राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ३२०२ वर, दिवसभरात २८६ नवे रुग्ण

मुंबई । राज्यात आज दिवसभरात 286 कोरोना बाधीत रुग्ण सापडले आहेत. ताज्या आकडेवारीनुसार राज्यात सध्या ३२०२ कोरोना रुग्ण आहेत अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आत्तापर्यंत ३०० कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. त्यांच्यातील रक्तद्राव (प्लाझ्मा) काढून कोरोना बाधीत रुग्णांना ते देऊन त्यांच्यातील अँटीबॉडीज वाढविण्याच्या नविन तंत्रज्ञानाचा वापर … Read more

२० एप्रिलनंतर टाळेबंदीत शिथिलता? पहा काय म्हणतायत राजेश टोपे

Rajesh Tope

मुंबई । देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या १२ हजारच्या पार गेली आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येतही वाढ होत आहे. देशात लॉकडाउनचा दुसरा टप्पा सध्या सुरु आहे. २० तारखेनंतर काही भागांत टाळेबंदीत शिथिलता येणार असल्याची चर्चा आहे. यावर आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अधिकृत भाष्य केले आहे. अत्यावश्यक सेवा, शेती याबाबत टाळेबंदीत शिथीलता आणण्याबाबत केंद्र शासनाकडून ज्या सूचना … Read more

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या २९३२ वर, दिवसभरात २३२ नव्या रुग्णांची नोंद

मुंबई | आज राज्यात कोरोनाबाधित २३२ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्णसंख्या २९१६ झाली आहे. आज दिवसभरात ३६ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात २९५ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५२ हजार नमुन्यांपैकी ४८ हजार १९८ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले … Read more

१४ तारखेनंतर काही ठिकाणांहून लॉकडाउन हटू शकतो, पण..- राजेश टोपे

मुंबई । सध्या राज्यात किंवा देशात सर्वांना एकच प्रश्न पडला आहे. तो म्हणजे येत्या १४ एप्रिलनंतर लॉकडाउन उठणार का? या प्रश्नाचे उत्तर आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलं आहे. १४ तारखेनंतर काही ठिकाणांहून लॉकडाउन हटवण्यासंदर्भात सरकार विचार करत आहे अशी माहिती टोपे यांनी दिली. मात्र, सरसकट सर्व ठिकाणावरून लॉकडाउन हटविणे केंद्र आणि राज्य सरकारला शक्य … Read more

राज्यातील लॉकडाउन काही आठवडे आणखी लांबणार?; राजेश टोपेंनी दिले संकेत

मुंबई । महाराष्ट्रामधील करोनाग्रस्तांची वाढत जाणारी संख्या पाहता राज्यातील लॉकडाउनचा कालावधी काही आठवड्यांसाठी वाढवला जाऊ शकतो असं महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी स्पष्ट केलं आहे. खास करुन मुंबई आणि शहरी भागांमधील लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यात येईल असं टोपे यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या लॉकडाउनचा कालावधी १४ एप्रिल रोजी संपत आहे. मात्र, … Read more

Breaking! महाराष्ट्रात एकूण ३३५ कोरोनाग्रस्त; एकट्या मुंबईत ३० नवे रुग्ण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रावरील कोरोनाचं संकट आणखी गळद होताना दिसत आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ३३५ वर पोहोचला आहे. आज दिवसभरात ३३ नवे रुग्ण राज्यात वाढले आहेत. एकट्या मुंबईत ३० कोरोनाग्रस्त आढळले आहेत. तर पुण्यात २ आणि बुलडाण्यात १ रुग्ण आज कोरोनाचे आढळले आहेत. दरम्यान, आज मुंबई मुंबईतील करोनाग्रस्तांची संख्या वाढण्याची शक्यता राज्याचे आरोग्यमंत्री … Read more

राजेश टोपेंनी लिहलं डॉक्टर, नर्स, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना भावनिक पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एखाद्या युद्धात आघाडीवरचा सैनिक जसा जिवाची बाजी लावून लढतो, त्याचप्रमाणे आपले डॉक्टर, नर्स व इतर आरोग्य कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून अथक लढत आहेत. अवघा देश आपल्या कुटुंबीयांसोबत घरात असताना हे कर्मचारी कुटुंबापासून, मित्रमंडळींपासून दूर राहून सेवाभाव जपत आहेत. त्यांचे कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे आहेत,’ अशा शब्दांत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी … Read more

संकटाच्या काळात खासगी डॉक्टरांनी रूग्णालंय, क्लिनिक बंद करू नये- आरोग्यमंत्री

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संकटाच्या काळात डॉक्टरांनी रूग्णालंय, क्लिनिक बंद करून असंवेदनशीलता दाखवू नये, अस आवाहन राज्यातील खासगी डॉक्टरांना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. राज्यात अनेक ठिकाणी करोनाच्या भीतीपोटी रुग्णालयं बंद केलेत. हे अयोग्य आहे. अशा परिस्थितीत डॉक्टर हे देवासमान असतात. डॉक्टरांनी आपली रूग्णालये सुरू ठेवावी, आपण अशा परिस्थितीत असंवेदनशीलता दाखवली तर सामान्य … Read more

राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ८९ वर, काल संध्याकाळ पासून १५ रुग्न वाढले

मुंबई | राज्यातील कोरोना रुग्नांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. सध्या राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ८९ वर पोहोचला आहे. काल संध्याकाळपासून एकुण १५ कोरोना रुग्ण राज्यात सापडले आहे. देशात आत्तापर्यंत ३९१ कोरोना पोझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर देशात एकुण ७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोना रुग्नांच्या संख्येतही वेगाने वाढ होत आहे. नवीन रुग्नांपैकी १० … Read more

लक्षात घ्या! राज्यात आजचा ‘जनता कर्फ्यू’ उद्या पहाटे ५ वाजेपर्यंत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील करोनाचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारनं जनता कर्फ्यूच्या कालावधीत वाढ केली आहे. याबाबतची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आज पाळण्यात येत असलेला जनता कर्फ्यू उद्या सकाळी ५ वाजेपर्यंत सुरु राहणार असून ३१ मार्चपर्यंत तो लागू राहणार आहे. या कर्फ्यूतून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत, अशी माहिती टोपे … Read more