Read more