कांदा-कापसाच्या प्रश्नाचे विधानभवनात पडसाद; गळ्यात माळा घालून विरोधकांचे आंदोलन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कालपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरुवात झाली आहे. आज दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडी सरकारकडून शिंदे-फडणवीस सरकारविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. नाशिकसह महाराष्ट्रात कांद्याचा प्रश्न पेटला असल्याने याचे पडसाद आज विधानभवनात उमटले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज सुरु होण्यापूर्वी राष्ट्रवादीच्या आमदारांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून पायऱ्यांवर उतरत जोरदार आंदोलन घोषणाबाजी केली तसेच राज्य सरकारने तात्काळ … Read more

“पक्ष, निवडणुका, आमदारकी गेली खड्ड्यात, ‘संभाजीनगर’साठी राजीनामाही देईन” : सुधीर मुनगंटीवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या वीज तोडणी मागणी, नवाब मलिक याचा राजीनामा आदी विषयावरून विरोधक भाजप नेत्यांनी चांगलाच गदारोळ घातला. यावेळी औरंगाबादच्या नामांतराचा विषय सभागृहात उपस्थित होताच भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आक्रमक पावित्रा घेतला. “पक्ष, निवडणुका, आमदारकी गेली खड्ड्यात, ‘संभाजीनगर’साठी प्रसंगी राजीनामाही देईन,” असे मुनगंटीवार यांनी यावेळी म्हंटले. आज मुंबईत अत्यंत … Read more

सचिन वाझेंना आत्ताच्या आत्ता अटक करा; फडणवीसांची विधानसभेत मागणी

मुंबई | मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणावरुन आज विधानसभेत विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आले आहेत. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी सचिन वाझे यांचा काय संबंध आहे याची चौकशी करावी तसेच सचिन वाझेंना आत्ताच्या आत्ता अटक करा अशी मागणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. पहा व्हिडिओ : ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा … Read more

येत्या सप्टेंबरमध्ये होणार राज्य विधीमंडळाचं २ दिवसीय पावसाळी अधिवेशन

मुंबई । राज्यातील कोरोना वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन दोनदा पुढे ढकलण्यात आलं होतं. त्याची तारीख आता निश्चित झाली असून कोरोना संसर्गाबाबतच्या अटी आणि शर्तींसह ७ आणि ८ सप्टेंबर रोजी हे अधिवेशन पार पडणार आहे. विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक अध्यक्ष … Read more

महाराष्ट्रात स्वबळावर सरकार आणण्याच्या तयारीला लागा! भाजपच्या केंद्रीय नैत्रुत्वाचे आदेश

मुंबई । महाराष्ट्रात आगामी काळात कोणाचीही मदत न घेता सरकार आणण्याच्या तयारीला लागा अशा सूचना भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी दिल्या आहेत. भाजपाने आपला विस्तार करण्यावर लक्ष दिलं पाहिजे असंही यावेळी त्यांनी सांगितलं. पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत ते बोलत होते. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जे पी नड्डा यांनी संवाद साधला. या बैठकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा … Read more

…म्हणून लॉकडाऊनमध्येही विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तयारी सुरु

मुंबई । राज्यावर कोरोनाचे संकट असले तरी विधिमंडळाने आणि राज्य सरकारने विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तयारी सुरू केली आहे. येत्या २२ जून रोजी राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे. या अधिवेशनातील कामकाज ठरवण्यासाठी येत्या सोमवारी १८ मे रोजी कामकाज सल्लागार समितीची बैठक होत आहे. या बैठकीत अधिवेशनाच्या कामकाजावर चर्चा होऊन ते निश्चित केले जाईल. दरम्यान, राज्यातील … Read more

दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र ५व्या क्रमांकावर, राज्य आर्थिक सर्वेक्षण अहवालात माहिती उघड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या अर्थसंकल्प उद्या सादर करण्यात आहे. त्याआधी आज राज्यविधानसभेत सादर झालेल्या राज्य आर्थिक सर्वेक्षण अहवालातराज्याचा आर्थिक स्थितीबाबत चिंताजनक बाब समोर आली आहे. या अहवालात राज्यावरील कर्जाचा भार वाढला असून महसुली तूट वाढली असल्याचं अहवालात म्हटलं गेलं आहे. तर दरडोई उत्पन्नाच्याबाबत महाराष्ट्राची ५व्या क्रमांकावर घसरण झाली असल्याचं नमूद केलं आहे. राज्यावर सध्या … Read more

राज्य सरकारने बोलावलेलं विधानसभेचं हिवाळी अधिवेशन ही केवळ औपचारिकता- देवेंद्र फडणवीस

राज्यात सत्तास्थापन झाल्यानंतर यासरकारच पहिलं हिवाळी अधिवेशन होऊ घातलं आहे.मात्र, यंदाचं हिवाळी अधिवेशन भरवून विद्यमान सरकार केवळ औपचारिकता पूर्ण करत असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

म्हणुन रोहित पवार आणि विश्वजीत कदमांची गाडी खेळण्यांच्या दुकानासमोर थांबली

गेले दोन महिने राज्यातील राजकीय नेते मंडळी आधी निवडणूक आणि नंतर प्रदीर्घ काळ चाललेल्या सत्तास्थापनेच्या तिढ्यात अडकून पडली होती. निवडणुकांचा प्रचार, निवडणूक निकाल इतकेच नाहीतर सत्तास्थापनेच्या तिढ्यात आमदार फुटू नाही म्हणून पक्षाकडून झालेली हॉटेल कोंडी यासर्वात या आमदार राजकारणी मंडळींची दमछाक झाली. दरम्यान याकाळात पक्षकुटूंबाकडे लक्ष देता-देता आपल्या स्वतःच्या कुटुंबाकडे यासर्वांचं दुर्लक्ष झालं आमदार,मंत्री म्हटलं कि खासगी आयुष्याला बहुतेक वेळा मुरुड घालावीच लागते ही एक कटू बाजू राजकारणाची आहे. आपल्या पोराबाळांचा स्नेह, त्यांच्यासोबत वेळ घालवणं हा भाग कमीच नशिबी त्याचा येतो.

बच्चू कडू पोलिसांच्या ताब्यात, शेतकऱ्यांचे आंदोलन प्रशासनाने दडपलं

राज्यात अतिवृष्टीमुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. या पावसानं संपूर्ण खरीप हंगामातील सर्व पिकांचे नुकसान केलं आहे. अशा परिस्थितीत राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी करत प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू यांनी विधानभवन परिसरात आंदोलन पुकारले होते. मात्र, पोलिसांनी विधानभवन परिसरात आंदोलनकाना अडवत आमदार बच्चू कडू यांना ताब्यात घेतलं.