म्हणून विराटकोहलीने मागितली स्मिथची माफी

विश्व चषक २०१९ | भारताने विश्व चषक सामन्यात चांगलीच सुरुवात केली असून भारत या वर्षीच्या विश्व चषकाचा प्रबळदावेदार मानला जातो आहे. दक्षिण आफ्रिकेला मात दिल्या नात्र काल भारताने ऑस्ट्रेलियाच्या संघावर ३६ धावांनी विजय मिळवला. भारत आपला पुढचा सामना न्यूझीलंड विरोधात खेळणार आहे. शिवसेना भाजपसाठी सवतीचे लेकरू? अमित शहांनी विधानसभेसाठी घेतली बैठक ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारचाने नाणेफेक … Read more

क्रिकेट मॅचवर सट्टा खेळायला लावणाऱ्या तरुणाला पोलिसांनी केली अटक

Untitled design

कराड प्रतिनिधी |सकलेन मुलाणी  येथील नगरपालिका परिसरात आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा घेण्यासाठी फिरत असलेल्या युवकास कराड पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडून 54 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी त्याच्यावर कराड शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अभिजीत आनंदा शेंद्रे (वय 24 रा. गुरूवार पेठ, कराड) असे ताब्यात घेतलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत … Read more

म्हणून ‘त्या’ क्रिकेटरला ‘Gay’ नसल्याचे द्यावे लागले स्पष्टीकरण

Untitled design

सिडनी |यशाच्या अति उंच शिखरावर माणसे असल्याने त्यांच्या शारीरिक गरजाच्या बाबतीत एकादी माहिती समोर आली तर त्या  बद्दल मोठे गजब झाल्या सारखे समाज वागत असतो. अशाच पद्धतीचा प्रसंग ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू जेम्स फॉल्कनर याच्या बाबतीत घडला आहे. रविवारी जेम्स फॉल्कनर हा समलिंगी (Gay) आहे काय? या चर्चेने सोशल मिडीयावर धुमाकूळ माजवला होता. शेवटी त्याला या संदर्भात स्पष्टीकरण … Read more

world cup 2019 : भारतीय क्रिकेट संघ जाहीर असे असणार खेळाडू

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | आयपीएलचा सीजन भरत आला असताना इंग्लंड मध्ये होणाऱ्या २०१९ सालच्या विश्व चषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. ३० जून पासून सुरु होणाऱ्या या क्रिकेट सामन्यासाठी भारताने नेतृत्वाची धुरा विराट कोहली याच्यावर सोपवली आहे. तर उपकर्णधाराची जबाबदारी रोहित शर्मा याच्या कडे देण्यात आली आहे. २०१९ विश्व चषकासाठीचा भारतीय क्रिकेट संघ  … Read more

ऑस्ट्रेलियापाठोपाठ न्यूझीलंडलाही बदडले, एकदिवसीय मालिका ४-१ ने खिशात

MS Dhoni

क्रीडानगरी | पाचव्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ३५ धावांनी विजय मिळवला. २५४ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ ४४.१ षटकात २१७ धावांवर गारद झाला. भारतातर्फे अंबाती रायुडू याने ९० तर हार्दिक पांड्या व विजय शंकर यांनी ४५ धावांच्या खेळ्या साकारल्या. भारताच्या डावाची सुरवात खराब झाली होती. अवघ्या २० धावांत ४ विकेट गमावल्यानंतर अंबाती रायुडू … Read more

आईच्या मृत्यूनंतरही तो देशासाठी खेळला

Pacer Alzarri Joseph

क्रिकेट | वेस्ट इंडीज आणि इंग्लंड यांच्यात मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी अल्झारी जोसेफ नावाच्या गोलंदाजाने, आपल्या आईचं (शेरॉन) निधन झालेलं असतानाही अवघ्या काही तासांत संघासाठी खेळायला उतरण्याचा निर्णय घेतला. यावेळी फलंदाजी करताना त्याने २० चेंडूत ७ धावा केल्या. जोसेफच्या आईला मानवंदना देण्यासाठी दोन्ही संघातील खेळाडूंनी हाताला काळ्या फिती बांधल्या … Read more

कोहली आणि फेडररदरम्यान नेमकी काय चर्चा झाली?

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | ‘मी फेडरर ला याआधीही एकदोन वेळा भेटलो आहे. मात्र यावेळचा अनुभव विलक्षण होता. फेडरर ला आमची पुर्वी झालेली भेट आठवत होती हे एकुण मी अचाट झालो’ असे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने म्हटले आहे. ‘स्काय स्पोर्ट’ या वृत्तवाहिनीशी बोलताना विराटने या फेडरर सोबतच्या भेटीच्या आठवणींना उजाळा दिला. काही दिवसांपूर्वी विराट … Read more

विराट कोहलीने २५ वर्षांनंतर रचला हा इतिहास

माऊंट मोनगानुई | टीम इंडियाने कांगारूनंतर न्यूझीलंडच्या संघावर सोमवारी सलग तिसरा विजय मिळवला. गोलंदाजांच्या भेदक माऱ्यानंतर रोहित शर्मा व विराट कोहली यांच्या दमदार फलंदाजीच्या बळावर भारताने न्यूझीलंडला नमवित पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. तब्बल १० वर्षानंतर भारतीय संघाने न्यूझीलंडमध्ये एकदिवसीय मालिका जिंकली आहे. या बरोबरच कर्णधार विराट कोहलीने एका विक्रमाशी बरोबरी … Read more

भारताचा ९० धावांनी दणदणीत विजय

images

न्यूझीलंड प्रतिनिधी | माऊंट मॉन्गॅनुईमधील बे ओव्हल इथे भारत आणि न्यूझीलंड दरम्यान खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने ९० धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने ५ सामन्यांच्या मालिकेमध्ये २-० ची आघाडी घेतली आहे. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीला रोहित शर्मा आणि शिखर धवन जोडीने दमदार फलंदाजी करत पहिल्या विकेटसाठी १५०हून … Read more

आजही कासवच सशाला भारी पडला…

Mahendrsing Dhoni

क्रीडानगरी | स्नेहल मुथा ५० षटकांच्या क्रिकेट सामन्यात २३१ धावांचं लक्ष्य तितकं अवघड नाही. तुलनेने संघ नवखा असेल तर मुळीच नाही. अशा परिस्थितीत आरे त्या “धोनीला रन आऊट करा रे कुणीतरी, नाहीतर मॅच हातातून जायची” असे म्हणणारे पण कमी नव्हते. त्याला फक्त माहित होतं की जोपर्यंत आपण खेळपट्टीवर आहोत, तोपर्यंत सामना हातातून जाऊ शकत नाही. … Read more