तर भारत विश्वचषक स्पर्धेच्या यजमानपदाला मुकणार
मुंबई | २०२३ ची विश्वचषक स्पर्धा भारतात होणार आहे. मात्र २०१६ साली भारतात आयोजित केलेल्या टी २० क्रिकेट स्पर्धेत टीडीएस म्हणून कापलेल्या १६० कोटी रुपयांची भरपाई द्यावी, अन्यथा २०२३ च्या यजमानपदाला मुकावे लागेल, असा इशाराच आयसीसीने बीसीसीआयला दिला आहे. ही रक्कम ३१ डिसेंबरपर्यंत भरावी लागणार आहे. आयसीसीच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी आता बीसीसीआयकडे अवघे १० दिवस … Read more