शालेय, महाविद्यालयीन परीक्षा घेण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मोठे विधान; म्हणाले…

मुंबई । कोरोना महामारीने जगभरात धुमाकूळ घातला आहे. देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता ३२ लाखांच्या पुढे गेली आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे शाळा, महाविद्यालये सुरु करण्यावर निर्बंध आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या परीक्षांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आता यावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठे विधान केले आहे. जेव्हा शक्य होईल तेव्हा आम्ही विद्यार्थ्यांची परीक्षा नक्की … Read more

जातपडताळणी कागदपत्रांबाबत विधानसभा अध्यक्षांनी दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

करिअरनामा ऑनलाईन | बारावीचे निकाल लागले आहेत. त्यामुळे आता प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे या पार्श्वभूमीवर अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने इयत्ता दहावी तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक सत्रात प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असणारी जात पडताळणी प्रमाणपत्रे वितरित करण्यासाठी अशी प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्री सचिवालयाच्या समिती कक्षात नागपूर, … Read more

बारावीचा निकाल १५ जुलै पर्यंत लावणार – वर्ष गायकवाड

मुंबई | दहावी, बारावीचे निकाल कधी लागणार असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. यावर आता राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी भाष्य केले आहे. बारावीचा निकाल १५ जुलैपर्यंत लावणार असल्याचे तर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात दहावीचा निकाल लागणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली आहे. दहावी, बारावीचे निकाल लांबल्याने आता प्रवेश प्रक्रियाही लांबणार आहे. त्यामुळे महाविद्यालयांसमोर प्रवेश प्रक्रियेचा मोठा … Read more

१० मे पर्यंत राज्यातील परीक्षांचं चित्र स्पष्ट होईल – खासदार सुप्रिया सुळे

मुंबई । लॉकडाउनचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर ३ मे पर्यंत लॉकडाउनचा कालावधी वाढवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला होता. लॉकडाउनमुळे राज्यातील काही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. लॉकडाऊन कधी पर्यंत चालणार याबाबत अनिश्चतता असताना विद्यार्थी परीक्षेची वाट पाहत हवालदिल झाले आहे. दरम्यान, येत्या दोन आठवड्यांमध्ये म्हणजेच १० मे पर्यंत राज्यातील परीक्षांचं चित्र … Read more

राज्यसेवा पूर्वपरीक्षा ५ एप्रिल रोजीच, आयोगाची माहिती

५ एप्रिल २०२० रोजीची राज्यसेवा पूर्व परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होईल असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सांगण्यात आलं आहे.

सावधान ! फेक वेबसाईटच्या माध्यमातून महाराष्ट्रातील बेरोजगारांची फसवणूक

 हॅलो महाराष्ट्र टीम, मयूर डुमणे, मुंबई : महाराष्ट्र ग्रामीण लघु उद्योग नावाची फेक वेबसाईट तयार करून बेरोजगारांची फसवणूक केली जात आहे. या वेबसाईटवरून अनेक तरुण ऑनलाईन अर्ज दाखल करत आहेत. या अर्जाची फी ९५ रुपये इतकी आहे. उमेदवारांची मूलभूत माहिती या अर्जाद्वारे भरून घेऊन ९५ रुपये अर्ज दारांकडून ऑनलाईन घेतले जात आहेत. या वेबसाईटला महाराष्ट्र … Read more

 परीक्षेच्या तणावामुळे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

मृत अक्षय हा शहरातील एका नामांकित महाविद्यालयात सिव्हिल इंजिनियरचे शिक्षण घेत होता. शेवटच्या वर्षाचे त्याचे सहा विषय राहिले होते. त्यामुळे तो पाच ते सहा दिवसांपूर्वीच बीडहुन औरंगाबादेत राहणाऱ्या चुलत भाऊ जयदीप मानेकडे राहायला आला होता

राज्यात उद्यापासून १२ वी ची परीक्षा सुरु…

Untitled design

.पुणे | राज्यात उद्यापासून बारावी बोर्डाच्या परीक्षेस सुरवात होत आहे. यंदा या परीक्षेसाठी १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थी बसले आहेत.२१ फेब्रुवारी ते २० मार्च २०१९ या दरम्यान ही परीक्षा होणार आहे.यामध्ये ८ लाख ४२ हजार ९१९ विद्यार्थी तर ६ लाख ४८ हजार १५१ विद्यार्थिनी परीक्षा देणारे आहेत.राज्यात एकूण २९५७ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली … Read more

MPSC पुर्व 2019 परिक्षेचे विषयानुसार संपुर्ण विश्लेषण-1

exam rep image

स्पर्धापरिक्षा अभ्यासनीती, भाग 24 | नितिन बऱ्हाटे 17 फेब्रुवारी 2019 रोजी 342 पदांसाठीची राज्यसेवा पूर्व परीक्षा झाली, आयोगाने नेहमीप्रमाणे सोपे,अवघड ते कीचकट स्वरुपाचे प्रश्न विचारले होते विविध विद्यार्थ्यांच्या संवादावरुन पेपर बाबत  समिश्र प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. GS 1 पेपर मध्ये सामान्य   निरीक्षणातुन “आकडे आणि शब्दांचा खेळ” असलेले प्रश्न दिसले म्हणजे केवळ, सर्व, नाही असे शब्द आणि … Read more