राणेंच्या पाठीमागं शिवसेना हात धुवून, कणकवलीत दिला ‘हा’ उमेदवार

सिंधुदुर्ग प्रतिनिधी। माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांना शिवसेनेचा तीव्र विरोध असतानाही भाजपने पक्षात प्रवेश दिला. त्यातच नितेश यांना भाजपने कणकवली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. भाजपच्या या निर्णयाला शिवसेनेने आपला उमेदवार कणकवली निवडणूक रिंगणात उतरवून आपला विरोध दर्शवला आहे. शिवसेनेच्या या आक्रमक भूमिकेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना-भाजप युतीत वादाची ठिणगी पडली आहे. शिवसेनेने … Read more

सिंधुदुर्ग भाजपला राणे प्रवेश मान्य, अंतिम निर्णय भाजप प्रवेशावर कोअर कमिटी घेणार

सिंधुदुर्ग प्रतिनिधी। नारायण राणेंच्या प्रवेशाबाबत आज भाजपाची मुबंईमध्ये कोअर कमिटी बैठक होणार आहे. राणेंच्या भाजपा प्रवेशावर या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता असल्याचे बोललं जातं आहे. मंगळवारी संध्याकाळपर्यंत राणेंच्या प्रवेशाबाबत निर्णय होणार असून भाजपा शिवसेना युती होणार की नाही यावर देखील चर्चा होणार आहे. परंतु आत्तापर्यंत राणेंच्या प्रवेशाबाबत काहीच कल्पना नाही असे सांगणाऱ्या सिंधुदुर्ग भाजपला देखील … Read more

कणकवलीत नितेश राणे भाजपचे उमेदवार

सिंधुदूर्ग प्रतिनिधी । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कणकवली मध्ये गेले असता स्वाभिमान पक्षाचे नेते  नारायण राणे यांनी त्यांचं स्वागत केले.  कणकवली मधील  महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष्याच्या कार्यालया समोर हे स्वागत करण्यात आल.  सोबतच नारायण राणे यांचे भाजप प्रवेश लवकर होणार असल्याचे नारायण राणे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. तसेच कणकवली विधानसभा मतदारसंघातील जागा देखील … Read more

‘हा’ आहे नारायण राणेंचा दुसरा उमेदवार

Untitled design T.

मुंबई प्रतिनिधी |    महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा उमेदवार लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी केली होती. सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघातून चिरंजीव नीलेश राणे यांची उमेदवारी जाहीर केली होती. आता राणे यांनी आपल्या पक्षाचा दुसरा उमेदवार जाहीर केला आहे. नारायण राणे यांनी औरंगाबादमधून सुभाष किसनराव पाटील हे स्वाभिमान पक्षाकडून लोकसभा लढवतील, असे जाहीर केले … Read more

मोदींची हुकूमशाह बनण्याकडे वाटचाल सुरु – सुशीलकुमार शिंदे

Untitled design

पंढरपूर | पंढरपूर येथे आयोजित शेतकरी मेळाव्याला सुशील कुमार शिंदे आणि नारायण राणे उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री म्हणाले की, ‘नरेंद्र मोदी आगामी निवडणूक जिंकले तर ती देशातील शेवटची निवडणूक ठरेल.’ कारण मोदींची हुकूमशाह बनण्याकडे वाटचाल सुरु आहे. शेतकरी मेळाव्याला राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे आणि नारायण राणे उपस्थित होते. सांगलीचे माजी आमदार … Read more

आंदोलनामुळे महाराष्ट्र बदनाम : राणे

Thumbnail 1533035974706

मराठा आरक्षणाचे आंदोलन चांगलेच पेटले असून त्याला हिंसक वळण लागले आहे. यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा बदनाम होत आहे असे नारायण राणे यांनी म्हणले आहे