पंतप्रधान मोदींच्या कानाखाली वाजवण्याची कोणी भाषा केली असती तर? सामनातून भाजपवर निशाणा

Narendra Modi Shivsena

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानाखाली लगावण्याची भाषा केल्यानंतर राज्यात त्याचे तीव्र पडसाद उमटले. महाराष्ट्र पोलिसांनी राणे यांना चिपळून येथून ताब्यात घेतले. त्यानंतर काल रात्री उशीराने न्यायालयाने राणे यांचा जामिन मंजूर केला. यानंतर आता सामनातून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींच्या कानाखाली वाजवण्याची कोणी भाषा केली असती तर … Read more

“नरेंद्रजी तुम्ही गोंधळाला या हो”; राष्ट्रवादीच्या आंदोलनातून रुपाली चाकणकरांचा मोदींना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारकडून वारंवार गॅस, पेट्रोलच्या दरात वाढ केली जात आहे. दरम्यान आज मोदी सरकारच्या दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीच्या वतीने पुण्यातल्या स्वारगेट चौकात जागरण गोंधळ घालून आंदोलन करण्यात आले. यावेळी “प्रधानसेवक नरेंद्रजी तुम्ही गोंधळाला या हो, निर्मला आक्का तुम्ही या जागराला या हो..”असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकरांनी नरेंद्र मोदींना टोला … Read more

“महागाईचा विळखा घट्ट होतोय, पर्वा कोणाला आहे का?” राऊतांचा मोदींवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महागाईच्या विषयावरून काँग्रेसकडून मोदी सरकारवर निशाणा साधण्यात आलेला होता. त्यानंतर आता शिवसेनेकडून सामनातून मोदींवर हल्लाबोल करण्यात आलेला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी “देशातील बिघडलेली अर्थव्यवस्था, वाढत असलेली महागाई याबाबत केंद्र सरकार काहीच करीत नसल्याचे दिसते. या त्रासातून जनतेला बाहेर काढण्याऐवजी ते हातावर हात धरून बसले आहेत. त्यामुळे सामान्यांचा श्वास त्यात … Read more

अखंड हिंदुस्थानचे स्वप्न पूर्ण करून फाळणीच्या वेदना कमी कराव्या; राऊतांचा भाजपला टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्वातंत्रदिनाच्या कार्यक्रमादरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्यानंतर आता शिवसेनेचे खासदार संजय राउत यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. “पंतप्रधान मोदींनी 14 ऑगस्ट हा दिवस फाळणी वेदना दिवस म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले आहे. इंदिरा गांधींनी पाकिस्तानची फाळणी करून या वेदना कमी केल्या. भाजपचे अखंड हिंदुस्थानचे स्वप्न … Read more

देशाची पुन्हा फाळणी करण्याचा प्रयत्न केल्यास… ;पटोलेंचा मोदींना इशारा

modi nana patole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल सर्वत्र मोठ्या उत्साहात स्वातंत्रदिन साजरा करण्यात आला. या दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इशारा दिला. “देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे त्याग, बलिदान व मोठ्या कष्टाने मिळालेले आहे. स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षात भाजप 14 ऑगस्ट हा दिवस स्मृतीदिन म्हणून साजरा करत आहे. हे दुर्दैवी असून देशाची पुन्हा … Read more

शिवशाहीर पुरंदरेंची लेखणी इतिहास नजरेसमोर उभी करणारी ; पंतप्रधान मोदींकडून शुभेछया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवचरित्र घराघरांत पोहोचविणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे शंभराव्या वर्षात पदार्पण करत असल्याच्या निमित्ताने त्यांचा नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांना सत्काराच्या व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शिवशाहीर बाबासाहेबांची शैली, त्यांची लेखणी इतिहास नजरेसमोर उभी करणारी आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब … Read more

वे डरते हैं कि, एक दिन गरीब लोग उनसे डरना बंद कर देंगे; जयंत पाटलांचा मोदींवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांसह केंद्रातील विरोधी पक्षांकडून भाजप सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. अनेकवेळा मागणी करून देखील मोदी सरकार पेगासस, कृषी कायदा अशा मुद्द्यावर संसदेत चर्चा घडवून आणत नसल्याने यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कवितेतून निशाणा साधला आहे. “वे डरते हैं कि, एक दिन … Read more

पंतप्रधान मोदींचा नेहमीच महाराष्ट्राशी दुजाभाव ; पटोलेंचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्र सरकारच्यावतीने माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्यात आल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर आज पुन्हा पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला असून “कोरोना, महापुराच्या काळात मोदींनी महाराष्ट्राशी दुजाभाव केल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे. महाराष्ट्रास इतर राज्यात अतिवृष्टीमुळे महापुराचे संकट … Read more

घटनादुरुस्ती विधेयक तीस वर्षांपूर्वीचे,“आमच्या हाती कधी तागडी-तराजू नाही आला”; राऊतांचा भाजपला टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिल्लीतील संसदेच्या अधिवेशनात 127 व्या घटनादुरुस्ती विधेयकावर आजही चर्चा करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी “127 व्या घटनादुरुस्तीचं विधेयक अर्धवट आहे. या विधेयकात दुरुस्तीनंतर देखील आरक्षणावर 50 टक्क्यांची जी मर्यादा आहे ती 30 वर्षांपूर्वीची आहे. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. आपल्या हातात नेहमीच देशाच्या संरक्षणासाठी तलवार, बंदूक राहिली … Read more

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे थेट पंतप्रधान मोदींना पत्र; केली ‘हि’ महत्वाची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बेळगाव सीमाभागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारकडून सातत्याने अन्याय केला जात आहे. याबाबत आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे. या [पत्रात त्यांनी सीमाभागात मराठी भाषिकांवर होणारा अन्याय तात्काळ थांबवून तेथील गावे महाराष्ट्रात सामील करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार … Read more